मराठी उद्योजक

Swayam Talk वर मुलाखती चे कार्यक्रम होत असतात आज काल मराठी उद्योजक तरुण पिढीचे त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता पर्यंत Ndtv मराठी किंवा swayam talk वर बघितलेल्या मुलाखती मधली सगळी मंडळी गावा कडची होती आणि शहरातल्या मराठी न बोलणारी गावची त्यांची त्यांची मराठी भाषा बोलणारी होती.
कष्ट , सातत्य आणि शिक्षण घेत घेत पुढे उद्योजक झालेली. इंग्रजी येत नाही म्हणून काही अडलं नाही कोणी मित्राची मदत घेतली गरज पडेल तेव्हा.
गावाकडची मंडळी शून्यातून उभी राहतात  down to earth होती .

कोणी कुकुटपालन व्यवसाय सुरू केला आणि organic अंडी विकण्याचा धंदा सुरू केला सोबत ३ ५०० च्या वर शेतकरी लोकांना एकत्र केलं कोंबडी पालन कसं करतात ते शिक्षण दिल आणि करोडो मध्ये कमाई होते. Marketing च ज्ञान आणि वडिलांनी सोबत दिली जे वडा पाव चा व्यवसाय करायचे. अपयश मध्ये आलं तरी त्याच्या वडलांनी सोबत मात्र दिली.

दुसरा व्यवसायिक फळ cold storage मध्ये ठेवायचा व्यवसाय सुरू केला आणि फळ विकायची.

तिसरा व्यवसायिक शेतकरी चा मुलगा पुण्यात IT कंपनी मध्ये साफ सफाई करायचा सुरवातीला . डिप्लोमा शिक्षण घेतलेला.

नंतर त्याने computer शिक्षण कसं असतं माहिती काढली. Animation course केला. चित्रकला शाळेत असताना एका दुकानात आई वडील ठेवून द्यायचे painter च्या दुकान होतं. ती चित्रकला त्याला कामी आली . मित्राच्या ओळखी मुळे एक नोकरी मिळाली. नंतर चित्रकला येते म्हणून दुसरी .

पुढे tv channel template बाहेरच्या देशातून विकत घेतात म्हणून canva सारखा स्वतःचा brand सुरू केला.

Import export सगळं केलं यांनी.

परदेशात service देऊन सगळ्यांनी व्यवसाय मोठा केला.
ज्ञान ला प्राधान्य दिल की पैसे आपोआप येतात की !

एक जण shark tank मध्ये ही आला होता!

#vidyamsblog

गुरुकुल

गुरुकुल पद्धति अच्छी है यहाँ विद्यार्थियों के गुण देख कर उनको शिक्षा मिलती थी ना कि मार्क देखकर क्षेत्र में जाना पढ़ता था! आज कल व्यक्तिमत्व विकास , चरित्र बनानेसे  ज्यादा विद्यार्थी कितना होशियार है और आगे जाके कितना पैसा कमाएंगे इसपर ध्यान दिया जाता है! गुरुकुल मठ मंदिरों के पास ही होते थे ताकि जो दान दिया जाए उसका भी समाज के लोगों को कल्याण हो सके , शिक्षा व्यवस्था ,आरोग्य व्यवस्था भी दी जाए  !  गुरुकुल व्यवस्था में विद्यार्थी समाज से भिक्षा मांगते थे और शिक्षा और अन्न दोनो मिलता था  ऐसी व्यवस्था से ही समाज के प्रति ऋणी भी होके कोई बाद में समाज से कटता नहीं था ! आज कल तो बाजार बना दिया गया है शिक्षा व्यवस्था का , गुरुकुल पद्धति दुबारा शुरू होनी चाहिए !


Vidyamsife 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .