कोणाला मोठा आजार नको होऊ वाटत असेल तर एकादशी चा उपवास किंवा intermediate fasting आणि अर्ध पोट भरेल इतकं जेवण करावे! वजन वाढलं असेल तर तेलकट , गोड , bakery product, processed food खाऊ नये ! मैदा खाऊ नये !
पालक ,मेथी , लाल माठ , कारली खावी ( थंड असते पावसात खाऊ नये! )
भोपळा , दोडकी , शिमला मिरची , शेंगा , भेंडी खावी !
कडधान्य खावे ! फ्लॉवर , गाजर , बिट , काकडी , मका , ज्वारी, नाचणी खावी !
बटाटा अति खाऊ नये !
दूध , पनीर , दही , अंडी खावीत !
फळ आणि dry fruit , गाजर , बिट , काकडी पोटाच अन्न असतं ! Salad बनवून खावे!
आपल्या शरीराला जे योग्य वाटत ते अन्न खावं आणि वजन आटोक्यात ठेवावं!
सर सलामत तो पगडी पचास उगाच बोलत नाही !
At the end Health is wealth.
व्यायाम करावे ! Walking best exercise .
नुसतं gym जाऊन काही होत नसत !
Diet स्वतः ची स्वतः ठरवायची असते ! त्यासाठी
discipline हवाच!
गावातली माणसं जास्त जगतात कारण हवा खेळती असते शिवाय चालणं , कष्टाची काम ही करतात ! मग खाल्लेलं पचत!
#vidya

0 comments:
Post a Comment