माणूस बना

कलाकाराला समाज सहज स्वीकारत नसतो! प्रत्येकाचं आयुष्य कसं साचेबद्ध असावं अमुक अमुक गोष्टी त्या त्या वेळेनुसार व्हायला हव्यात ह्या साठी आग्रही असतो समाज। मात्र वेगळं काही आयुष्य जगायला कोणाला मार्ग मिळाला तर मात्र ह्याच समाजाला खुपतं ! यांना फक्त पैश्याची गणितं माहिती. आनंद म्हणजे पैसा हे मात्र पक्क गणित झालं असतं त्यांचं . पैसा हवा तो ही गरजेपुरता पुरेसा असतो की. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात की पण स्वीकारणं जड जातं मात्र काही वेगळं ऐकलं बघितलं की असुरक्षितता वाटते कारण ज्याचं त्याच आयुष्य कसं जगायचं त्याने हे ती व्यक्ती ठरवते आणि तो निर्णय घ्यायच स्वातंत्र्य ही त्या व्यक्तीचं असतं . कला मधून सुद्धा आयुष्य जगू शकतो माणूस निदान मशिन सारखं राबवणे नसते. कला हा प्रांत शेवटी मनाचा , बुद्धीचा नाही हृदयाचा असतो.  भावनिक व्यक्तीलाच कलाकारा च मन कळू शकतं . नाती शेवटी मनाने जपली जातात पैश्याने जपली जातात तिथे फक्त व्यवहार असतो. आज काल आजूबाजूला आपण बघतच असतो मना पेक्षा पैश्याला महत्त्व दिलं जातं म्हणून नाती तुटतात.कारण मन कधी जुळलेली च नसतात,  व्यवहार असतो फक्त !  भावना शून्य व्यक्ती माणुस ही नसतात मग!  म्हणून आधी माणूस बना मग आयुष्य जगा मग यशा पेक्षा नाती जपायला शिकणं जास्त महत्वाचं असतं हे भावनिक व्यक्तीलाच कळतं ! शेवटी माणूस कसा होता हे त्याच्या स्वभाव गुणां मुळे इतरांच्या लक्षात राहत त्याने किती कमावले हे दुय्यम ठरतं ! काही स्वतः च्या कुटूंबासाठी आयुष्य वेचतात आणि काही आर्थिक सक्षम असणारे समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित करतात! मरणा अंती समाजासाठी झटणारी माणुसकीने वागणारी माणसंच  इतरांच्या लक्षात राहतात! म्हणून माणुस बनावं आधी मग आयुष्य ही जगावं नुसतं धावधाव फक्त अपेक्षा आणि अति गरजा भागवण्यात आयुष्य वाया घालवणे चूकच! तसंही बाजारपेठ आहेच मोहात पाडायला तुमच्या कडे अमुक गाडी नाही नवा मोबाईल नाही नवं तंत्रज्ञान ,
नाही इत्यादी इत्यादी आठवण करायला! शेवटी वेळेवर कामी येतं नाही कोणाच्या तो माणूस नसतो! मग आर्थिक दृष्टीने मदत करणे असो किंवा भावनिक दृष्टीने ! 


© #vidyamslife

माणूस आणि विचार

माणूस आणि जनावर यांच्यात विचारांचं अंतर असते. माणूस विचार करतो म्हणून त्याला मी पणाची जाणीव असते. मी माणूस आहे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव माणसाला च असते! जनावरांना भावना असते पण विचार नसतात म्हणून मत नसतात! म्हणून माणसं जनावर पाळतात माणसं नाही !

Vidya

maturity first

कमी वयात नको त्या जबाबदारी आल्या की मनस्ताप अटळ! जो पर्यंत माणूस जबाबदारी घ्यायला शिकत नाही तो पर्यंत immaturity चा त्रास स्वत : सोबत इतरांना होणार हे सुध्दा अटळ! 

गोष्टी स्वीकारल्या नाहीत. स्वतःच आयुष्य बदलायला स्वतः निर्णय घ्यायला शिकलं नाही तर मनस्ताप अटळ असतो ! 
काही जण फक्त वयाने मोठी होतात! Maturity काही येत नाही.

#vidyamslife

समाज १

समाजाचं एकच काम असतं सतत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारणे ? उत्तर शोधायला कोणी मदत करत नसतं; ती मात्र स्वतः च शोधायची असतात मग भले समाजाला पटो किंवा न पटो! आपण आपल्या मार्गवर चालत रहायचं!

प्रेमळ

प्रेमळ मन असल्याशिवाय कोणी कवी होतं नसतं!
#vidyamslife

निसर्ग चक्र

पालवी नंतर पानगळ आणि पानगळ नंतर पुन्हा पालवी येते याला निसर्गचक्र म्हणतात!
#vidyamslife

Show must go on

Show must go on !
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाखतीत ते सांगत होते आई गेली तेव्हा वडलांनी सांगितलं Show must go on !
वडील गेल्यावर कला सादर करताना मध्ये च कळलं तेव्हा सुद्धा वडलांच वाक्य आठवलं मग 
Show must go on ....

Podcast वर जुने असो नवीन पाहुणे कोणी काही तरी नवीन ज्ञान देऊन जातात आणि आयुष्य समृद्ध करतात , जगण्याचा मंत्र देतात!

शेवटी काय तर आयुष्य क्षण भंगुर आहे!

अच्छा इंसान

अच्छा इंसान अच्छा कलाकर बन सकता है! अच्छा कलाकार अच्छा इंसान भी हो ये जरूरी नहीं !
#vidyams

हिंदू पालकांना स्वतः च्या मुलांना भावंड तरी द्यावीत

गरिब परिवार ३ मुले जन्माला घालतात आणि दोन पगार असणारे हिंदू एक मूल जन्माला घालतात. रक्षाबंधन ,भाऊबीज करायला भावाला बहीण नको यांना न बहिणीला भाऊ हवा असं वाटत. आई वडील काय आयुष्यभर पुरत नसतात . एक तर बहीण किंवा भाऊ असल्या शिवाय घर कुठे पूर्ण होत.असो गरिबांना माणसं हवी असतात म्हणून कुटूंब वाढवतात आणि श्रीमंतांना नको म्हणून कर भारतात. नंतर तोच पैसा गरीबाच्या मुलांना सांभाळायला सरकार वापरत .

#vidyamslife

post 3

why employee suffer in IT industry or any service industry ? because they are not united against company owner . In factory employee have union to solved issue in employee life . Even the taxi driver and Riksha driver are united . Life knowledge always wins in front of educational knowledge. otherwise why educated people do suicide. sad 
Learn politics stay united . 

Survival is more important .

#vidyamslife

post 2

जिनकी वजह से  आजादी मिली वो सत्ता के लालची नहीं थे उसमें सुभाषचंद्र बोस जी हो या स्वा सावरकर जी . वो सच्चे देशभक्त थे बाकी जो सत्ता पे आए वो तो काले अंग्रेज थे !

employee suffer

रिक्षा वाल्यांची union असते factory worker ची union असते तशी IT कंपनी किंवा आज कालच्या service देणाऱ्या कंपनी मध्ये कामगार एकटा असतो जास्त शिकलेला असतो पण factory politics , industry politics माहिती असतं तर कोणाला जीव द्यायची वेळ आली नसती . आज काल सगळेच  कामगारांना ३ लोकांच काम एका वर लादत आहेत 😡 

माणुसकी शून्य झालेत हे  company owner .


Survival of the fittest is life rule .

Those who are united always win .

भारतीय कधी बनणार?

मनुवादी मनुस्मृती जाळणारे हिंदू code bill बनवतात सतत ७० वर्ष आरक्षण घेऊनही यांची मानसिकता काही बदलली नाही ना द्वेष कमी झाला आहे. 

one nation one law यायला पाहिजे. कर भरताना सगळे भारतीय च असतात नंतर विभागले जातात जाती, भाषा ,प्रांत ,धर्म इत्यादी मध्ये

followers 1

कोणी पुरुषाने कितीही चांगलं काम केलं खऱ्या आयुष्यात तरी त्याचे follower वाढत नसतात instagram वर पण मुली चांगल्या नुसत्या दिसल्या reel आणि फोटो share केला तरी मात्र वाढतात follower 🤣 
माणूस कसा आहे याचं काही देणं घेणं नसतं अश्यावेळी ! बुद्धी शिक्षण नसलं तरी चालत ! 

YouTube वर AI reels आलेत तश्या insta वर पण येतील AI च्या मुली अश्यांना competition द्यायला ! 😃

say no to suicide

why Indians don't have business mindset ? why only searching job or giving up mental health because of job and then suicide? 

Even tea selling business also work instead of quiting life or do agro farming , agro tourism instead of facing worst job culture or tolerating boss . Life is important not money . No one care if one dies . only family suffers .

#saynotosucide 


#vidyamslife

life

आयुष्य जगायला फक्त पुस्तकी अभ्यासक्रम काही कामाचा नसतो वेगवेगळ्या लेखकांची कवीची पुस्तक ही वाचायची असतात मानसिक स्वास्थ्य ठीक राहते!

जीव स्वतः चा घेणे पर्याय नसतो! जो घेतो कितीही उंच शिखर गाठलं तरी हरलेला असतो मग नोकरी मुळे असो किंवा आयुष्यात आलेल्या चुकीच्या व्यक्ती मुळे किंवा कर्जा मुळे!

life is imp

अमुक अमुक कारणाने स्वतः चा जीव घेणारे engineer सामान्य माणसाकडे बघावं की चहा विकणारा असो किंवा भाजी , मासे विकणारे ते ही सकाळी ३ किंवा ४  वाजता उठून व्यवसाय सुरू करणारे ... कमी शिकलेले असले तरी सुखात असतात !  या लोकांसारखं कामे करावीत की जीव देण्या पेक्षा .. नोकरी असली तर आयुष्य नाही तर आयुष्य कोणी जगत नाही असं वाटत काहींना !

नोकरी न करणारे कलाकार, दुकानदार, खेळाडू ,गायक जगत असतात की! एक नाही जमलं तर दुसरा मार्ग शोधावा की !

#vidyamslife

मुले आणि पालक

तुम्हाला तुमचं आयुष्य जगायची मुभा आहे तशी आम्हाला ही आहे असं सरळ सरळ आजची पिढी पालकांना बोलते.  एका भारतीयाला कळलं आपले इथले पालक कितीही समजवलं तरी समजून काही घेणार नाहीत . एक trekker पालकांना राजस्थान ला पाठवून स्वतः चालत भारत भ्रमंती वर गेला ! पालकांना योग्य वेळ बघून सांगितलं 🤣

post 3 अपत्य का हवीत?

आपल्या भारतात मुलांना जन्म देण्याची मोजकीच कारणे असतात. वारस म्हणून मुलगा हवा. मालकीहक्क दाखवायला मुले हवीत. उतारवयात आधार म्हणून मुले हवी असतात .

 १८ वर्षा नंतर भारतात मत निवडणुकीत देण्याचा अधिकार आहे मात्र घरात स्वतःचे निर्णय घेण्याचा नाही . पक्षी सुद्धा त्याच्या पाखरांना पंख आले की मुक्त सोडतात .

#vidyamslife

post 2 स्त्रिया

स्त्रिया कमवणाऱ्या झाल्यात म्हणून आता त्यांना घरात आणि समाजात मान मिळतो! नाहीतर छळ किंवा मन मारून जगणं अटळ असतं मग आई च्या घरी असो किंवा सासू च्या !

#vidyamslife

व्यसन १

व्यसन व्यसनच असतं मग दारुच असो, सिगरेट च असो  किंवा social media च !
फरक इतकाच असतो की social media वर like , comment मुळे सतत social media वर dopamine मिळतं त्यामुळे अधिक वापर आपसूकच होतो !

#vidyamslife

बातमी

राम मंदिर स्टेशन मुंबई रात्री १ वाजता ह्या विकास ने त्याच्या डॉ मैत्रिणीला video कॉल करून एका बाईची डिलिव्हरी केली!
ट्रेन खेचून गाडी थांबवली. 
जीव वाचवला महिला आणि बाळाचा! 
मुलगा झाला ☺️ तो ही राम मंदिर स्टेशन वर !
देव तारी त्याला कोण मारी. एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करायला नाकारलं म्हणून परत जात होती महिला कुटूंबा सोबत!





राम मंदिर स्टेशन मुंबई रात्री १ वाजता ह्या विकास ने त्याच्या डॉ मैत्रिणीला video कॉल करून एका बाईची डिलिव्हरी केली!
ट्रेन खेचून गाडी थांबवली. 
जीव वाचवला महिला आणि बाळाचा! 
मुलगा झाला ☺️ तो ही राम मंदिर स्टेशन वर !
देव तारी त्याला कोण मारी. एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करायला नाकारलं म्हणून परत जात होती महिला कुटूंबा सोबत!

समाज

आपल्या देशात आई वडिलांना सांभाळत नाही काही मुले. काही मुलं तर उतारवयात पालकांची आजार पणात कशी मदत करणार चिंता वाटते का तर emi असतं.  सासू सुनेचं पटत नाही म्हणून दुसरं घर घ्यावं लागतं .

secular समाज इतिहास

Bollywood चित्रपटात किंवा आपल्या  देशात secular च भूत इंदिरा गांधी आणि वामपंथी नि सुरू केले.
नाहीतर जुन्या चित्रपटाची सुरवात शिव च्या पूजेने होते.

आजकाल जन्माने हिंदूच हिंदू देवतांचा , संतांचा अपमान करताना दिसतात.

कुटूंब व्यवस्था १

आपल्या देशात आई वडिलांना सांभाळत नाही काही मुले. काही मुलं तर उतारवयात पालकांची आजार पणात कशी मदत करणार चिंता वाटते का तर emi असतं.  सरकारच्या इतक्या योजना असतात तरी यांना मात्र मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची सवय असते. 

काही इंग्रजी चित्रपटात दाखवलं आहे तिकडे आई वडिलांना उतारवयात वृद्धाश्रमात नाही तर health care center मध्ये ठेवतात.  दूर असूनही घरचे काळजी करतात भेटी गाठी करतात . घरच्या मुलं आणि सुना कामावर जातात.  लहान मुलं असली तर पाळणाघर असतं तिथे तर  मुलगा किंवा मुलगी सुद्धा care taker च काम करतात।

कुटूंब व्यवस्था ठीक आहे असं म्हणतो पण आपल्या इथे भाऊ गेल्यावर त्याच्या बायको सोबत कानूनी केस करणाऱ्यांची कमी नाही.   भाऊ भाऊ मध्ये आई वडिलां मध्ये ही वाद होतात पैश्या वरून तर कधी जमीनीवरून .

तरी म्हणायचं भारतातली कुटूंब व्यवस्था ठीक आहे . इतर देशात असली व्यवस्था नाही म्हणतात.

#vidyamslife

हिंदू धर्म आणि समाज

हिंदू धर्मात चार पुरुषार्थ असतात.
अर्थ (कर्म करणे पैसे कमवणे , काम(कमवलेल्या संपत्ती चा उपभोग घेणे.)
धर्म (धर्मानुसार वागणे)  , मोक्ष संन्यास किंवा धर्माचं पालन केल्यावर मोक्ष प्राप्ती होणे.

साठी संपली तरी काही जण देवाची भक्ती करत नसतात इतके गृहस्थाश्रमात व्यस्त असतात. मग त्यात मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे अटळ!

हिंदू धर्मात 
चार आश्रम असतात. ब्रह्मचर्य , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , संन्यासाश्रम!

आज काल तर सासू सुनेची भांडण गृहस्थाश्रमातून निवृत्ती न घेतल्या मुळे होतात. पुढच्या पिढीला पालक सत्ता देत नाही मुलगा, मुलगी असो किंवा सून असो.

Vidya

open minded 2



हाताची बोटे सारखी नसतात तशी माणसं ही एक सारखी नसतात.वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव, आवडी निवडी, दृष्टिकोन आणि वेगळं भावविश्व सुद्धा. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव ही वेगळे म्हणून  विचार ही स्वतंत्र असतात. रात्र असते तशी दिवस असतो.देव असतो तसा दानव ही असतो. सत्य असते तसं असत्य असतं. प्रकाश असतो तसा अंधार ही असतो.हे जग द्वंद्व नि बनले आहे. आस्तिक असतो तसे नास्तिक ही असतात ह्याच जगात. सूर्य असतो तसा चंद्र ही असतो. प्रत्येकाचं वेगळं असणं त्याच्या  स्वतंत्र अस्तित्वाची साक्ष असते.

Vidyamslife

open minded 1

हाताची बोटे सारखी नसतात तशी माणसांच्या आवडी निवडी, आचार विचार , अनुभव वेगळे असतात. काही जण भावुक होऊन विचार मांडतात . याला emotional thinking म्हणतात. काही जण वास्तविक जगात काय बरोबर काय चूक हे समजून मत मांडतात. त्यालाच practical thinking म्हणतात .
Fb मुळे इतकं कळलं विरुद्ध मताची माणसं ही असतात.आपण फक्त स्वीकार करावा. मग त्यात आस्तिक नास्तिक ही आलेत. Left wing right wing वाले ही आले की! वेगवेगळी मत स्वीकारणाऱ्या व्यक्तीला open minded म्हटलं जातं!

#vidyamslife

कविता३


आयुष्य 
© vidyamslife:

आयुष्य
सुखाचं ओझं झालं की
काय होतं
शांत निशब्द व्हायला होतं
अश्या वेळी व्यक्त होण्या
एकजरी सोबत असलं
तरी मन सुखावतं
दुःखाच ओझं झालं की
काय करावं
हलकं करावं
ओथंबून वाहू द्यावे अश्रूंना
बांध तुटल्यागत
जसं आभाळ शांत होतं बरसून
अगदी तसंच
मन शांत व्हावं
मग निवांत झोप लागते ते सुख

translate into english and hindi

ज़िंदगी
जब सुख का बोझ बन जाए,
तो क्या होता है?
मन शांत और निशब्द हो जाता है।
ऐसे वक्त में,
अगर कोई एक साथ हो
जिससे मन की बात कह सको,
तो दिल को सुकून मिलता है।
जब दुःख का बोझ बन जाए,
तो क्या करना चाहिए?
उसे हल्का कर दो —
आँसुओं को बहने दो,
जैसे बाँध टूट गया हो।
जैसे आसमान बरसने के बाद शांत हो जाता है,
वैसे ही मन भी शांत हो जाता है।
और फिर,
जो नींद आती है —
वही असली सुख है।
विद्या

Life
When happiness becomes a burden,
what happens?
A deep silence takes over —
in such moments,
even having one person to open up to
brings comfort to the heart.
When sorrow becomes a burden,
what should one do?
Lighten it —
Let the tears flow freely,
as if the dam has burst.
Just as the sky turns calm after the rain,
so does the heart find peace.
And then,
the sleep that follows —
that’s true bliss.
Vidya

quotes 1

Find someone who fight for you. Not fight with you.

Vidyamslife

विचार २

सामाजिक भान आणि दूर दृष्टी लेखकाकडेच असते . म्हणून सामान्य माणसां कडून संवेदनशील वागायची अपेक्षा करू नये.

#vidyamslife

निरागसता


निरागसता कमी कधी होते? 
बालपणी मुलं आपल्याला आवडेल ती गोष्ट करून मोकळी होतात. समाज काय बोलेल किंवा समाज नावाची गोष्ट ही माहिती नसते. आपल्या आजूबाजूला फक्त पालक , नातेवाईक ,मित्रमंडळी एवढंच  छोटंसं विश्व असतं.

माणसं ओळखता येत नसतात . कोणाशी काय बोलावे कसं बोलावं , कसं वागावं यासाठी विचार करावा लागत नाही.

कोणावर तरी आपली छाप पडावी म्हणून गोड गोड बोलून काम करून घ्यावे किंवा आपण छान वागायलाच हवं म्हणून वेगळा मुखवटा घालून जावं लागत नाही.  म्हणून मोकळेपणाने समाजात वावरणे होते.

आपण आपल्याला आहे तसे स्वीकारतो. आपल्याला पाहिजे तसं वागून मोकळे होतो. इतरांकडून  अपेक्षा कमी असतात.

म्हणून निरागसता टिकून असते बालपणी.

मोठे झाले की कोणतीही कृती करताना चांगलं काम असलं तरी खूप विचार करणं सुरू आणि नंतर कुठे काही काळ गेल्यावर कृती होते.


#vidyamslife

सहजीवन १

सहजीवन कोणत्याही वयात सुरू होऊ शकतं एक इंग्रजी चित्रपट ही आहे ह्या विषयावर. Fb वर एक कविता लिहिणारी मैत्रीण होती तिने ४५ का ५० च्या नंतर लग्न केलं आणि fb वर पोस्ट केलं ! स्वतःला स्वीकारणारे समाजाला  apologist होत नसतात हा समाज वेळ आली की सोबत नसतो मात्र चौकटी बाहेर च आयुष्य निवडलं की चार दिवस gossip करणार फक्त ! तसही दुसऱ्या च्या आयुष्यात ढवळाढवळ करणं समाज असो किंवा पालक करतच असतात! स्वतःच निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य स्वतःच मिळवायचं असतं! 

कविता १

बाहर की यात्रा खास होने की है
अंदर की यात्रा आम होने की है
सादगी सुकून ही 
अंदर की यात्रा की मंजिल है
कुछ पल खुद के साथ बिताओ
थोड़ा खुद को खोजो
स्वयं को जानो
खुद को पहचानों 

....

याद आते है दिन 
जो तन्हाई मै गुजरे
हम हम न रहें
तुम तुम न रहें
राहे बदल गयी
हम अपनी अपने सफर में बस्स
चलते चले गए 
मुलाकात तो अब यादों में हुआ करती हूं
सुकून के पल जो बिताए थे
खुशियो की बौछार कर गए
आज कल बातें भी हुआ करती है 
जब भी ख़्वाबों में  मुलाकाते हुआ करती है
जब जागते है तो पता चलता है
की ख़्वाब था एक सपना था वो
जो सपना ही रह गया 


सपनों की राह में चलते चलते
कभी सच्चाई से मुह फेर लिया पता भी न चला
बस्स छोटी सी जिंदगी है
जब जागो तब सबेरा 


Vidya
11 oct 2025

पालकत्व १

मराठी चित्रपट सृष्टी १






चित्रभाषा



दशावतार चित्रभाषा जिंकली . कथानक जिंकला. कोकण परशुरामाची भूमी आहे. निसर्गाला देवता मानणारी माणसं आपली. निसर्ग रक्षणासाठी चित्रपट केला म्हणून तथास्तु बोलला की निसर्ग. बाकी किती गाऱ्हाणे घातलास ... गुरू ठाकूर यांनी गाऱ्हाणा घातला देव ही पावलो आणि प्रेक्षक ही पावले बोलूक व्हया! ✌️दशावतारी कलाकारांनी संस्कृती जपली आणि ती आणि निसर्ग जपण्यासाठी ,  कोकणातल्या माणसांनी चित्रपट काढल्यांनी .  धन्यवाद   🙏
।।

मराठी ग्रामीण भाषा १

महाराष्ट्रातल्या लोकांना मालवणी येते किंवा कळते ! कारण एक म्हणजे झी वरच्या मालवणी मालिका गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले . ज्यांना मालवणी येत नाही त्यांनी ही बघितली. एका काकांनी तर कळवलं मालिका बघून मालवणी शिकले. एकाने परीक्षेच्या काळात बघितली म्हणून तणाव मुक्त झाला .

मराठी प्रेक्षकांना प्राकृत मराठी भाषा जास्त आवडते  प्रमाण भाषे पेक्षा. म्हणून तर  मच्छिद्र कांबळी मालवणी मध्ये प्रसिद्ध होतात कलाकार म्हणून आणि दुसरी कडे मकरंद अनासपुरे . 
मराठी प्रेक्षक आणि मराठी चित्रपट सृष्टी यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. इकडे व्यक्तिचित्र म्हणून कलाकार कला सादर करतात मग तो कलाकार  body builder असो नसो  वा केस असो नसो काही फरक पडत नाही.  कला सादरीकरण उत्तम हवं मग कलाकार मोठे होतात. 
दक्षिण भारत किंवा बॉलिवूड सारखं वेडे फॅन following नसतं इतकं , आता instagram मुळे काहीच होतंय मात्र जे fan स्वतंत्र instagram profile बनवून reels करतात. उदा आरपार चे कलाकार .  मात्र मराठी नाटक बघणाऱ्यांना मात्र fan following असते चित्रपटा पेक्षा तरी आपलं मत आहे.


#vidyamslife

मराठी चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षक

मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी प्रेक्षक वेगळे आहेत त्या हिंदी आणि दक्षिण भारतीय प्रेक्षकांपेक्षा.  सध्या चित्रपट सृष्टीतल्याच माणसांची  youtube वर चर्चा सुरू आहे तुलना करत आहेत . 

पण  मराठी प्रेक्षक कोणता कलाकार कशी कला सादर करतो ह्याला महत्व देतात कसा कलाकार दिसतो ह्याला कमी महत्व असतं. टीव्ही माध्यमातून दाखवलं आहे की  गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले मालवणी मालिका असो किंवा तुझ्यात जीव रंगला मालिका असो ... मकरंद अनासपुरे यांचे चित्रपट असोत, मच्छिद्र कांबळी यांची नाटकं असोत.  सगळ्यांना प्रमाण भाषे पेक्षा गावातल्या बोली भाषा आणि ते कार्यक्रम , कलाकार जास्त आवडतात. दोन मराठी रसिकांनी कळवलं ही मालवणी मालिका आवडली. एका चा परीक्षा सुरू असताना चा ताण कमी झाला आणि एकाला मालवणी भाषा थोडी थोडी बोलायला येऊ लागली . तसही कुठेही व्याकरण लिहिलेलं नसतं पण ऐकूनच तर शिकतो आपण. 

© #vidyamslife

मराठी चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षक

मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी प्रेक्षक वेगळे आहेत त्या हिंदी आणि दक्षिण भारतीय प्रेक्षकांपेक्षा.  सध्या चित्रपट सृष्टीतल्याच माणसांची  youtube वर चर्चा सुरू आहे तुलना करत आहेत . 

पण  मराठी प्रेक्षक कोणता कलाकार कशी कला सादर करतो ह्याला महत्व देतात कसा कलाकार दिसतो ह्याला कमी महत्व असतं. टीव्ही माध्यमातून दाखवलं आहे की  गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले मालवणी मालिका असो किंवा तुझ्यात जीव रंगला मालिका असो ... मकरंद अनासपुरे यांचे चित्रपट असोत, मच्छिद्र कांबळी यांची नाटकं असोत.  सगळ्यांना प्रमाण भाषे पेक्षा गावातल्या बोली भाषा आणि ते कार्यक्रम , कलाकार जास्त आवडतात. दोन मराठी रसिकांनी कळवलं ही मालवणी मालिका आवडली. एका चा परीक्षा सुरू असताना चा ताण कमी झाला आणि एकाला मालवणी भाषा थोडी थोडी बोलायला येऊ लागली . तसही कुठेही व्याकरण लिहिलेलं नसतं पण ऐकूनच तर शिकतो आपण. मुलाखत घेणारे आणि देणारे मालवणी म्हणून एक मालवणी पॉडकास्ट होऊक हरकत नाही ना ! 


#vidyamslife

यशस्वी होण्यासाठी कुटुंब महत्त्वाचे

नोकरी करणाऱ्या स्वतः च्या मुलांना मराठी पालक कायमच मदत करतात. त्या पालकांचं पहिलं ध्येय मुळात हेच असतं शिक्षण दिल आता कमाई करावी आणि मग संसार करायला मोकळा.
पण लेखन करणारी व्यक्ती, कलाकार , खेळाडू , वाचनाची आवड असेल कोणाला तर शिकलेले पालकच पाठिंबा देत नसतात याउलट अशिक्षित किंवा शेतकरी पालक मुलांना जे करायचं ते कर म्हणून मोकळीक देतात ।

आता पर्यंत जितक्या मुलाखती ऐकल्या त्यात एकच गोष्ट साम्य होती ती म्हणजे वडिलांचा पाठिंबा. काही कलाकारांना तर एकत्र कुटुंब म्हणून पूर्ण कुटुंबाचा पाठिंबा होता.  भाऊ, वहिनी , काकी , काका इत्यादी सगळे आले.

कोणी तरी यशस्वी होत असेल तर आजूबाजूची परिस्थिती आणि स्वतःची मानसिकता नंतर कुटुंबातल्या व्यक्ती ची सोबत कारणीभूत असते!

#vidyamslife

चित्रपट का बनतात असे?

आणि काशिनाथ घाणेकर biopic करण्या मागचं कारण काय असणार तो चित्रपट बनवणाऱ्यांच. त्या व्यक्तीच personal life तर आताच्या पिढीला माहिती नसणार पण  चित्रपट बघितल्यावर कळेल! चाणक्य आधीच बोलले आहेत चुकीच्या गोष्टी केल्या की माणूस संपतो । जिवंतपणी बदनाम करून गेल्यावर बदनाम का करत असावेत ?
शेवटी स्तुती करून काय होत..

कलाकार चरीत्र ठीक असेल तो पर्यंत च कलाकार ।  चरित्र हीन झाला की कसा काय कलाकार राहील तो. समाजच नाकारतो मग.

quotes 1 life journey

some people do journey of life outside and some do inside. inside journey is for soul. outside journey is for survival sometime or for  enjoyment in life , most of the time materialist happiness journey it is.

Vidyamslife

social media and marketing 1

आज काल social media चा वापर माणसे जोडण्यासाठी कमी आणि marketing साठी जास्त होतोय. फक्त साहित्यिक सोडून !

#vidyamslife

मराठी चित्रपट सृष्टी आणि कलाकार

मराठी चित्रपट सृष्टी आणि कलाकार 

मराठी मध्ये उत्तम कलाकार आहेत आणि काही लेखन ही करतात. आज काल १०० हुन अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातले काही यशस्वी होतात काही नाही. जे नाही होत त्यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. पॉडकास्ट वरून किंवा कलाकारांच्या मुलाखती वरून कळलं की 
आपल्या कडे काही जण हौस म्हणून चित्रपट बनवतात. 
आपल्या कडे चित्रपट गृह single theater ची जुनी संस्कृती जपावी असे किती चित्रपट सृष्टीतल्या लोकांना वाटतं?

Multiplex मध्ये तिकीट दर अधिक असतात शिवाय तिथलं खाणं पिणे ह्याच्या किंमती तिकिट च्या दरा पेक्षा अधिक असतात ह्यावर सरकार काय करत?? 

Bookmy***  सारखी Website आहे ती ४०% अधिक किंमतीने तिकीट बुक करायला देते.
Theater मध्ये तिकीट बुक केली तर कळतं खरे तिकीट चे दर वेगळे असतात.

मग त्यात काहींना चित्रपट चांगला असून हवे त्या वेळेचे शो मिळत नाही काही चित्रपट असे असतात ज्यांना थिएटर मिळत नाही.

मकरंद अनासपुरे यांनी एका पॉडकास्ट मध्ये उपाय सांगितला आहे तो म्हणजे single theater ची जुनी संस्कृती परत आणायला हवी.

शेवटी त्या काळातच अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे सारखे कलाकार प्रसिद्ध झाले की.


आपल्या इथे आजही मराठी कलाकारांना राजकीय नेत्या कडून मान दिला जात नाही.
काही कार्यक्रम असतील तर हिंदी कलाकार का लागतात यांना असा प्रश्न सुबोध भावे यांनी एका पॉडकास्ट मध्ये विचारला होता.

जो पर्यंत मराठी माणूस मराठी चित्रपट यांना प्राधान्य देत नाही ,मराठी कलाकारांना मान देत नाही तो पर्यंत मराठी चित्रपट सृष्टी कशी मोठी होणार??


विद्या
© #vidyamslife

success

Success should not be bound to just profession. Successful life includes not just professional life or career it also includes personal life and social life too.

Vidya

मुलांनी मोबाईल वापरणे चुकीचे आहे

एका हॉटेल मध्ये एक बाप मुला सोबत 
न्याहारी करायला जातो आणि मुलगा मोबाईल वर , बाप सिगरेट ओढत बसतो! waiter जेवण देतो मुलगा जेवत नाही म्हणून तोच मुलाला बोलला आधी जेवण कर मग मोबाईल वापर! इतकी आहारी गेली आहेत माणसं मोबाईल च्या !  लहान मुलांना मोबाईल देणे चुकीचं आहे!

माझ्या मामा कडे तर लहान मुल मोबाईल वापरत राहणार आणि अभ्यास करणार नाही म्हणून एकच घरात मोबाईल वापरला जातो !

#vidyamslife

दशावतार चित्रपट

सुबोध  खानोलकर यांचा पहिला प्रयत्न होता आणि तो चित्रपट म्हणून दाखवला आहे दशावतार कला प्रकार म्हणून नाहीच ! कुठे ही वाटलं नाही कोकणातला दशावतार बघतोय फक्त dramatic केलं आहे चित्रपटाच्या script साठी ! बाकी ते बोलले आहे खऱ्या कलाकारांचा दशावतार कला प्रकार  कोकणा बाहेर ही जावा म्हणून !  बाबुली ची भूमिका केली त्यांनी सुद्धा आयुष्यात कधी एकदाही दशावतार बघितला नव्हता! कोकण संवर्धन आणि दशावतार कला जपणे हा मुख्य संदेश आहे म्हणून सगळ्यांना आवडला  चित्रपट !

#vidyamslife

दशावतार २


मराठी मध्ये उत्तम कलाकृती सादर केली! मालवणी भाषा वापरण्याच्यो प्रयत्न बरो होतो !

हिंदी आणि इंग्रजी, भारतीय जमेल तितक्या इत्यादी भाषेत dubbing झाला पाहिजे चित्रपट !

गुरु ठाकूर यांच्या बद्दल नाही अभिनय करणाऱ्या बद्दल लिहिलं आहे मी ! नारबाची वाडी चित्रपट बघून झालो माझो !

आमचा सुद्धा बालपण असाच गेला कोकणात सिंधुदुर्ग मध्ये सुट्टी असली की जायचा! गणेशोत्सव, जत्रा, उन्हाळा सुट्टी मिळाली की st ने प्रवास !

कोकणातली माणसं मनाने कोकणातच असतात मग गाव सोडून शहरात किंवा परदेशात गेली का असेना!  गावची संस्कृती आणि आठवणी सण कधी विसरायला देतच नाहीत कोकण !



मालवणी माणसांनी चित्रपट बनवल्यांनी आणि मालवणी प्रेक्षकांनी ही चित्रपट यशस्वी होण्यात हातभार लावला ! कोकण आणि मालवणी भाषेतले चित्रपट असेच येत राहोत !


विद्या 

दशावतार १

दशावतार ची कथा चार वर्षे आधी लिहिली होती आणि त्याची फळं आता मिळत आहेत त्यांना ! कलाकारां कडून कळलं खूप च patience लागतो चित्रपट बनवायला ! नाहीतर आज काल च maggi च युग सगळं लवकर करायची घाई नुसती!

गे life movie

अमेरिकेत Trump LGBT ला प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या सुविधा काढतो आहे आणि इकडे आपल्या राज्यात  उद्या ह्या विषयावर चित्रपट येतो आहे gay चा उलटे वारे वाहत आहेत म्हणायचे !

Trump  ने योग्यच केलं दोनच gender असणार म्हणून नोंदी करायचं ! 👍👍

आपल्या इथे किती लोकसंख्या असल्या लोकांची ?
असला विषय निवडला आहे यांनी!

दशावतार आणि आरपार उत्तम चित्रपट सुरू आहेत मग त्या भलत्या विषयावर चे चित्रपट चालतील तरी का?

मुंबई आणि बॉलिवूड मध्ये असली लोकं असतात गे वाली !

मराठी चित्रपट १

दशावतार चित्रपट लय भारी आहे! पोलीस कसे गुन्ह्यात सामील असतात ते काय न्याय देणारं  म्हणून जनता स्वतःच कायदा हातात घेते असे दाखवले आहे! 

विष्णु चे वेगवेगळे  अवतार घेऊन बाबूल मुख्य पात्र कसा बदला घेतो mining मध्ये जमीन हडपणाऱ्याचा आणि त्याच्या मुलाच्या खुनाचा ते ही दाखवले आहे! सुशांत सिंग सारखेच ही मर्डर केस नसून sucide केस कशी आहे हे दाखवतात आणि बाबूल वर अन्याय करतात !

शेवटी धर्म जिंकतो ! अधर्म हरतो ! 

#vidyamslife

मराठी भाषा संवर्धन १

मराठी साहित्य संमेलन सातारा इथे होणार आहे यंदा. ज्यांना ज्यांना मराठी भाषा टिकणार नाही प्रश्न पडलेत त्यांनी संमेलनात जावे! मागे दोन संमेलनात गेल्यावर इतकं कळलं की शहर आणि गावातुन कवी म्हणून साहित्य सादर करणाऱ्या साहित्यिकांची संख्या  ४०० किंवा ५०० हुन अधिकच असते! 
😃

त्यामुळे मराठी काही मरत नाही !

आणि आता AI च युग आले आहे शिवाय महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे मराठी आणि  अमराठी  विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत !  Social media मुळे काही जण लेखन करणारे सुद्धा पुस्तक प्रकाशित करत आहेत त्यामुळे मराठी काही मरत नाही 🤣

ज्यांना मराठी येत नसेल त्यांना AI ही शिकवेल ! शिवाय संस्कृत सुद्धा वापरात येणार आहे NASA मुळे !

भाषा आणि ती ही भारतीय काही मरत नसते इतकी लोकसंख्या आहे मराठी माणसांची !

#vidyamslife

चित्रपट यशस्वी होण्यासाठी कथानक उत्तम हवेच

चित्रपट यशस्वी होण्या मागच कारण उत्तम कथानक असते नंतर कलाकार आणि दिग्दर्शक हातभार लावतात!
टीका करणाऱ्या पेक्षा रसिकांची संख्या जास्त असली की चित्रपट houseful होतात!
तसेही मराठी माणसंsocial media पोस्ट वाचून जात नसतात चित्रपट बघायला news channel आणि trailer चित्रपट गृहातून बाहेर येणाऱ्यां रसिकांच्या प्रतिक्रिया जास्त बोलक्या असतात !

Vidyamslife

आयुष्य १

आयुष्यात येणारी माणसं वर्तमानाचा भाग असतात ! नंतर त्यातली काही भूतकाळाचा भाग होतात आणि काही भविष्यातही आपले सोबती होतात!

 Vidya

quotes diary vidya

If possible do things in present moment . If not possible never be in panic mode ; insted of that postponed that work . 

Vidya

social media आणि समाज मन

Social media वापरण्याचं मुख्य कारण एकटेपणा आहे आणि दुसरं म्हणजे बदललेला समाज  nuclear family.एकत्र कुटूंब नसणे!
शहरातली flat संस्कृती कमी आणि विकृती जास्त 
कारणीभूत आहे त्यापेक्षा  open gallery किंवा चाळ संस्कृती उत्तम माणसे संवाद साधत असतात एकमेकांच्या घरी येणे जाणे असते जाग घेत असतात ! कधी वेळ आली कोणावर तर मदतीला ही हजर असतात! 
बाकी आज काल नातेवाईकां पेक्षा मित्र जवळचे झाले असतात ! 

Vidyamslife

मराठा समाज

मराठा आंदोलनाची शक्ती गरीब शेतकरी समाज आणि नेतृत्व आहे , समाजाची एकजूट ! कोणी भाकरी, पाणी  जेवणाची सोय केली नाही म्हणून स्त्रियांनी आणि गावोगावच्या सामाजिक संस्थांनी रसद पुरवली!

ह्या निमित्ताने  लालबागचा राजा च्या  नावाने फक्त पैसे कमावले जातात सामन्य माणसा साठी नाही राहिलं काही हे ही कळलं  जेव्हा एक मुलगी पोलिसांना जाब विचारत होती रात्रभर आम्ही रांगेत आहोत आणि ही कसली line vip ची !

दुसऱ्या बाजूला आंदोलन करणारे जेवतील म्हणून अन्नछत्र बंद केले !


परेल च्या स्थानिक लोकांनी कोलगेट , साबणाची व्यवस्था केली !


खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली माणुसकी नसलेली शहर मुबंई ठरलं !


Vidya

संसार

काही जोडपी संसार चांगले सुरू असतात पण मध्येच एकाचा मृत्यू येतो आणि संपतं सगळं! 
दुसरी कडे संसार न टिकणारे कोर्टात दहा दहा वर्षे केस लढत आयुष्य काढतात .. कोणी तलाक घेतात ! 

विचित्र च आहे सगळं संसार याचं नाव!

#vidya

काडीमोड लग्न

एका कलाकाराने १७ वर्षानंतर काडीमोड घेतला! सामान्य माणूस मुलांसाठी आणि समाज काय म्हणेल म्हणून संसार ढकलतो! त्याला मात्र हे स्वातंत्र्य नसतं किंवा नकोच असतं!

आज काल प्रमाण वाढतं आहे आधी च्या काळापेक्षा कदाचित स्त्रिया आर्थिक दृष्टीने सक्षम झाल्या त्यांचं कुटूंब ही तसंच असतं !

सुप्रीम कोर्ट मागे बोलल होतं स्वातंत्र्य हवं होतं तर लग्न कशाला केलं आणि मुलांच काय पुढे?

#vidya

माणूस विचार

 माणूस त्याचे विचार मांडताना त्याचे ज्ञान आणि अज्ञान यांचे ही प्रदर्शन करत असतो !
Vidya

आरक्षण

Obc मधून मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाला इतर पंथाना मिळतं पण कोणी जाती मध्ये विभागलेला हिंदू याचे विरोध करताना कधी दिसत नाही!

मराठा आरक्षण आंदोलन  गरजू साठी आहे . ह्यावेळी बघू समाजाला न्याय मिळतो का? 

#vidyamslife

मराठी भाषा वापर

महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे . म्हणून सण उत्सव साजरे करताना हिंदी गाणी कशाला हवीत??
मराठी गाण्याचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे ; इतर राज्यात सकाळी पहाटेला देवाची गाणी लागतात ती ही त्यांच्या भाषेतली इतके कट्टर आहेत!

आपल्या इथलं त्रि भाषिक सूत्र इतर कोणत्या राज्यात नाही!

हिंदी शाळेत नाही शिकवली तरी सगळे शिकतातच की !

हिंदी चा अट्टहास कमी व्हावा मराठी भाषेचा वापर अधिक व्हावा हीच अपेक्षा !

#eaksharman 
#ईअक्षरमन

मराठा आरक्षण मी म रा ठा

Obc आरक्षण चा इतिहास  वाचला की कळेल शरद पवारांनी  सुळे बाईच्या वडलांनी च मराठा समाजाला obc मध्ये येऊ दिल नाही ! राजकारण कशाला करत आहेत आता सगळे! आरक्षण द्या पक्ष विपक्ष च्या गोष्टी बाजूला सोडून मराठा समाजाचे प्रश्न सोडवा!

सध्या obc मध्ये मागास वर्ग कोणत्या जाती आहेत याचा अभ्यास न करता जातींच्या नोंदी केल्या आहेत !

गरजू मराठा समाजातील मुलांना योग्य शिक्षण मिळत नाही ! शिक्षणासाठी कधी कर्ज ही घ्यावं लागतं काही वेळा तर मुलांना शाळा कॉलेजमध्ये फी भरता येत नाही म्हणून नोकरी ही करावी लागते!

७० वर्ष झाली की १५ ऑगस्ट च नुसतं नावाला स्वतंत्र मिळाल्या पासून अजुन किती सहन करणार समाज!

शेतकरी समाज बांधव च आज उतरले आहेत आंदोलनात !

पहिल्या दिवशी पाणी , खाणं सुद्धा मिळू नये म्हणून दुकान बंद करायला लावली या सरकारने !

मराठा समाजाला आरक्षण मिळावं राजकारण करू नये कोणी इतकीच अपेक्षा आहे!

जय शिवराय जय जिजाऊ!

जय भवानी!

एक मराठा

quotes 16

Every relative doesn't deserve place in our life . Mental health is always important . #vidyamslife

post 15


Kind words has power to heal the soul .

Vidya

Don't depend on any one emotionally . Be strong and practical.be brave like your mother .Faced the present life and move on in life . Forget the past. Forget old people who are not in touch with you.

Vidya

Always stay where you belongs too!

Vidya

Be comfortable in your own skin.
Vidya

Let not bother opinions of others in your life. Forget the people and focus on your goal .

Vidya

The people who don't accept you as you are  and  your life are not deserved to be part of your life in future. It's better to stay away from such people who judge you , who don't know you in present time . Don't know whats happening in your life at present moment .As they don't in touch with you . Those only belongs to past. One should not entertain such toxic people in our life again.

#vidyamslife

आयुष्य

स्वतः च्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणारे मात्र दुसऱ्याला फुकट चे सल्ले द्यायला पुढे असतात ! मत मांडण्यापेक्षा मत लादण्यात यांना जास्त रस असतो! समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही माहीती नसतं ! मनस्थिती ची जाणीव नसते !
संपर्कात राहणं ही जमत नसतं अश्या लोकांना !

आजूबाजूची परिस्थिती बदलते त्या नुसार माणूस रोज नव्याने घडत जातो. खरं तर नवीन नवीन माणसांच्या संपर्कात आल्यावर व्यक्तिमत्व विकास ही होतो . कोणी कसं वागावं आणि कसं वागू नये हे ही शिकवत आपल्या वागणुकीतून .
माणसांनी दुसऱ्याला आहे तसं स्वीकारता आलं नाही तर मार्ग बदलावेत . समोरच्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत तर वाद घालण्या पेक्षा दूर राहणं उत्तम ! नुसती जुनी ओळख आहे म्हणून कोणाला फुकट सल्ले , मत देण्याचा , दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्याचे निर्णय परिस्थिती नुसारच घेत असतो . स्वतः ला आधी स्वीकारलं तर जगाने स्वीकारायची गरज नसते! स्वतःला ओळखावं आणि आपली वाट चालत रहावी अविरतपणे .  कोणी सोबती भेटतील कोणी वाटा बदलतील वळण आली की!
आपण आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हावं! ध्येय निवडावे आणि गाठण्यासाठी सदैव तत्पर रहावं!

स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावं . चुकत चुकतच माणूस नव्या गोष्टी शिकत असतो. आई , वडील आणि आपलं कुटुंब यांच्या सोबतच आपण बांधील असतो . बाकी समाज फक्त नावाला असतो . वेळ आली की आपलीच माणसं सोबती असतात . सगळं काही त्या त्या  वेळेवर गोष्टी झाल्या की समाज सोबत येतोच .
आपण आपलं नाणं खणखणीत वाजवावे.

© Vidyamslife

26.8.2025

Being single Vidya M S poem

 

Being single
is responsibility
and freedom too.

— Vidya M S

Being single 
Is responsibility along with freedom in life ...freedom of expression . Have plenty time to spend with oneself . Happiness in solitude is cherry on the cake .

Yes i am comfortable in my skin  Being single. 
Sometimes feels like emptiness inside the heart. 
Sacred silence within me calm me down. 

Sometime missing loveones is part of life.
Spending time with family is art of my life. 

Truth is nothing stays with you forever. 
Sometimes grief came along the way and sometimes breakups makes people stays apart again.

People comes people goes .
Its a part of life .
Everyone has some role to play in our life. When its done they leaves us.
Thats a reality of life one must faced.

What remains is ones own company at last with loveones... friends and family..

© Vidya m s life

Quotes post 14

Displine 
Responsibity 
Hardwork 

Follow dream and take action.Not just dream .Step by step one moves forward and achive his goal one day .

Vidya 

importance of self development in life


Self development is on going process. One must gain knowledge and improve his behavior and personality as he grows.


Self development helps one to improve oneself or someone else will teach and show his or her mistakes and so that he can improve himself . 


This will help to gain good mental health. Teach you how to handle the particular situation in matured way not childish way .


If person give importance to self development then there is harmonious relationship with family and friends which give peace of mind to each other.


© #vidyamslife



post 13

Never wait never expect from others it will hurts only. Vidya

Everyone thinks they are busy. But it's just a matter of priorities. Vidya

Meet people offline. Don't make babtit to communicate online only. Vidya

In life connection are important part in life. They helps you to grow. They always makes you feel secured by just standing besides you, Being with you in odd times too. Vidya

people comes and people go in life. Just learned to let go of past and try to live in present. Vidya

Everyone journey is different. Never be judgemental about it. Vidya

Always respect others path rather giving your opinions. Vidya

Always helps people by motivating. Not by demotivating and destroying other mental peace. Vidya

post 11

उंबरठ्याच्या बाहेर व्यवहारिक जग सुरू होते!
मग व्यवहार देवाण घेवाण आपसूकच येणार की!
फुकट मध्ये कोणाला काही दिले तर त्याची किमंत उरत नाही म्हणून व्यवहार  महत्वाचा वाटतो !

Vidya

post 12

Choose peace over arguments . Vidya

post 10

जो समाज काय बोलेल विचार सतत करत जगतो तो मोकळेपणाने आयुष्य जगायला विसरतो !
मन मारून जगू नये ! आयुष्याच्या प्रत्येक पडावा वर समाज प्रश्न चौकटी तले विचारत असतो !

Vidya

post 9

जिवंतपणी विचारपूस करणारे , काळजी घेणारे , एकमेकांच्या संपर्कात असणारे किती असतात !

मात्र मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला social media पोस्ट , ओळखीचे अनोखीच्या व्यक्ती च्या comnent असंख्य येतात!  

खांदा द्यायला ही जुने नातेवाईक हजर राहतात का तर समाजाला तोंड द्यायचं असतं की !

#vidya

post 8

कोणाला मोठा आजार नको होऊ वाटत असेल तर  एकादशी चा उपवास किंवा intermediate fasting आणि अर्ध पोट भरेल इतकं जेवण करावे! वजन वाढलं असेल तर तेलकट , गोड , bakery product, processed food खाऊ नये ! मैदा खाऊ नये !

पालक ,मेथी , लाल माठ , कारली  खावी ( थंड असते पावसात खाऊ नये! )

भोपळा , दोडकी , शिमला मिरची , शेंगा , भेंडी खावी !

 कडधान्य खावे ! फ्लॉवर , गाजर , बिट , काकडी , मका , ज्वारी, नाचणी खावी ! 

बटाटा अति खाऊ नये !
दूध , पनीर  ,  दही  , अंडी  खावीत !

फळ आणि dry fruit , गाजर , बिट , काकडी पोटाच अन्न असतं ! Salad बनवून खावे!

आपल्या शरीराला जे योग्य वाटत ते अन्न खावं आणि वजन आटोक्यात ठेवावं!

सर सलामत तो पगडी पचास उगाच बोलत नाही !

At the end Health is wealth. 
व्यायाम करावे ! Walking best exercise .
नुसतं gym जाऊन काही होत नसत ! 

Diet स्वतः ची स्वतः ठरवायची असते !  त्यासाठी 
discipline हवाच!

गावातली माणसं जास्त जगतात कारण हवा खेळती असते शिवाय चालणं , कष्टाची काम ही करतात ! मग खाल्लेलं पचत! 

#vidya

post 7 old

आज कल के खून के रिश्तें 
उम्र भर साथ न देने वाले भी 
जीवन के अंतिम दिन 
सिर्फ खंदा देने आते है।
दूसरों पे अपनी जिम्मेदारी लेने की अपेक्षा करने वाले 
वक्त आने पे दूसरों की जिम्मेदारी लेने से कतराते है।
माँ बाप एक ही रिश्ता होता है जो जैसे भी हो वैसे स्वीकारते है।
झगड़ा गीला शिकवे के बावजूद भी मन मैं कुछ मलाल नहीं रखते बच्चों का भला ही चाहते है। 

#vidyamsblog

post 6

ज्या घरात पालक मुलांना समजून घेत नसतात व्यवहारी वागतात प्रेम जिव्हाळा माया आपुलकी सगळं नसतं त्या घरात पालक असून सुद्धा मुलांना पोरकेपणाच्या भावनेचा अनुभव येतो किंवा पोरकेपणा जाणवतो. एक तर माणसं प्रेमळ वागतात नाहीतर कठोर कसं वागावं त्या त्या क्षणी हे स्वातंत्र्य  माणसांना असतं की ! 

#vidyamsblog

post 5

जबाबदारी घेणे पहिलं लक्ष आहे Maturity च #vidya

post 4

योग्य वेळी योग्य माणसांची थाप पडली की काम करायला आपलं अजून प्रोत्साहन मिळत !

Vidya

post 3

सगळं व्यवस्थित असलं म्हणजे समाज  स्वीकारतो नाही तर प्रश्न सुरू च नेहमीचे अभ्यास ,शाळा, कॉलेज , नोकरी , लग्न , संसार  

#vidya

post 1

When you are fighting with your love ones. Its better to walk away from that place than hurting each other.

 Words are powerful always .They can heal or hurt anyone at anytime .so its better to use words wisely. 

Vidya

post 2

Enjoy the journey before reaching your life goals. 

Vidya

post 18

post 17

कुटूंबातली एक जरी व्यक्ती अस्वस्थ असली तर पूर्ण घर अस्वस्थ होत अशांत होत म्हणून शारीरिक आजार लगेच बरा वाटतो तेव्हा डॉ कडे जातात तसं लोकांनी जावं मानसिक आजार झाला की किंवा मनस्थिती ठीक नसली की त्यांची मदत घ्यावी व्यक्त व्हावं मार्ग काढावा । सगळं आपल्या मना प्रमाणे होता दिसत नसलं की माणसं चिडचिड करतात अध्यात्मिक व्हायचं असत मग मन सकारात्मक होतं !

#vidyamslife

post 16

३५ शी झाली की महिलांना काही ना काही आजारपण असतं आणि सहनशक्ती ही देव च देतो ! 

काही महिला नंतर पुन्हा नव्याने उभं राहून नोकरी करायला सुरुवात करतात !
#vidyamslife

post 15

तेलकट आणि गोड कमी खाणे । वजन कमी होते ।

post 14

प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन  सामना करून पुढे जायचं असतं ! 
#vidya

post 13

Ayushyat swatah ch ayushya swata swikarla tar itranchya mat virodhi asali tari kahi farak padat nasato .


Vidyaa

post 12

Satya katuch asat mag jawalchya vyaktich ajarpan aso va mrutyu 


Vidya

post 11

चैकटी तल आयुष्य जगायची इतकी सवय झाली असते की समाजाला की कोणाचं वेगळं आयुष्य ही असतं हे विसरून जातात ! 

कोण मागे पुढे कोणाच्या नसतं ज्याच्या त्याचं विधिलिखित असतं आयुष्य आणि तशी पान उलगडत जातात ! कटू गोड प्रसंग आयुष्यात येतात मनाला कठोर  बनवून जातात ! 




Vidya

post 10

आज काल obesity  मुळे च आजार होतात मग diabetes असो किंवा काही ही !

एकादशी चा उपवास केला की नको ते cell मरतात ! 


रात्री लवकर जेवून नाशता करून सकाळी यात १२ ते १६ कमीत कमी अंतर ठेवुन जेवण केलं की 
Intermediate fastingहोत !

गाजर बिट काकडी salad खायचं पोट साफ होते !

पालेभाज्या खाव्यात ! पावसाळ्यात नको फक्त!

बदाम , मनुका , खजूर , अंजीर , अक्रोड खावेत ! पोट साफ होते !

फळ खावीत दिवसाला एक !  

वात असला की तेल पोटाला लावावे ! 

पित्त असलं की ओला टॉवेल बांधणे  पोटावर !

कोकम पाणी पिणे नाही तर औषध खाणे!

#vidya

post 9

माणसाने वय झालं की आपली सत्ता पुढच्या पिढी कडे द्यावी !

मग किचन असो किंवा आयुष्यातले निर्णय असो जबाबदारी असो शारीरिक, मानसिक  काळजी घ्यावी !  कोकणात बोलतात तस देवक काळजी बोलावं ! अति चिंता घातक च ! 
आयुष्य स्वतः च आणि कुटूंबातल्या व्यक्ती च स्वीकारावं त्या व्यक्तीला मोकळं वातावरण द्यावं निर्णय स्वतः चे घेण्याचं स्वतंत्र द्यावं !
शिक्षण झालं की पालकांनी आपली जबाबदारी च ओझं खाली टाकावं ! नाहीतर चिडचिड आजारपण वाद घरात होणे अटळ असतं !

अध्यात्मिक गोष्टी शिकाव्यात ! मग मन शांत होत जगा आणि जगू दया हा मंत्र अवलंबणे उत्तम !

अस्वस्थता कमी होते ! शांतता असली की घरात सुख नांदते ! 


#vidya

post 8

जसं जसं वय वाढतं तसं तस आयुष्य किती क्षण भंगुर आहे कळत ! कोणा जवळच्या व्यक्ती ची आजारपण किंवा मृत्यू मनाला कठोर करून जातो !

#vidya

post 7

आपल्याला खऱ्या आयुष्यात माणसांना मित्र मैत्रिणी ना भेटायला आवडत ! फोनवर किंवा chstting करून समाधान होत नाही !

Vidya

माणसं भेटली की त्यांचे हावभाव , देहबोली कळते! Vibes ही कळतात ! 

post 6

एकदा लग्न झाले की आई ने सुनेला त्रास दिला की बायकोच्या बाजूने उभं रहायचं असतं!

ती माहेर सोडून विश्वसा ने दुसऱ्या घरात प्रवेश करते आणि स्वतः चा नवीन संसार सुरू करते!
Vidya

post 5

काही बायका स्वतःच्या आवडती सून भेटली नाही म्हणून मुलाने पसंत केलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारत नाहीत मग वाद अटळ ! मोठी माणसंवय झालं तरी स्वतः ची आणि घराची जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवायला  सहज तयार होत   नाहीत ! हट्टी पणा मुळे मन दुरावतात कुटुंब विभक्त होतात इतकंच !


Vidya

post 4

जो समाज काय बोलेल विचार सतत करत जगतो तो मोकळेपणाने आयुष्य जगायला विसरतो !
मन मारून जगू नये ! आयुष्याच्या प्रत्येक पडावा वर समाज प्रश्न चौकटी तले विचारत असतो !

Vidya

post 3

समोरच्या व्यक्तीची टोकाची मतं असतील तर आपली मतं सांगणं टाळावं मग नाती दुरावत नसतात !

#vidya

post 2

कोणाला मोठा आजार नको होऊ वाटत असेल तर  एकादशी चा उपवास किंवा intermediate fasting आणि अर्ध पोट भरेल इतकं जेवण करावे! वजन वाढलं असेल तर तेलकट , गोड , bakery product, processed food खाऊ नये ! मैदा खाऊ नये !

पालक ,मेथी , लाल माठ , कारली  खावी ( थंड असते पावसात खाऊ नये! )

भोपळा , दोडकी , शिमला मिरची , शेंगा , भेंडी खावी !

 कडधान्य खावे ! फ्लॉवर , गाजर , बिट , काकडी , मका , ज्वारी, नाचणी खावी ! 

बटाटा अति खाऊ नये !
दूध , पनीर  ,  दही  , अंडी  खावीत !

फळ आणि dry fruit , गाजर , बिट , काकडी पोटाच अन्न असतं ! Salad बनवून खावे!

आपल्या शरीराला जे योग्य वाटत ते अन्न खावं आणि वजन आटोक्यात ठेवावं!

सर सलामत तो पगडी पचास उगाच बोलत नाही !

At the end Health is wealth. 
व्यायाम करावे ! Walking best exercise .
नुसतं gym जाऊन काही होत नसत ! 

Diet स्वतः ची स्वतः ठरवायची असते !  त्यासाठी 
discipline हवाच!

गावातली माणसं जास्त जगतात कारण हवा खेळती असते शिवाय चालणं , कष्टाची काम ही करतात ! मग खाल्लेलं पचत! 

#vidya

post 1

जिवंतपणी विचारपूस करणारे , काळजी घेणारे , एकमेकांच्या संपर्कात असणारे किती असतात !

मात्र मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला social media पोस्ट , ओळखीचे अनोखीच्या व्यक्ती च्या comnent असंख्य येतात!  

खांदा द्यायला ही जुने नातेवाईक हजर राहतात का तर समाजाला तोंड द्यायचं असतं की !

© #vidyamslife

diary 1

Be curious not judgemental about AI

Learning & docemin, doesn't

need age.

31-7-2025

वाचनाने माणूस समृद्ध होता लेखन केल्याने इतरांना समृद्ध करतो !

1 Aug 2025.

आयुष्यात स्वतः साठी वेळ काढतो तसा इतर नात्यांसाठी ही वेळ घायचा असतो. आई बाप  निस्वार्थ पणे  मुलांसाठी काम करत असतात की मग कुटूंब  स्थिरावतं  एकमेकांना मदत करून वेळेवर सहकार्य कर 


 © Vidya m s life 

कविता १

विचार १

 माणसं मनाने दूर असतात नाहीतर जवळ असतात मग आयुष्यात सोबत असो वा नसो.
...

आपलं आयुष्य आपल्या  प्रत्येक पावलोपावली घेतलेल्या निर्णय पुढे जात असतं ! दोन पर्याय असतात दोन वाटा असतात तेव्हा एक वाट निवडावी लागते!
...

जबाबदारी आणि स्वप्न मध्ये जबाबदारी वास्तव ठरते आणि जबाबदारी शेवटी जिंकते!


Vidya

मराठी उद्योजक

Swayam Talk वर मुलाखती चे कार्यक्रम होत असतात आज काल मराठी उद्योजक तरुण पिढीचे त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता पर्यंत Ndtv मराठी किंवा swayam talk वर बघितलेल्या मुलाखती मधली सगळी मंडळी गावा कडची होती आणि शहरातल्या मराठी न बोलणारी गावची त्यांची त्यांची मराठी भाषा बोलणारी होती.
कष्ट , सातत्य आणि शिक्षण घेत घेत पुढे उद्योजक झालेली. इंग्रजी येत नाही म्हणून काही अडलं नाही कोणी मित्राची मदत घेतली गरज पडेल तेव्हा.
गावाकडची मंडळी शून्यातून उभी राहतात  down to earth होती .

कोणी कुकुटपालन व्यवसाय सुरू केला आणि organic अंडी विकण्याचा धंदा सुरू केला सोबत ३ ५०० च्या वर शेतकरी लोकांना एकत्र केलं कोंबडी पालन कसं करतात ते शिक्षण दिल आणि करोडो मध्ये कमाई होते. Marketing च ज्ञान आणि वडिलांनी सोबत दिली जे वडा पाव चा व्यवसाय करायचे. अपयश मध्ये आलं तरी त्याच्या वडलांनी सोबत मात्र दिली.

दुसरा व्यवसायिक फळ cold storage मध्ये ठेवायचा व्यवसाय सुरू केला आणि फळ विकायची.

तिसरा व्यवसायिक शेतकरी चा मुलगा पुण्यात IT कंपनी मध्ये साफ सफाई करायचा सुरवातीला . डिप्लोमा शिक्षण घेतलेला.

नंतर त्याने computer शिक्षण कसं असतं माहिती काढली. Animation course केला. चित्रकला शाळेत असताना एका दुकानात आई वडील ठेवून द्यायचे painter च्या दुकान होतं. ती चित्रकला त्याला कामी आली . मित्राच्या ओळखी मुळे एक नोकरी मिळाली. नंतर चित्रकला येते म्हणून दुसरी .

पुढे tv channel template बाहेरच्या देशातून विकत घेतात म्हणून canva सारखा स्वतःचा brand सुरू केला.

Import export सगळं केलं यांनी.

परदेशात service देऊन सगळ्यांनी व्यवसाय मोठा केला.
ज्ञान ला प्राधान्य दिल की पैसे आपोआप येतात की !

एक जण shark tank मध्ये ही आला होता!

#vidyamsblog

गुरुकुल

गुरुकुल पद्धति अच्छी है यहाँ विद्यार्थियों के गुण देख कर उनको शिक्षा मिलती थी ना कि मार्क देखकर क्षेत्र में जाना पढ़ता था! आज कल व्यक्तिमत्व विकास , चरित्र बनानेसे  ज्यादा विद्यार्थी कितना होशियार है और आगे जाके कितना पैसा कमाएंगे इसपर ध्यान दिया जाता है! गुरुकुल मठ मंदिरों के पास ही होते थे ताकि जो दान दिया जाए उसका भी समाज के लोगों को कल्याण हो सके , शिक्षा व्यवस्था ,आरोग्य व्यवस्था भी दी जाए  !  गुरुकुल व्यवस्था में विद्यार्थी समाज से भिक्षा मांगते थे और शिक्षा और अन्न दोनो मिलता था  ऐसी व्यवस्था से ही समाज के प्रति ऋणी भी होके कोई बाद में समाज से कटता नहीं था ! आज कल तो बाजार बना दिया गया है शिक्षा व्यवस्था का , गुरुकुल पद्धति दुबारा शुरू होनी चाहिए !


Vidyamsife 

हिन्दू राष्ट्र बनाओ

जिना बोला हिन्दू ओ के साथ मुस्लिम नहीं रह सकते इसलिए पाकिस्तान चाहिए । पाकिस्तान बन गया। भारत में फिर भी secular गांधी नेहरू की वजह से पाकिस्तान समर्थन करने वाले मुस्लिम यहां रह गए।

पाकिस्तान मिल गया फिर भी भारत के हिन्दू ओ को मजब पूछकर पाकिस्तान ने आतंकवादी हमला किया ।

😡

हिन्दू तब भी मरता था अब भी मरता है।

भारत को हिंदु राष्ट्र बनाना है एक ही इलाज है ।

#vidya

आई होणार नाही नोकरी करायची फक्त ?

आज काल च्या स्त्रिया २ किंवा ३ वर्ष संसार करून ही मुलं नको असतात. नोकरी करणं माहिती यांना फक्त.

मृत्यू

माणसांकडे किती पैसा असला तरी मृत्यू ला तो विकत घेऊ शकत नाही हेच खरं. शेवटी पाप , पुण्याचा हिशोब घेऊन माणूस पुढच्या प्रवासाला जातो एकटा.

मराठी चित्रपट कट्टर मराठी नसतात

आज काल मराठी चित्रपटात हिंदी आणि इंग्रजी भाषेचा ही वापर होतो. गाणी सुद्धा हिंदी मराठी mix केली जातात. 
मराठी साठी कट्टर नसलेले मराठी चित्रपटासाठी theater मिळत नाही म्हणून बोंब मारतात. नायिका तर विदेशी कपडे घातलेल्या आणि इंग्रजी माध्यमातल्या जास्त च असतात , अभिनयाच्या बाबतीत नायक वरचढ असतात.

शिक्षण आणि व्यसन

मूलं जास्त शिकली की सिगरेट दारु घेत नसतात.मूली शिकल्या की मात्र व्यसनाधीन होतात 🤣 modern मुली ! आणि नंतर बोलायला मोकळे मुलगी शिकली प्रगती झाली 😃

बदलते बालपण

आज काल लहान मुलांना podcaster किंवा YouTube वर कला सादर करण्याच training दिल जातं 🤣 
बालपणी ही मुलं भगवद्गीता मृत्यू ची भीती कमी करण्यासाठी वाचावी असे podcast मध्ये बोलतात 😃

बालपण खेळण्यासाठी असतं का पैसे कमवण्यासाठी  !
जो तो स्पर्धेचा भाग झाला आहे १२ किंवा १३ वर्षी ठरवतात मला अमुक व्हायचं आहे.

आमच्या बालपणी पुढे काय विचार नव्हता कधी खेळायचं मज्जा करायची उद्याच उद्या 😂 वर्तमानात जगायच. हवं ते खायचं आणि कधी मित्रमंडळी च्या घरी video game खेळायचे! मध्ये कधी अभ्यास करायचा की झाला दिवस!

Happy generation where no internet, no mobile, no whatsapp ..

जितकी technology वाढत आहे तशी माणसाच खऱ्या आयुष्यात भेटणं कमी आणि social media वापरण जास्त झालं आहे!

#vidyamsblog

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा उद्देश नोकरी करणे हा असतो

आपल्या इथल्या शिक्षणाचं ध्येय शिक्षण करून नोकरी करा इतकंच असतं! इतर ठिकाणी माणूस घडवला जातो खेळ , कला इत्यादी क्षेत्रांना सुद्धा प्राधान्य दिलं जातं.
गुकेश च्या तामिळनाडू शाळेत नृत्य, बुद्धिबळ, गायन विद्यार्थी ला जे आवडत ते ही शिक्षण दिल जातं.

माणूस म्हणून घडणे  आणि कोणत्या तरी एका क्षेत्रात प्राविण्य मिळवणं हे शाळेच उद्देश असायला हवं की! 
#vidyamsblog

CBSC बोर्ड education system

CBSC दिल्ली बोर्ड आज काल महाराष्ट्र राज्यात ही असतो. फी घेतात  १ लाख दर वर्षांसाठी.

Status symbol मोठं शाळा जास्त फी.
इंग्रजी माध्यम .

१० वी पर्यंत शिक्षण झालं तर १२ वी पुन्हा बोर्ड बदलला तर तेच शिक्षण सुरू असतं. 

इंग्रजी शिकण्यासाठी इतका अट्टहास.
मराठी शाळेतले कार्यक्रम ते काही तिथे नसतात. Christmas मात्र साजरा केला जात असतो इंग्रजी शाळेत.

इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज आहे का?

इंग्रजी , हिंदी ,मराठी कोणतीही भाषा असो प्रभुत्व मिळवायला त्या भाषेची पुस्तकं वाचली तरी पुरी असतात की! फक्त ती भाषा यावी म्हणून separate class ही असतात की काही दक्षिण भारतीय त्यांच्या मुलांना class लावून त्यांना त्यांची मातृभाषा शिकवतात.

#vidyamsblog

स्वार्थी डॉ ना शिक्षा होतेच

Dr सगळे वाईट नसतात पण काही फक्त स्वार्थी असतात. आपल्या समाजात रावण कोणत्या जातीचा बघितलं जात नाही त्याने जे कृत्य केलं त्याला त्याची  शिक्षा मिळाली जाते . 
स्वार्थी आणि माणूसकी शून्य डॉ ला समाज शिक्षा देतो. हा  समाज  सामन्य माणसांचा असतो कोणी श्रीमंत घरातली व्यक्ती नसते!

डॉ विरोधात आंदोलन खऱ्या आयुष्यात झाली पण डॉ च्या समर्थनात असणारे मात्र मीडिया किंवा बाहेर स्वतःचे मुद्दे मांडायला आंदोलन नाही केली. ह्याचं आयुष्य फक्त social मिडीआ पुरतंच मर्यादित असतं! शेवटी ज्याचं जळत त्याला कळतं!

महाराष्ट्र राज्यातला बहुसंख्य समाज संवेदनशील आहे एवढं तरी कळलं! बाकी जे डॉ च्या समर्थनार्थ वकिली पत्र घेतात त्यात  कोणी वकील नसतात. कायद्याचे जाणकार नसतात. काहींना फक्त जात दिसते आणि त्यातले श्रीमंत घरातले असतात.

लोकशाही मध्ये बहुमत असलं की सरकार बनतं ! बाकी सगळे विपक्ष ! 

#vidyamsblog

नैतिकता सोडलेले डॉ यांना समाज शिक्षा देतो

Dr सगळे वाईट नसतात पण काही फक्त स्वार्थी असतात. आपल्या समाजात रावण कोणत्या जातीचा बघितलं जात नाही त्याने जे कृत्य केलं त्याला त्याची  शिक्षा मिळाली जाते . 
स्वार्थी आणि माणूसकी शून्य डॉ ला समाज शिक्षा देतो. हा  समाज  सामन्य माणसांचा असतो कोणी श्रीमंत घरातली व्यक्ती नसते!

डॉ विरोधात आंदोलन खऱ्या आयुष्यात झाली पण डॉ च्या समर्थनात असणारे मात्र मीडिया किंवा बाहेर स्वतःचे मुद्दे मांडायला आंदोलन नाही केली. ह्याचं आयुष्य फक्त social मिडीआ पुरतंच मर्यादित असतं! शेवटी ज्याचं जळत त्याला कळतं!

महाराष्ट्र राज्यातला बहुसंख्य समाज संवेदनशील आहे एवढं तरी कळलं!

#vidyamsblog

इतिहास शीख , दलित ,मोमीन

पूर्वी आपल्या भागात शीख दिसायचे एक तर इमारतीत ही रहायचे. एक चाळीत रहायचे. त्यांच्या कडे एक काम केलं जायचं तलवारीला धार लावणे. डुक्कर ही ते पाळायचे. डुक्कर त्या मो मी न  समाजाला आपवित्र असतो  ! मागे काश्मीर मध्ये दलीत समाजातल्या महिलांना मो मी न समाजातली लोक त्रास द्यायचे.  म्हणून त्यांनी एकदा जुनी प्रथा बंद करण्यासाठी नवं वधू ला मोमीन समजायच्या घरात बोलवलं जायचं आधी तेव्हा डुकराचे रक्त तिच्या पायाला लावले आणि पाठवले.मग प्रथा बंद झाली!

Vidya 

Kashish old hindi serial

जुन्या हिंदी मालिका मध्ये मैत्री दाखवायचे . 👌 Trp साठी भाग  वाढवणाऱ्या मालिका नव्हत्या . कलाकार कला सादर करायचे. थाटमाट नव्हता. चार भिंतीतल shooting ही नव्हतं !

फक्त ८ भागांची मालिका kashish .




...
फिर  वही तलाश , फुलवंती best old hindi serial 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .