माणूस बना
माणूस आणि विचार
maturity first
समाज १
Show must go on
हिंदू पालकांना स्वतः च्या मुलांना भावंड तरी द्यावीत
post 3
post 2
जिनकी वजह से आजादी मिली वो सत्ता के लालची नहीं थे उसमें सुभाषचंद्र बोस जी हो या स्वा सावरकर जी . वो सच्चे देशभक्त थे बाकी जो सत्ता पे आए वो तो काले अंग्रेज थे !
employee suffer
रिक्षा वाल्यांची union असते factory worker ची union असते तशी IT कंपनी किंवा आज कालच्या service देणाऱ्या कंपनी मध्ये कामगार एकटा असतो जास्त शिकलेला असतो पण factory politics , industry politics माहिती असतं तर कोणाला जीव द्यायची वेळ आली नसती . आज काल सगळेच कामगारांना ३ लोकांच काम एका वर लादत आहेत 😡
माणुसकी शून्य झालेत हे company owner .
Survival of the fittest is life rule .
Those who are united always win .
भारतीय कधी बनणार?
followers 1
say no to suicide
life
जीव स्वतः चा घेणे पर्याय नसतो! जो घेतो कितीही उंच शिखर गाठलं तरी हरलेला असतो मग नोकरी मुळे असो किंवा आयुष्यात आलेल्या चुकीच्या व्यक्ती मुळे किंवा कर्जा मुळे!
life is imp
मुले आणि पालक
post 3 अपत्य का हवीत?
post 2 स्त्रिया
व्यसन १
बातमी
समाज
secular समाज इतिहास
कुटूंब व्यवस्था १
हिंदू धर्म आणि समाज
open minded 2
open minded 1
कविता३
आयुष्य
सुखाचं ओझं झालं की
काय होतं
शांत निशब्द व्हायला होतं
अश्या वेळी व्यक्त होण्या
एकजरी सोबत असलं
तरी मन सुखावतं
दुःखाच ओझं झालं की
काय करावं
हलकं करावं
ओथंबून वाहू द्यावे अश्रूंना
बांध तुटल्यागत
जसं आभाळ शांत होतं बरसून
अगदी तसंच
मन शांत व्हावं
मग निवांत झोप लागते ते सुख
ज़िंदगी
जब सुख का बोझ बन जाए,
तो क्या होता है?
मन शांत और निशब्द हो जाता है।
ऐसे वक्त में,
अगर कोई एक साथ हो
जिससे मन की बात कह सको,
तो दिल को सुकून मिलता है।
जब दुःख का बोझ बन जाए,
तो क्या करना चाहिए?
उसे हल्का कर दो —
आँसुओं को बहने दो,
जैसे बाँध टूट गया हो।
जैसे आसमान बरसने के बाद शांत हो जाता है,
वैसे ही मन भी शांत हो जाता है।
और फिर,
जो नींद आती है —
वही असली सुख है।
— विद्या
Life
When happiness becomes a burden,
what happens?
A deep silence takes over —
in such moments,
even having one person to open up to
brings comfort to the heart.
When sorrow becomes a burden,
what should one do?
Lighten it —
Let the tears flow freely,
as if the dam has burst.
Just as the sky turns calm after the rain,
so does the heart find peace.
And then,
the sleep that follows —
that’s true bliss.
— Vidya
विचार २
निरागसता
सहजीवन १
कविता १
चित्रभाषा
मराठी ग्रामीण भाषा १
मराठी चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षक
मराठी चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षक
यशस्वी होण्यासाठी कुटुंब महत्त्वाचे
चित्रपट का बनतात असे?
quotes 1 life journey
social media and marketing 1
मराठी चित्रपट सृष्टी आणि कलाकार
success
मुलांनी मोबाईल वापरणे चुकीचे आहे
दशावतार चित्रपट
दशावतार २
मराठी मध्ये उत्तम कलाकृती सादर केली! मालवणी भाषा वापरण्याच्यो प्रयत्न बरो होतो !
हिंदी आणि इंग्रजी, भारतीय जमेल तितक्या इत्यादी भाषेत dubbing झाला पाहिजे चित्रपट !
गुरु ठाकूर यांच्या बद्दल नाही अभिनय करणाऱ्या बद्दल लिहिलं आहे मी ! नारबाची वाडी चित्रपट बघून झालो माझो !
आमचा सुद्धा बालपण असाच गेला कोकणात सिंधुदुर्ग मध्ये सुट्टी असली की जायचा! गणेशोत्सव, जत्रा, उन्हाळा सुट्टी मिळाली की st ने प्रवास !
कोकणातली माणसं मनाने कोकणातच असतात मग गाव सोडून शहरात किंवा परदेशात गेली का असेना! गावची संस्कृती आणि आठवणी सण कधी विसरायला देतच नाहीत कोकण !
मालवणी माणसांनी चित्रपट बनवल्यांनी आणि मालवणी प्रेक्षकांनी ही चित्रपट यशस्वी होण्यात हातभार लावला ! कोकण आणि मालवणी भाषेतले चित्रपट असेच येत राहोत !
दशावतार १
गे life movie
मराठी चित्रपट १
मराठी भाषा संवर्धन १
चित्रपट यशस्वी होण्यासाठी कथानक उत्तम हवेच
आयुष्य १
quotes diary vidya
social media आणि समाज मन
मराठा समाज
ह्या निमित्ताने लालबागचा राजा च्या नावाने फक्त पैसे कमावले जातात सामन्य माणसा साठी नाही राहिलं काही हे ही कळलं जेव्हा एक मुलगी पोलिसांना जाब विचारत होती रात्रभर आम्ही रांगेत आहोत आणि ही कसली line vip ची !
दुसऱ्या बाजूला आंदोलन करणारे जेवतील म्हणून अन्नछत्र बंद केले !
परेल च्या स्थानिक लोकांनी कोलगेट , साबणाची व्यवस्था केली !
खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली माणुसकी नसलेली शहर मुबंई ठरलं !
Vidya
संसार
काडीमोड लग्न
माणूस विचार
आरक्षण
मराठी भाषा वापर
मराठा आरक्षण मी म रा ठा
quotes 16
post 15
Kind words has power to heal the soul .
Vidya
Don't depend on any one emotionally . Be strong and practical.be brave like your mother .Faced the present life and move on in life . Forget the past. Forget old people who are not in touch with you.
Vidya
Always stay where you belongs too!
Vidya
Be comfortable in your own skin.
Vidya
Let not bother opinions of others in your life. Forget the people and focus on your goal .
Vidya
The people who don't accept you as you are and your life are not deserved to be part of your life in future. It's better to stay away from such people who judge you , who don't know you in present time . Don't know whats happening in your life at present moment .As they don't in touch with you . Those only belongs to past. One should not entertain such toxic people in our life again.
#vidyamslife
आयुष्य
स्वतः च्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणारे मात्र दुसऱ्याला फुकट चे सल्ले द्यायला पुढे असतात ! मत मांडण्यापेक्षा मत लादण्यात यांना जास्त रस असतो! समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही माहीती नसतं ! मनस्थिती ची जाणीव नसते !
संपर्कात राहणं ही जमत नसतं अश्या लोकांना !
आजूबाजूची परिस्थिती बदलते त्या नुसार माणूस रोज नव्याने घडत जातो. खरं तर नवीन नवीन माणसांच्या संपर्कात आल्यावर व्यक्तिमत्व विकास ही होतो . कोणी कसं वागावं आणि कसं वागू नये हे ही शिकवत आपल्या वागणुकीतून .
माणसांनी दुसऱ्याला आहे तसं स्वीकारता आलं नाही तर मार्ग बदलावेत . समोरच्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत तर वाद घालण्या पेक्षा दूर राहणं उत्तम ! नुसती जुनी ओळख आहे म्हणून कोणाला फुकट सल्ले , मत देण्याचा , दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्याचे निर्णय परिस्थिती नुसारच घेत असतो . स्वतः ला आधी स्वीकारलं तर जगाने स्वीकारायची गरज नसते! स्वतःला ओळखावं आणि आपली वाट चालत रहावी अविरतपणे . कोणी सोबती भेटतील कोणी वाटा बदलतील वळण आली की!
आपण आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हावं! ध्येय निवडावे आणि गाठण्यासाठी सदैव तत्पर रहावं!
स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावं . चुकत चुकतच माणूस नव्या गोष्टी शिकत असतो. आई , वडील आणि आपलं कुटुंब यांच्या सोबतच आपण बांधील असतो . बाकी समाज फक्त नावाला असतो . वेळ आली की आपलीच माणसं सोबती असतात . सगळं काही त्या त्या वेळेवर गोष्टी झाल्या की समाज सोबत येतोच .
आपण आपलं नाणं खणखणीत वाजवावे.
© Vidyamslife
Being single Vidya M S poem
Quotes post 14
importance of self development in life
post 13
post 11
post 10
post 9
post 8
post 7 old
post 6
post 3
post 1
post 17
post 16
post 13
post 11
post 10
post 9
post 8
post 7
post 6
post 5
post 4
post 3
post 2
post 1
diary 1
Be curious not judgemental about AI
Learning & docemin, doesn't
need age.
वाचनाने माणूस समृद्ध होता लेखन केल्याने इतरांना समृद्ध करतो !
1 Aug 2025.
आयुष्यात स्वतः साठी वेळ काढतो तसा इतर नात्यांसाठी ही वेळ घायचा असतो. आई बाप निस्वार्थ पणे मुलांसाठी काम करत असतात की मग कुटूंब स्थिरावतं एकमेकांना मदत करून वेळेवर सहकार्य कर
© Vidya m s life
विचार १
मराठी उद्योजक
गुरुकुल
हिन्दू राष्ट्र बनाओ
आई होणार नाही नोकरी करायची फक्त ?
मृत्यू
मराठी चित्रपट कट्टर मराठी नसतात
शिक्षण आणि व्यसन
बदलते बालपण
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा उद्देश नोकरी करणे हा असतो
CBSC बोर्ड education system
CBSC दिल्ली बोर्ड आज काल महाराष्ट्र राज्यात ही असतो. फी घेतात १ लाख दर वर्षांसाठी.
Status symbol मोठं शाळा जास्त फी.
इंग्रजी माध्यम .
१० वी पर्यंत शिक्षण झालं तर १२ वी पुन्हा बोर्ड बदलला तर तेच शिक्षण सुरू असतं.
इंग्रजी शिकण्यासाठी इतका अट्टहास.
मराठी शाळेतले कार्यक्रम ते काही तिथे नसतात. Christmas मात्र साजरा केला जात असतो इंग्रजी शाळेत.
इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज आहे का?
इंग्रजी , हिंदी ,मराठी कोणतीही भाषा असो प्रभुत्व मिळवायला त्या भाषेची पुस्तकं वाचली तरी पुरी असतात की! फक्त ती भाषा यावी म्हणून separate class ही असतात की काही दक्षिण भारतीय त्यांच्या मुलांना class लावून त्यांना त्यांची मातृभाषा शिकवतात.
#vidyamsblog
