निसर्ग चक्र

पालवी नंतर पानगळ आणि पानगळ नंतर पुन्हा पालवी येते याला निसर्गचक्र म्हणतात!
#vidyamslife

Show must go on

Show must go on !
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाखतीत ते सांगत होते आई गेली तेव्हा वडलांनी सांगितलं Show must go on !
वडील गेल्यावर कला सादर करताना मध्ये च कळलं तेव्हा सुद्धा वडलांच वाक्य आठवलं मग 
Show must go on ....

Podcast वर जुने असो नवीन पाहुणे कोणी काही तरी नवीन ज्ञान देऊन जातात आणि आयुष्य समृद्ध करतात , जगण्याचा मंत्र देतात!

शेवटी काय तर आयुष्य क्षण भंगुर आहे!

अच्छा इंसान

अच्छा इंसान अच्छा कलाकर बन सकता है! अच्छा कलाकार अच्छा इंसान भी हो ये जरूरी नहीं !
#vidyams

हिंदू पालकांना स्वतः च्या मुलांना भावंड तरी द्यावीत

गरिब परिवार ३ मुले जन्माला घालतात आणि दोन पगार असणारे हिंदू एक मूल जन्माला घालतात. रक्षाबंधन ,भाऊबीज करायला भावाला बहीण नको यांना न बहिणीला भाऊ हवा असं वाटत. आई वडील काय आयुष्यभर पुरत नसतात . एक तर बहीण किंवा भाऊ असल्या शिवाय घर कुठे पूर्ण होत.असो गरिबांना माणसं हवी असतात म्हणून कुटूंब वाढवतात आणि श्रीमंतांना नको म्हणून कर भारतात. नंतर तोच पैसा गरीबाच्या मुलांना सांभाळायला सरकार वापरत .

#vidyamslife

post 3

why employee suffer in IT industry or any service industry ? because they are not united against company owner . In factory employee have union to solved issue in employee life . Even the taxi driver and Riksha driver are united . Life knowledge always wins in front of educational knowledge. otherwise why educated people do suicide. sad 
Learn politics stay united . 

Survival is more important .

#vidyamslife

post 2

जिनकी वजह से  आजादी मिली वो सत्ता के लालची नहीं थे उसमें सुभाषचंद्र बोस जी हो या स्वा सावरकर जी . वो सच्चे देशभक्त थे बाकी जो सत्ता पे आए वो तो काले अंग्रेज थे !

employee suffer

रिक्षा वाल्यांची union असते factory worker ची union असते तशी IT कंपनी किंवा आज कालच्या service देणाऱ्या कंपनी मध्ये कामगार एकटा असतो जास्त शिकलेला असतो पण factory politics , industry politics माहिती असतं तर कोणाला जीव द्यायची वेळ आली नसती . आज काल सगळेच  कामगारांना ३ लोकांच काम एका वर लादत आहेत 😡 

माणुसकी शून्य झालेत हे  company owner .


Survival of the fittest is life rule .

Those who are united always win .

भारतीय कधी बनणार?

मनुवादी मनुस्मृती जाळणारे हिंदू code bill बनवतात सतत ७० वर्ष आरक्षण घेऊनही यांची मानसिकता काही बदलली नाही ना द्वेष कमी झाला आहे. 

one nation one law यायला पाहिजे. कर भरताना सगळे भारतीय च असतात नंतर विभागले जातात जाती, भाषा ,प्रांत ,धर्म इत्यादी मध्ये

followers 1

कोणी पुरुषाने कितीही चांगलं काम केलं खऱ्या आयुष्यात तरी त्याचे follower वाढत नसतात instagram वर पण मुली चांगल्या नुसत्या दिसल्या reel आणि फोटो share केला तरी मात्र वाढतात follower 🤣 
माणूस कसा आहे याचं काही देणं घेणं नसतं अश्यावेळी ! बुद्धी शिक्षण नसलं तरी चालत ! 

YouTube वर AI reels आलेत तश्या insta वर पण येतील AI च्या मुली अश्यांना competition द्यायला ! 😃

say no to suicide

why Indians don't have business mindset ? why only searching job or giving up mental health because of job and then suicide? 

Even tea selling business also work instead of quiting life or do agro farming , agro tourism instead of facing worst job culture or tolerating boss . Life is important not money . No one care if one dies . only family suffers .

#saynotosucide 


#vidyamslife

life

आयुष्य जगायला फक्त पुस्तकी अभ्यासक्रम काही कामाचा नसतो वेगवेगळ्या लेखकांची कवीची पुस्तक ही वाचायची असतात मानसिक स्वास्थ्य ठीक राहते!

जीव स्वतः चा घेणे पर्याय नसतो! जो घेतो कितीही उंच शिखर गाठलं तरी हरलेला असतो मग नोकरी मुळे असो किंवा आयुष्यात आलेल्या चुकीच्या व्यक्ती मुळे किंवा कर्जा मुळे!

life is imp

अमुक अमुक कारणाने स्वतः चा जीव घेणारे engineer सामान्य माणसाकडे बघावं की चहा विकणारा असो किंवा भाजी , मासे विकणारे ते ही सकाळी ३ किंवा ४  वाजता उठून व्यवसाय सुरू करणारे ... कमी शिकलेले असले तरी सुखात असतात !  या लोकांसारखं कामे करावीत की जीव देण्या पेक्षा .. नोकरी असली तर आयुष्य नाही तर आयुष्य कोणी जगत नाही असं वाटत काहींना !

नोकरी न करणारे कलाकार, दुकानदार, खेळाडू ,गायक जगत असतात की! एक नाही जमलं तर दुसरा मार्ग शोधावा की !

#vidyamslife

मुले आणि पालक

तुम्हाला तुमचं आयुष्य जगायची मुभा आहे तशी आम्हाला ही आहे असं सरळ सरळ आजची पिढी पालकांना बोलते.  एका भारतीयाला कळलं आपले इथले पालक कितीही समजवलं तरी समजून काही घेणार नाहीत . एक trekker पालकांना राजस्थान ला पाठवून स्वतः चालत भारत भ्रमंती वर गेला ! पालकांना योग्य वेळ बघून सांगितलं 🤣

post 3 अपत्य का हवीत?

आपल्या भारतात मुलांना जन्म देण्याची मोजकीच कारणे असतात. वारस म्हणून मुलगा हवा. मालकीहक्क दाखवायला मुले हवीत. उतारवयात आधार म्हणून मुले हवी असतात .

 १८ वर्षा नंतर भारतात मत निवडणुकीत देण्याचा अधिकार आहे मात्र घरात स्वतःचे निर्णय घेण्याचा नाही . पक्षी सुद्धा त्याच्या पाखरांना पंख आले की मुक्त सोडतात .

#vidyamslife

post 2 स्त्रिया

स्त्रिया कमवणाऱ्या झाल्यात म्हणून आता त्यांना घरात आणि समाजात मान मिळतो! नाहीतर छळ किंवा मन मारून जगणं अटळ असतं मग आई च्या घरी असो किंवा सासू च्या !

#vidyamslife

व्यसन १

व्यसन व्यसनच असतं मग दारुच असो, सिगरेट च असो  किंवा social media च !
फरक इतकाच असतो की social media वर like , comment मुळे सतत social media वर dopamine मिळतं त्यामुळे अधिक वापर आपसूकच होतो !

#vidyamslife

बातमी

राम मंदिर स्टेशन मुंबई रात्री १ वाजता ह्या विकास ने त्याच्या डॉ मैत्रिणीला video कॉल करून एका बाईची डिलिव्हरी केली!
ट्रेन खेचून गाडी थांबवली. 
जीव वाचवला महिला आणि बाळाचा! 
मुलगा झाला ☺️ तो ही राम मंदिर स्टेशन वर !
देव तारी त्याला कोण मारी. एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करायला नाकारलं म्हणून परत जात होती महिला कुटूंबा सोबत!





राम मंदिर स्टेशन मुंबई रात्री १ वाजता ह्या विकास ने त्याच्या डॉ मैत्रिणीला video कॉल करून एका बाईची डिलिव्हरी केली!
ट्रेन खेचून गाडी थांबवली. 
जीव वाचवला महिला आणि बाळाचा! 
मुलगा झाला ☺️ तो ही राम मंदिर स्टेशन वर !
देव तारी त्याला कोण मारी. एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपण करायला नाकारलं म्हणून परत जात होती महिला कुटूंबा सोबत!

समाज

आपल्या देशात आई वडिलांना सांभाळत नाही काही मुले. काही मुलं तर उतारवयात पालकांची आजार पणात कशी मदत करणार चिंता वाटते का तर emi असतं.  सासू सुनेचं पटत नाही म्हणून दुसरं घर घ्यावं लागतं .

secular समाज इतिहास

Bollywood चित्रपटात किंवा आपल्या  देशात secular च भूत इंदिरा गांधी आणि वामपंथी नि सुरू केले.
नाहीतर जुन्या चित्रपटाची सुरवात शिव च्या पूजेने होते.

आजकाल जन्माने हिंदूच हिंदू देवतांचा , संतांचा अपमान करताना दिसतात.

कुटूंब व्यवस्था १

आपल्या देशात आई वडिलांना सांभाळत नाही काही मुले. काही मुलं तर उतारवयात पालकांची आजार पणात कशी मदत करणार चिंता वाटते का तर emi असतं.  सरकारच्या इतक्या योजना असतात तरी यांना मात्र मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची सवय असते. 

काही इंग्रजी चित्रपटात दाखवलं आहे तिकडे आई वडिलांना उतारवयात वृद्धाश्रमात नाही तर health care center मध्ये ठेवतात.  दूर असूनही घरचे काळजी करतात भेटी गाठी करतात . घरच्या मुलं आणि सुना कामावर जातात.  लहान मुलं असली तर पाळणाघर असतं तिथे तर  मुलगा किंवा मुलगी सुद्धा care taker च काम करतात।

कुटूंब व्यवस्था ठीक आहे असं म्हणतो पण आपल्या इथे भाऊ गेल्यावर त्याच्या बायको सोबत कानूनी केस करणाऱ्यांची कमी नाही.   भाऊ भाऊ मध्ये आई वडिलां मध्ये ही वाद होतात पैश्या वरून तर कधी जमीनीवरून .

तरी म्हणायचं भारतातली कुटूंब व्यवस्था ठीक आहे . इतर देशात असली व्यवस्था नाही म्हणतात.

#vidyamslife

हिंदू धर्म आणि समाज

हिंदू धर्मात चार पुरुषार्थ असतात.
अर्थ (कर्म करणे पैसे कमवणे , काम(कमवलेल्या संपत्ती चा उपभोग घेणे.)
धर्म (धर्मानुसार वागणे)  , मोक्ष संन्यास किंवा धर्माचं पालन केल्यावर मोक्ष प्राप्ती होणे.

साठी संपली तरी काही जण देवाची भक्ती करत नसतात इतके गृहस्थाश्रमात व्यस्त असतात. मग त्यात मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे अटळ!

हिंदू धर्मात 
चार आश्रम असतात. ब्रह्मचर्य , गृहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम , संन्यासाश्रम!

आज काल तर सासू सुनेची भांडण गृहस्थाश्रमातून निवृत्ती न घेतल्या मुळे होतात. पुढच्या पिढीला पालक सत्ता देत नाही मुलगा, मुलगी असो किंवा सून असो.

Vidya

open minded 2



हाताची बोटे सारखी नसतात तशी माणसं ही एक सारखी नसतात.वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव, आवडी निवडी, दृष्टिकोन आणि वेगळं भावविश्व सुद्धा. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव ही वेगळे म्हणून  विचार ही स्वतंत्र असतात. रात्र असते तशी दिवस असतो.देव असतो तसा दानव ही असतो. सत्य असते तसं असत्य असतं. प्रकाश असतो तसा अंधार ही असतो.हे जग द्वंद्व नि बनले आहे. आस्तिक असतो तसे नास्तिक ही असतात ह्याच जगात. सूर्य असतो तसा चंद्र ही असतो. प्रत्येकाचं वेगळं असणं त्याच्या  स्वतंत्र अस्तित्वाची साक्ष असते.

Vidyamslife

open minded 1

हाताची बोटे सारखी नसतात तशी माणसांच्या आवडी निवडी, आचार विचार , अनुभव वेगळे असतात. काही जण भावुक होऊन विचार मांडतात . याला emotional thinking म्हणतात. काही जण वास्तविक जगात काय बरोबर काय चूक हे समजून मत मांडतात. त्यालाच practical thinking म्हणतात .
Fb मुळे इतकं कळलं विरुद्ध मताची माणसं ही असतात.आपण फक्त स्वीकार करावा. मग त्यात आस्तिक नास्तिक ही आलेत. Left wing right wing वाले ही आले की! वेगवेगळी मत स्वीकारणाऱ्या व्यक्तीला open minded म्हटलं जातं!

#vidyamslife

कविता३


आयुष्य 
© vidyamslife:

आयुष्य
सुखाचं ओझं झालं की
काय होतं
शांत निशब्द व्हायला होतं
अश्या वेळी व्यक्त होण्या
एकजरी सोबत असलं
तरी मन सुखावतं
दुःखाच ओझं झालं की
काय करावं
हलकं करावं
ओथंबून वाहू द्यावे अश्रूंना
बांध तुटल्यागत
जसं आभाळ शांत होतं बरसून
अगदी तसंच
मन शांत व्हावं
मग निवांत झोप लागते ते सुख

translate into english and hindi

ज़िंदगी
जब सुख का बोझ बन जाए,
तो क्या होता है?
मन शांत और निशब्द हो जाता है।
ऐसे वक्त में,
अगर कोई एक साथ हो
जिससे मन की बात कह सको,
तो दिल को सुकून मिलता है।
जब दुःख का बोझ बन जाए,
तो क्या करना चाहिए?
उसे हल्का कर दो —
आँसुओं को बहने दो,
जैसे बाँध टूट गया हो।
जैसे आसमान बरसने के बाद शांत हो जाता है,
वैसे ही मन भी शांत हो जाता है।
और फिर,
जो नींद आती है —
वही असली सुख है।
विद्या

Life
When happiness becomes a burden,
what happens?
A deep silence takes over —
in such moments,
even having one person to open up to
brings comfort to the heart.
When sorrow becomes a burden,
what should one do?
Lighten it —
Let the tears flow freely,
as if the dam has burst.
Just as the sky turns calm after the rain,
so does the heart find peace.
And then,
the sleep that follows —
that’s true bliss.
Vidya

quotes 1

Find someone who fight for you. Not fight with you.

Vidyamslife

विचार २

सामाजिक भान आणि दूर दृष्टी लेखकाकडेच असते . म्हणून सामान्य माणसां कडून संवेदनशील वागायची अपेक्षा करू नये.

#vidyamslife

निरागसता


निरागसता कमी कधी होते? 
बालपणी मुलं आपल्याला आवडेल ती गोष्ट करून मोकळी होतात. समाज काय बोलेल किंवा समाज नावाची गोष्ट ही माहिती नसते. आपल्या आजूबाजूला फक्त पालक , नातेवाईक ,मित्रमंडळी एवढंच  छोटंसं विश्व असतं.

माणसं ओळखता येत नसतात . कोणाशी काय बोलावे कसं बोलावं , कसं वागावं यासाठी विचार करावा लागत नाही.

कोणावर तरी आपली छाप पडावी म्हणून गोड गोड बोलून काम करून घ्यावे किंवा आपण छान वागायलाच हवं म्हणून वेगळा मुखवटा घालून जावं लागत नाही.  म्हणून मोकळेपणाने समाजात वावरणे होते.

आपण आपल्याला आहे तसे स्वीकारतो. आपल्याला पाहिजे तसं वागून मोकळे होतो. इतरांकडून  अपेक्षा कमी असतात.

म्हणून निरागसता टिकून असते बालपणी.

मोठे झाले की कोणतीही कृती करताना चांगलं काम असलं तरी खूप विचार करणं सुरू आणि नंतर कुठे काही काळ गेल्यावर कृती होते.


#vidyamslife

सहजीवन १

सहजीवन कोणत्याही वयात सुरू होऊ शकतं एक इंग्रजी चित्रपट ही आहे ह्या विषयावर. Fb वर एक कविता लिहिणारी मैत्रीण होती तिने ४५ का ५० च्या नंतर लग्न केलं आणि fb वर पोस्ट केलं ! स्वतःला स्वीकारणारे समाजाला  apologist होत नसतात हा समाज वेळ आली की सोबत नसतो मात्र चौकटी बाहेर च आयुष्य निवडलं की चार दिवस gossip करणार फक्त ! तसही दुसऱ्या च्या आयुष्यात ढवळाढवळ करणं समाज असो किंवा पालक करतच असतात! स्वतःच निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य स्वतःच मिळवायचं असतं! 

कविता १

बाहर की यात्रा खास होने की है
अंदर की यात्रा आम होने की है
सादगी सुकून ही 
अंदर की यात्रा की मंजिल है
कुछ पल खुद के साथ बिताओ
थोड़ा खुद को खोजो
स्वयं को जानो
खुद को पहचानों 

....

याद आते है दिन 
जो तन्हाई मै गुजरे
हम हम न रहें
तुम तुम न रहें
राहे बदल गयी
हम अपनी अपने सफर में बस्स
चलते चले गए 
मुलाकात तो अब यादों में हुआ करती हूं
सुकून के पल जो बिताए थे
खुशियो की बौछार कर गए
आज कल बातें भी हुआ करती है 
जब भी ख़्वाबों में  मुलाकाते हुआ करती है
जब जागते है तो पता चलता है
की ख़्वाब था एक सपना था वो
जो सपना ही रह गया 


सपनों की राह में चलते चलते
कभी सच्चाई से मुह फेर लिया पता भी न चला
बस्स छोटी सी जिंदगी है
जब जागो तब सबेरा 


Vidya
11 oct 2025

पालकत्व १

मराठी चित्रपट सृष्टी १






चित्रभाषा



दशावतार चित्रभाषा जिंकली . कथानक जिंकला. कोकण परशुरामाची भूमी आहे. निसर्गाला देवता मानणारी माणसं आपली. निसर्ग रक्षणासाठी चित्रपट केला म्हणून तथास्तु बोलला की निसर्ग. बाकी किती गाऱ्हाणे घातलास ... गुरू ठाकूर यांनी गाऱ्हाणा घातला देव ही पावलो आणि प्रेक्षक ही पावले बोलूक व्हया! ✌️दशावतारी कलाकारांनी संस्कृती जपली आणि ती आणि निसर्ग जपण्यासाठी ,  कोकणातल्या माणसांनी चित्रपट काढल्यांनी .  धन्यवाद   🙏
।।

मराठी ग्रामीण भाषा १

महाराष्ट्रातल्या लोकांना मालवणी येते किंवा कळते ! कारण एक म्हणजे झी वरच्या मालवणी मालिका गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले . ज्यांना मालवणी येत नाही त्यांनी ही बघितली. एका काकांनी तर कळवलं मालिका बघून मालवणी शिकले. एकाने परीक्षेच्या काळात बघितली म्हणून तणाव मुक्त झाला .

मराठी प्रेक्षकांना प्राकृत मराठी भाषा जास्त आवडते  प्रमाण भाषे पेक्षा. म्हणून तर  मच्छिद्र कांबळी मालवणी मध्ये प्रसिद्ध होतात कलाकार म्हणून आणि दुसरी कडे मकरंद अनासपुरे . 
मराठी प्रेक्षक आणि मराठी चित्रपट सृष्टी यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. इकडे व्यक्तिचित्र म्हणून कलाकार कला सादर करतात मग तो कलाकार  body builder असो नसो  वा केस असो नसो काही फरक पडत नाही.  कला सादरीकरण उत्तम हवं मग कलाकार मोठे होतात. 
दक्षिण भारत किंवा बॉलिवूड सारखं वेडे फॅन following नसतं इतकं , आता instagram मुळे काहीच होतंय मात्र जे fan स्वतंत्र instagram profile बनवून reels करतात. उदा आरपार चे कलाकार .  मात्र मराठी नाटक बघणाऱ्यांना मात्र fan following असते चित्रपटा पेक्षा तरी आपलं मत आहे.


#vidyamslife

मराठी चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षक

मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी प्रेक्षक वेगळे आहेत त्या हिंदी आणि दक्षिण भारतीय प्रेक्षकांपेक्षा.  सध्या चित्रपट सृष्टीतल्याच माणसांची  youtube वर चर्चा सुरू आहे तुलना करत आहेत . 

पण  मराठी प्रेक्षक कोणता कलाकार कशी कला सादर करतो ह्याला महत्व देतात कसा कलाकार दिसतो ह्याला कमी महत्व असतं. टीव्ही माध्यमातून दाखवलं आहे की  गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले मालवणी मालिका असो किंवा तुझ्यात जीव रंगला मालिका असो ... मकरंद अनासपुरे यांचे चित्रपट असोत, मच्छिद्र कांबळी यांची नाटकं असोत.  सगळ्यांना प्रमाण भाषे पेक्षा गावातल्या बोली भाषा आणि ते कार्यक्रम , कलाकार जास्त आवडतात. दोन मराठी रसिकांनी कळवलं ही मालवणी मालिका आवडली. एका चा परीक्षा सुरू असताना चा ताण कमी झाला आणि एकाला मालवणी भाषा थोडी थोडी बोलायला येऊ लागली . तसही कुठेही व्याकरण लिहिलेलं नसतं पण ऐकूनच तर शिकतो आपण. 

© #vidyamslife

मराठी चित्रपट सृष्टी आणि प्रेक्षक

मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी प्रेक्षक वेगळे आहेत त्या हिंदी आणि दक्षिण भारतीय प्रेक्षकांपेक्षा.  सध्या चित्रपट सृष्टीतल्याच माणसांची  youtube वर चर्चा सुरू आहे तुलना करत आहेत . 

पण  मराठी प्रेक्षक कोणता कलाकार कशी कला सादर करतो ह्याला महत्व देतात कसा कलाकार दिसतो ह्याला कमी महत्व असतं. टीव्ही माध्यमातून दाखवलं आहे की  गाव गाता गजाली , रात्रीस खेळ चाले मालवणी मालिका असो किंवा तुझ्यात जीव रंगला मालिका असो ... मकरंद अनासपुरे यांचे चित्रपट असोत, मच्छिद्र कांबळी यांची नाटकं असोत.  सगळ्यांना प्रमाण भाषे पेक्षा गावातल्या बोली भाषा आणि ते कार्यक्रम , कलाकार जास्त आवडतात. दोन मराठी रसिकांनी कळवलं ही मालवणी मालिका आवडली. एका चा परीक्षा सुरू असताना चा ताण कमी झाला आणि एकाला मालवणी भाषा थोडी थोडी बोलायला येऊ लागली . तसही कुठेही व्याकरण लिहिलेलं नसतं पण ऐकूनच तर शिकतो आपण. मुलाखत घेणारे आणि देणारे मालवणी म्हणून एक मालवणी पॉडकास्ट होऊक हरकत नाही ना ! 


#vidyamslife

यशस्वी होण्यासाठी कुटुंब महत्त्वाचे

नोकरी करणाऱ्या स्वतः च्या मुलांना मराठी पालक कायमच मदत करतात. त्या पालकांचं पहिलं ध्येय मुळात हेच असतं शिक्षण दिल आता कमाई करावी आणि मग संसार करायला मोकळा.
पण लेखन करणारी व्यक्ती, कलाकार , खेळाडू , वाचनाची आवड असेल कोणाला तर शिकलेले पालकच पाठिंबा देत नसतात याउलट अशिक्षित किंवा शेतकरी पालक मुलांना जे करायचं ते कर म्हणून मोकळीक देतात ।

आता पर्यंत जितक्या मुलाखती ऐकल्या त्यात एकच गोष्ट साम्य होती ती म्हणजे वडिलांचा पाठिंबा. काही कलाकारांना तर एकत्र कुटुंब म्हणून पूर्ण कुटुंबाचा पाठिंबा होता.  भाऊ, वहिनी , काकी , काका इत्यादी सगळे आले.

कोणी तरी यशस्वी होत असेल तर आजूबाजूची परिस्थिती आणि स्वतःची मानसिकता नंतर कुटुंबातल्या व्यक्ती ची सोबत कारणीभूत असते!

#vidyamslife

चित्रपट का बनतात असे?

आणि काशिनाथ घाणेकर biopic करण्या मागचं कारण काय असणार तो चित्रपट बनवणाऱ्यांच. त्या व्यक्तीच personal life तर आताच्या पिढीला माहिती नसणार पण  चित्रपट बघितल्यावर कळेल! चाणक्य आधीच बोलले आहेत चुकीच्या गोष्टी केल्या की माणूस संपतो । जिवंतपणी बदनाम करून गेल्यावर बदनाम का करत असावेत ?
शेवटी स्तुती करून काय होत..

कलाकार चरीत्र ठीक असेल तो पर्यंत च कलाकार ।  चरित्र हीन झाला की कसा काय कलाकार राहील तो. समाजच नाकारतो मग.
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .