विचार

सर्वात वाईट मरण कोरोना ग्रस्तांच असतं! नंतर lockdown मध्ये निधन झालेल्या व्यक्तीच! 
कारण ना नातेवाईक भेटू शकतात ना कोणी अंतिम संस्कार ला गर्दी करू शकतं! :( #विद्या

अपेक्षा

अपेक्षा आल्या की लग्न पुढे ढकलतात 😃😄🤣 लग्न करून ही नवीन अपेक्षा आल्याचं!

दृष्टी तशी सृष्टी

निसर्ग आपली सेवा करतो निस्वार्थी पणे! झाडं ऑक्सिजन, फळं, फुलं  देतात ! मधमाशी च पोळं किती कष्ट घेत पण मध माणसं घेतात की शिवाय गाई , म्हशी दूध देतात ! म्हणून माझा पहिला मित्र निसर्ग च !☺️

दृष्टी तशी सृष्टी 

kodokushi

 निदान काकां बरोबर काकी तरी होत्या! :( जपान मध्ये कोणी सोबत नसतं जाताना त्याला एक शब्द आहे Kodokushi (  become an increasing problem in Japan) ! आपल्या इथे याला उपाय आहे मैत्रबंध सारख्या संस्था ज्या एकट राहणाऱ्या वयस्कर लोकांसाठी आहेत आणि दिल्ली मध्ये तर वयस्कर माणसं एकत्र राहतात काही skill असतात त्याचा ही सदुपयोग करतात!

नाती

आता रक्ताची नाती नसली तरी मनाची नाती असणारी मित्रमंडळी सोबत असतात की  मग मोजकीच असली तरी!  कासव चित्रपटात dialogue ऐकला होता ह्याच संदर्भात! बाकी देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आहेच खरी!

मराठी माणूस आणि व्यवसाय

 काही जण आता तो ही प्रयत्न करू लागले आहेत! मराठी माणूस काही करेल तर ते brand बनवणारं असेल prashant corner असो किंवा traffic vada pav.. माझा एक मित्र तर कोकण मेजवानी सुरू केली आहे घरपोच कोकण चे पदार्थ पोहोचवतो ते ही part time! नोकरी सोबत व्यवसाय सुरू केला आहे! पैसा आला की व्यवसाय पूर्ण वेळ करतात ! नाहीतर जबाबदारी काय कमी नसतात! 

मराठी मुलं कष्ट करतात

असं काही नाही कष्ट करतात मराठी मुलं दिवसाला १२ तास नोकरी करतात पगार कमी मिळाला तरी राबतात !  Reliance च्या technical support मध्ये तर engineer , science शिकलेले विद्यार्थी असतात ! इतकं शिकून सुद्धा त्यांना हवीतशी नोकरी मिळत नाही! :( मी  पण १ १/२ महिने होती! 

व्यवसायिक मानसिकता

छोटा मोठा उद्योग सुरू केला तरी काहींना मार्गदर्शन हवं असतं ! काहींना नोकरी हवी असते! काहीच marketing कमी पडत! पण traffic वडापाव , प्रशांत कॉर्नर सारखे brand बनत आहेत हे विशेष !☺️ 

विचार २

 आता रक्ताची नाती नसली तरी मनाची नाती असणारी मित्रमंडळी सोबत असतात की  मग मोजकीच असली तरी!  कासव चित्रपटात dialogue ऐकला होता ह्याच संदर्भात! बाकी देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आहेच खरी!

विचार १

काही जण आपल्या नातेवाईकांना मदत करतात नंतर तीच लोकं जळणारी असतात कारण एकच पैसा ! असेही घरं आहेत ज्यांच्याकडे पैसा असतो पण सुख नसतं! पण पैसे नसणाऱ्यांना थोडी कळणार ! पैसा म्हणजे मज्जा वाटतं असते काहींना! म्हणजे एखाद्या व्यक्ती कडे पैसा आहे म्हणजे सगळं सुरळीत चाललं असणार आयुष्य असं गृहीत धरलं जातं! मग वाद होतात महाभारत सारखे कधी दुसऱ्या बद्दलच्या असूये मुळे कधी जमीनीवरून! नाती तुटतात! टाळी एका हाताने कुठे वाजते!

कोकणी माणूस

 कोकणी माणूस आत्महत्या कशाला करेल ! कारण मुबलक पाणी असतं आणि जमीन असते नाहीतर इतरांच्या जमिनीत तरी राबतात! इतर मजुरीची काम ही असतात! पण त्यातही काही खेकड्याची जात असतात!  दुसरं मालवणी गजाली  फावल्या वेळात गप्पा मारणारा असतो तो मालवणी माणूस गावचा ! 😀🤣 

आठवणी

 वडिलांनी पण मदत केली होती त्याच्या मोठ्या भावाचा संसार उभा करायला ! पण त्यांच्या कडून फक्त तिरस्कार आणि वाईट गोष्टी मिळत राहिल्या! 
साधना हवीच म्हणून च राग नाही ! मागचं काही तरी असेल ! बरोबर आहे तुमचं! 

आठवण

मी हॉस्पिटलमध्ये होती तिथे प्रत्येकाला माहिती असतं nurse doctor चा वाढदिवस ! ते सण सुद्धा साजरे करतात दिवाळी असो किंवा कोणाचा वाढदिवस! 

परशुराम जी जयंती

वंशज हूँ परशुराम का,शास्त्र मेरी गाथा है🚩🚩🚩
हिन्दू धर्म में जन्मा हूँ, भारत मेरी माता है🚩🚩🚩

भगवान विष्णु जी के छठवें अवतार भगवान श्री #परशुराम जी की जयंती पर समस्त देश एवं प्रदेशवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं 🙏🏻🙏🏻🙏🏻

पौराणिक मान्यता अनुसार अक्षय तृतीया के दिन किए गए शुभ एवं पुण्य कार्य अनंत और अक्षय फल देने वाले होते हैं। इसी मान्यता ने संपूर्ण जनमानस को आज के दिन अधिकाधिक स्थिर वैभव, शांति और पुण्य अर्जित करने हेतु प्रेरित किया है। आज के दिन स्वर्ण आभूषण आदि का क्रय शुभ एवं स्थाई माना जाता है। आज का दिन बिना किसी लग्न और मुहूर्त के विचार के समस्त शुभ और मांगलिक कार्य करने हेतु सर्वश्रेष्ठ समझा जाता है।  इसीलिए बिना किसी शुभाशुभ के विचार के विवाह आदि मांगलिक कार्य बहुतायत से संपन्न किए जाते हैं। 

आज का दिन भगवान परशुराम के जन्मोत्सव के रुप में भी मनाया जाता है। पौराणिक मान्यता अनुसार भगवान परशुराम विष्णु के छठे अवतार हैं। उन्हें भगवान विष्णु का "आवेशावतार" भी माना जाता है। परसुराम का उल्लेख कई पुराणों, महाभारत और रामायण आदि ग्रंथों में प्रचुरता और प्रमुखता से पाया जाता है।

परशुराम एकमात्र अवतार हैं जो सतयुग, त्रेता और द्वापर तीनों युगों में महत्वपूर्ण रूप से उल्लिखित है। परशुराम का अवतरण तत्कालीन समाज में व्याप्त अराजकता, अत्याचार,अनाचार, दुराचार को समाप्त करने के लिए हुआ माना जाता है जिसे उन्होंने भगवान शंकर द्वारा, इसी उद्देश्य के लिए प्रदत्त "परशु"नामक अस्त्र से समाप्त किया। ऐसी मान्यता है कि उन्होंने 21 बार अनाचारी  शासकों का संहार किया।

त्रेता युग में सीता स्वयंवर हेतु खंडित हुए "पिनाक" शिव धनुष के कारण भगवान परशुराम का मिलन राम से हुआ। अपने क्रोध अतिरेक के कारण वे राम को नहीं पहचान पाए,परंतु श्रीराम द्वारा अत्यंत विनम्र भाव से उन्हें वस्तु स्थित समझाई गई और उन्हें स्मरण कराया गया कि वह ब्राह्मण हैं "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर श्रीराम द्वारा स्मरण कराए जाने पर उन्होंने राम को पहचाना, और अपनी संशय समाप्ति भगवान विष्णु द्वारा प्रदत्त "सारंग" नामक धनुष की प्रत्यंचा चढ़ाने का अनुरोध किया और संशय मिट जाने के पश्चात वह जनक की सभा से शालीनता पूर्वक,युग-संरक्षण का दायित्व प्रतीकात्मक रूप से, "सारंग" नामक दैवी धनुष के साथ श्रीराम को सौपकर, तपश्चर्या हेतु वन प्रस्थान कर गए।

यह घटना शास्त्रों में इस रूप में वर्णित है कि धर्म रक्षा का दायित्व जो अब तक परशुराम को दिया गया था उसे अब आगे त्रेता युग में श्री राम संभालेंगे।इस घटना के बाद ही "आवेशावतार" परशुराम "तेजो हरण" के उपरांत कल्पांत पर्यंत भूलोक पर तपस्यारत रहने हेतु वन गमन कर गए। ऐसी मान्यता है की परशुराम पृथ्वी के सात चिरंजीवियों में एक हैं जिनकी मृत्यु अब तक नहीं हुई है और वह कलयुग के अंत तक इस पृथ्वी पर अपने दायित्व का निर्वहन करते रहेंगे।

भगवान राम ने परशुराम जी से जिन नव गुणों की चर्चा की थी वह मनुष्यता के लिए अत्यंत आवश्यक हैं।यह सभी नव गुण ब्राह्मणों में होना अनिवार्य बताया गया है।इन्हें ही "नव-निधि" के नाम से भी जाना जाता है। यह निधियां आत्मिक, बौद्धिक और सांसारिक हैं। आत्मिक निधि के अंतर्गत 1-विवेक 2-पवित्रता 3-शांति को गिना जाता है बौद्धिक निधि के अंतर्गत 4-साहस 5- स्थिरता और 6-कर्तव्यनिष्ठा तथा सांसारिक निधि के अंतर्गत 7-उत्तम स्वास्थ्य 8-समृद्धि और 9-परस्पर सहयोग को माना जाता है। इन्हीं का स्मरण भगवान राम ने "नव गुण परम पुनीत तुम्हारे" कहकर कराया था। ब्राह्मणों द्वारा धारण किए जाने वाले जनेऊ के तीन सूत्र इन्ही आत्मिक,बौद्धिक और सांसारिक निधियों का प्रतिनिधित्व करते हैं। प्रत्येक सूत्र में तीन तीन सूत्र और होते हैं जो पुनः ऊपर बताई गई निधियों को इंगित करती हैं।इस प्रकार प्रत्येक जनेऊ में 9 धागे होते हैं जो उसे निरंतर इन नव निधियों की प्राप्ति का अभ्यास करने हेतु प्रेरित करते हैं।

पौराणिक आख्यान के अनुसार भगवान विष्णु ने त्रेता युग में अपना "सुदर्शन चक्र" भगवान परशुराम को सौंप दिया था। जो द्वापर युग में भगवान परशुराम ने श्री कृष्ण को ऋषि संदीपनी के आश्रम में प्रदान कर त्रेता युग में अनीति, अधर्म, अन्याय आदि की समाप्ति में उनकी भूमिका को रेखांकित कर दिया था।

अक्षय तृतीया के इस पुनीत अवसर को ब्राह्मण समाज अपने पुनर्जागरण, पुनर्संगठन और पुनरुत्थान के अवसर के रूप में अपनी पुरातन- प्रतिष्ठा एवं सामाजिक श्रेष्ठता की पुनर्प्राप्ति की आकांक्षा से मनाता है।भगवान परशुराम से ज्ञान और शक्ति दोनों दृष्टियों से अपने को सामर्थ्यवान बनाने का अभिलाषा करता है। परंतु यह अभिलाषा चिरकाल से अपूर्ण ही है। इसकी पूर्ति के लिए आवश्यक है कि ब्राह्मण समाज अपने में आई विकृतियों,अहंकार, लोभ, दंभ, नशा, आहार-विचार भ्रष्टता, अज्ञानता आदि को दूर करने हेतु त्याग और तपश्चर्या पूर्ण जीवन को अपनाए।ऊपर लिखित नौ निधि या सद्गुणों का निरंतर अभ्यास करे। समाज के सब भांति उत्थान हेतु अपने को समर्पित करें,तभी सामूहिक रूप से ब्राह्मण समाज अपने पूर्व गौरव को प्राप्त करने में समर्थ हो पाएगा। 

                   🚩🙏🏻जय श्री महाकाल🙏🏻🚩

#fbshare

विचार

सतत म्हणून कोणाच्या संपर्कात राहू नये! नंतर अति परिचया अवज्ञा !

मन

मनाला बदल नकोच असतात म्हणून सुरवातीला वाईट वाटतं नंतर सवय होते! काही काळ जातोच बदल स्वीकारायला!


 कळतं पण वळतं नसतं ह्यालाच मन म्हणतात! आपण किती लक्ष द्यायचं ह्या मनातील विचारांकडे हे आपणच ठरवायचं असतं! 

भावपूर्ण श्रद्धांजली

शेवटचे  हसुन पाहिले एकदा  .......
जर दया आली माझ्यावर तर  सोडतील हे मला  ........

शेवटचे  हसून पाहिले एकदा ....
खाकी वाल्याचा हात पकडला .....तो तरी वाचवेल मला ......

शेवटचे  हसून पाहिले एकदा  ....
नाही समजले ते हैवान... तरि काठ्या लाढ्या कोयते तरी वाचवतील मला .......

शेवटचे हसून पाहिले एकदा ....
मला हव्या त्या यातना द्या .......पन माझ्या शिष्यांना तरी सोडतिल त्या यातना ......
कमीत कमी माझ्या ड्रायव्हर निलेशच्या दोन चिमुकल्या  तरी पहातील त्याला ....

शेवटचे हसुन पाहिले एकदा .....
जिव गेला तरी मारतच राहिले मला ......

 सांगु तरी कसे त्याना अरे भावानो अरे मेलो  रे मि आता  .......

शेवटचे हसून पाहिले एकदा ...
मेल्यावर तरी जाऊन देतिल मला ....पन .....
१० तास तसाच पडुन राहिलो तिथे ....
वाटले कोणीतरी  येउन.... उचलेन मला .....

शेवटचे हसून पाहिले एकदा . ...
एका टेंपोमधे आमचा मृतदेह टाकला आणि ........

शेवटी एक आला माझ्या मदतिला ......

भगव्या ने झाकले मला ...........
माझ्या.... आपल्या..... भगव्या ने झाकले मला ......
Fb share

अधर्म

अधर्म घडला महाराष्ट्राच्या धरतीवर जी भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जायची! ज्याला त्याला ह्याची फळं आज ना  उद्या मिळतील!

बदल

मनाला बदल नकोच असतात म्हणून सुरवातीला वाईट वाटतं नंतर सवय होते! काही काळ जातोच बदल स्वीकारायला!
#विद्या

विचार

 

कोरोना पाहुणा आल्यानंतर

कोरोना पाहुणा आल्यामुळे 
आज काल घरची कामं करतो  (स्वतःच्याच) हे ही सांगतात बायका मग त्यात गायक, कलाकार पण आले! गृहिणी घरची कामं कितीही करत असली तरी तिचं प्रदर्शन तर करत नाही मी कचरा काढला .. लादी पुसली (स्वतः च्या घरची) हे सगळं  सांगायची गरजच का पडते ? कदाचित #stayathome मध्ये #workathome हे हे काम आम्ही करतोय हे सांगावस वाटत असेल ! तसही आज काल प्रत्येक गोष्ट रोजनिशी मध्ये न लिहिता social media किंवा live वर सांगण्यात  धन्यता वाटते! व्यसनच की हे आज मी इकडे फिरायला गेलो आज मी हे खालं ह्या हॉटेल मध्ये खालं ! नंतर फोटो ! मग like comment ची वाट बघणं आलंच! काही जण मी काही तर करते हे सांगण्या मागचा कारण  impress करणं समोरच्याने आपली दखल घ्यावीच म्हणून केली जातात ! जेव्हा कोरोना नव्हता तेव्हाही गृहिणी घरी असायची आणि #24×7 #workathome स्वतःच्या कुटूंबासाठी करायची करत आहे पण तिला प्रदर्शन करावंसं वाटलं नाही ह्यालाच निरागसता म्हणतात! आपल्या माणसांसाठी निस्वार्थी पणे झटणे म्हणतात!कोणी दखल घ्यावी म्हणून कधीच राबत नसते ती खरी गृहिणी !☺️

#vidyamslife

सगळ्यात आनंदी क्षण कोणता?


आनंदी क्षण कोणता? आनंदी क्षण गवसलेली व्यक्ती खरं तर समाधानी असते!
समाधानी मनाला एखाद्या गोष्टीत आनंद मिळू शकतो! माझा सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे जेव्हा आयुष्यात पहिले गुरू भेटतात तो!आयुष्य जगताना खूप प्रश्न भेडसावत असतात?आपण करतो ते चूक का बरोबर?आपण जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे का?
नंतर कळलं प्रवास महत्त्वाचा !ध्येय माहिती असणं जास्त महत्त्वाचं असतं ! मग पावलं चालत राहतात दिशा शोधतात ! वळण आलं तरी थांबायचं नसतं ! चालत राहायचं कोणी सोबत असो वा नसो !आपण आपलाच सोबती व्हावं! कधी सोबत सहवासाची लाभते कधी मनाची!मनाची सोबत म्हणजे एखादी व्यक्ती दूर असली तरी मनाने जवळ असते!तिचे विचार आपल्या सोबत असतात मग ती व्यक्ती देहाने दूर गेली तरी तिने दिलेला लढा कायमच लक्षात राहतो ! माझी पहिली गुरू तर आईच!
कोणत्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं अन्याय झाला की गप्प नाही राहायचं विरोध करायचा!हे तिच्या कडूनच कळलं!आयुष्य जगणं म्हणजे कला आहे कधी कुरुक्षेत्र इथे स्वतःच्याच मना सोबत युद्ध असतं नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी च!
आपण कसे कोणत्या परिस्थितीला सामोरे जातो हे आपल्या दिलेल्या संस्कारांवर अवलंबून असतं!ज्यात आईचा वाटा मोठा मग वडिलांचा ! आपण या दोघांना अनुकरण करून शिकत असतो कसं वागायचं? कसं नाही?
नंतर शिक्षक ,समाज, गुरू असतोच आयुष्य जगावं सुचवायला! पण शेवटी वाट आपल्यालाच निवडायची असते आपापली!
प्रेरणा देणारी व्यक्ती किंवा एखादं व्यक्तिमत्त्व उदाहरण असतं स्वयंभू  ज्या मुळे आपल्याला प्रेरणा मिळते ! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर एक तरी व्यक्ती लागते प्रोत्साहन द्यायला ! मग प्रवास कसा सुखकर होतो! कारण कोणाचीच सोबत कोणाला आयुष्यभर पुरतं नसते! म्हणून प्रत्येक टप्प्यावर एक व्यक्ती ज्याला आपण गुरू मानू अशी भेटली की जगणं सुखकरच होतं! गुरू म्हणजे सावली रणरणत्या ह्या आयुष्यातल्या उन्हातली! म्हणजे आयुष्यभर गुरू ची सोबत कधीच सोडू नये ! त्यांचे विचार जगणं शिकवतात आणि आपल्याला आपलं ध्येय पूर्ण करायला मदत ही करतात! धैर्याने आणि प्रयत्न चिकाटीने कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते हे माणूस स्वतःच उदाहरण इतरांना देऊन प्रोत्साहन करूच शकतो !

विद्या
२५.४.२०२०

नाती

नात्याला फक्त दोनच गोष्टी जोडून ठेवतात एक म्हणजे विश्वास आणि दुसरं प्रेम! आता एवढं पुढे आहे की संसाराला किंवा एक घर बनायला !☺️

second home

आज काल #secondhome म्हणून गावी घरं घेतली जातात किंवा मुलं च आज काल videoblog साठी गावी फिरतात!कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसते ना शहर ना गाव ! दोन्ही गोष्टी एका वेळी मिळणं अशक्य!#विद्या

कोकण अनुभव

मी net , tv , light शिवाय जगू शकते फक्त मी गावी हवी☺️ तिथे शेती असते ,गुरे असतात ,दूध दही अगदी कृष्णाचं गोकुळ अनुभवलं आहे गावी!बालपणी स्वर्गीय सुख मिळालं इतकं नक्की! #विद्या

life becomes hell poem

Life becomes hell

....

when one's parents don't support you!

When one's parents doesn't understand you!

When they compare their own child with others...

Life becomes hell...

When they talk good with others

But ignore children

...

Life becomes hell...

When parents not with one...

Life becomes absolutely hell..

No happiness ...

No support...

Nothing...

Absolutely loneliness...

No one to care their other than siblings...

Life becomes hell when parents are rude..

Life becomes hell when parents are fighting..

Life becomes hell when parents are stubborn..

It's better to ignore..

It's better to cry ...

It's better to silent ..

It's better to tolerate non sense...

Found happiness within oneself..

Nothing matter who are with you or not..

No expections..

Silence silence silence... Meditate Meditate ..Meditate..

Om shanti... 🙏

#vidya


24 april 2020

शिक्षण

हम भारत सरकार से मांग करते हैं कि, सभी स्कूलों में गीता और रामायण का अध्ययन अनिवार्य रूप से लागू किया जाए!
Fb share

how Film world in future Discussion??



#TheFutureOfLifeFestival |FILMS, ENTERTAINMENT and NEW WORLD | DAY-05



Namaskar ,Pallavi tai ! 😃


Bollywood films nowadays don't show Indian Culture only exception motivational movie , some historic movies ! That's the reason watch regional films! Future film industry might be Online movie !


Why online serials or movie don't have Sensor board yet??




here the youtube also have super chat or online pay! we can connect youtube , fb video or projector to watch movies or vlogs on Digital tv!Social media technology might play new role in future movie.


absolutely no common man role plays in new bollywood movie! Old movies hero play the role poet life, doctor life or best friends! i like old dost movie!

why pop music also gone because of bollywood? we like old songs as news songs have more instruments than real music!

Hallmark movies talks about relationship either father and daughter or working single mother with her child! There must be emotions and connection with society life !


best way to write new movie is writer must know what's happening in present life of younger generation also older generation of his society !


historic movie must says truth and auto biography movie must be motivational person not villain ! We want new generation like Apj Abdul Kalam not terrorist !
....

Movie must be solution oriented not problem oriented! why movies or serials shows woman harassment ..why there is need to show crime scene in details??

..

as audience i like regional film like killa , amhi doghi and hindi film like tum bin,rhtdm. i don't care movie is hit or flop. i prefer story which touches heart and reality .


film must have quality and life too. now a days bollywood earn lots of money but audience love watch old movies and songs more because of story and emotion.

thats the reason audience prefer regional language movie than bollywood movie .. bollywood movies never show indian culture!


film Writer must read good books . So that they can connect culture , history , common man's life.


Here on YouTube live audience and film makers are talking about how future movie must be ? May result good movie in future ! good initiative! 🙏


yes we will love to watch chanakya and great leaders!


dhanyawad 🙏


 wow 😃😃

we will enjoy definitely Avadhoot Gupte gonna rock 😃🤣

post 1

#ISupportArnabGoswami

इतिहास

ते असते तर असं झालंच नसतं महाराष्ट्र राज्यात! :( महाराष्ट्रात दोन वाघ होते एक बाळासाहेब जी आणि दुसरे दिघे साहेब ! गो हत्या विरोधात लढा दिला होता ते ही बालपणी ऐकण्यात आलेलं! भायखळा मध्ये खूप व्हायच्या ना!
****
जो पर्यंत हिंदू गोहत्या बंदीच्या कायद्याची मागणी करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार ! :(  सरकार पेक्षा हिंदूंची जबाबदारी आहे धर्म असो गो रक्षा करणं! हिंदू ला हिंदू धर्माच शिक्षण घ्यायचा कायदा नाही ना हिंदू university आहेत ते फक्त minority साठी !कारण शिक्षण मंत्रीच शांतीप्रिय समाजाचा होता त्याच्या मुळे च हिंदू आता दुर्बल झाले निडर नाही!
***
वामपंथी विचारांनी ग्रस्त आहात तुम्ही! भारतात हिंदू नसते तर भारत पाकिस्तान झाला असता! आमचा धर्म हे शिकवतो “अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव चः।” अर्थात:- यदि मनुष्य के लिऐ अहिंसा परम धर्म है तो ”धर्म” मतलब (सत्य ) की रक्षा के लिए हिंसा उससे भी श्रेष्ठ है जब धर्म (सत्य ) पर संकट आए तो मनुष्य को शस्त्र उठाना चाहिए और धर्म (सत्य ) की रक्षा करनी चाहिए। "  जय श्रीराम! 

धर्म

 

धर्म

 अगर तुम्हें मुझे मारने से घुस्सा शांत होता है तो मारो मुझे !

अगर तुम्हें मुझे मारने से जन्नत मिलती है तो मारो मुझे!
पर ये याद रखना सबका वक्त आता है !
हमेशा धर्म की जीत होती है और होती रहेंगी!
कुकर्म करोगें तो नर्क में जाओगे!
किसी निहत्थे इंसान पे वार करने वाले डरपोक हो तुम !
ये भी ना भूलो जहां धर्म होता है वहा भगवान होते है!

#विद्या
२१.४.२०२०


साधुओं को भावपूर्ण श्रद्धाजंलि ! 🙏😭

क्षत्रिय बनो

इसका जिम्मेदार ख़ुद हिंदू है! हिंदू शिक्षा पद्धति कब शुरु होगी?? रामायण में सिखाया है क्षत्रिय का धर्म संत , साधुओं और समाज की रक्षा करना ! अगर शिक्षा ही नहीं मिल रही है तो कौन है कर्म से क्षत्रिय! 

quotes

Never judge people on their appearance!
~ girish

इतिहास

जो पर्यंत हिंदू गोहत्या बंदीच्या कायद्याची मागणी करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार ! :(  सरकार पेक्षा हिंदूंची जबाबदारी आहे धर्म असो गो रक्षा करणं! हिंदू ला हिंदू धर्माच शिक्षण घ्यायचा कायदा नाही ना हिंदू university आहेत ते फक्त minority साठी !कारण शिक्षण मंत्रीच शांतीप्रिय समाजाचा होता त्याच्या मुळे च हिंदू आता दुर्बल झाले निडर नाही!

हिंदू सो रहा है

जिनके साथ अन्याय हुआ वो तो बहुसंख्यक समाज के थे ! और ये बहुसंख्यक समाज सो रहा है जाती में बट गया है! अधर्म हो गया हिन्दुस्थान की धरती पे हिंदू ओ के साधू के साथ फिर भी ७०% तो चुपचाप है अपने स्वार्थ में व्यस्त है!उन्हें कहा समाज की पड़ी है! अगर एकजुट होंगे तो ही तो दबाव बनेगा सरकारों पर ! 

हिंदू नेता

 ते असते तर असं झालंच नसतं महाराष्ट्र राज्यात! :( महाराष्ट्रात दोन वाघ होते एक बाळासाहेब जी आणि दुसरे दिघे साहेब ! गो हत्या विरोधात लढा दिला होता ते ही बालपणी ऐकण्यात आलेलं! भायखळा मध्ये खूप व्हायच्या ना!

सनातनी बनो

दिल्ली में जो हुआ वहीं महाराष्ट्र में हो रहा है हिंदू साधु थे हिंदू थे इसलिए हत्या करदी इन जेहादिओ ने ! 😡😡 पोलिस तो रक्षा नहीं कर सकती क्षत्रिय को क्षत्रिय बनाना पड़ेगा! रामायण भी यहीं सिखाती है ! पर हम हिंदू सनातनी  अपना धर्म भूल गए है! :(

हिंदू क्षत्रिय बनो

 हिंदूंसाठी फक्त हिंदुस्थान आहे आणि हिंदू स्वतःच रक्षण करायला शिकल पाहिजे ! मुघल , अग्रेज यांनी  उगाच राज्य नाही केलं !

For Hindus there is only India no one will speak for you! You have to know how to be safe and make others safe!
#vidya

हिंदू हत्या निषेध

आज कल हिंदुओ की हत्या चोर चोर अफवा का नाम दे के की जाती है! पँथर पँथर पे किसका नाम होता है ये तो आम जनता को भी पता होता है! #विद्या

राजकारण

 कार्यकर्ता राजकीय पक्षाची स्वतःच्या बदनामी करतो .. पक्ष मोठा होण्यासाठी हातभार लावत नाही तो खरा कार्यकर्ता नसतो! फक्त मुख्यमंत्री यांचीच जबाबदारी नसते! सगळ्या कार्यकर्ते लोकांची ही तितकीच असते!

झुंडीला चेहरा नसतो  पण एक समाजमन असतं!
#भाऊतोरसेकर

quotes

Age is just number ! Staying young at heart that matter most!❤️

महाराष्ट्र भाषा मराठी

आपल्या राज्यात त्रिभाषिक सूत्र कधी पासून सुरू झालं!

वडा पाव

वडा पाव मध्ये हिरवी मिरची तिखटपणा हवा ,  लसूण चटणी हवी (प्रमाणात हवं लसूण) आणि  सोबत तिखट मिरची, खोबरं ओली चटणी पण छान लागते! नंतर कमी तिखट हिरव्या तळलेल्या मिरच्या मीठ लावलेल्या!😋 बेसन चा चुरा हवा! सोडा नसलेला जास्त आवडतो मला तरी! त्यात भाजी जास्त असते नाहीतर इतर वड्यात फक्त बेसन जास्त! मैद्याच्या पावला पर्याय हवा मला तर इडली वडा आवडतो ! 
इडली मध्ये भाजी stuff करायची आणि वाफवलेली इडली खायची

अपूर्ण भेट


काही भेटी अपूर्ण राहतात तर काही भेटी व्हायला हव्यात असं वाटतं!☺️

अस्वस्थता

अस्वस्थता मनाचा  आजार आहे  ! लिखाणाने सगळी अस्वस्थता नाहीशी होते! कधी प्रश्नांची उत्तरं ही मिळतात ☺️
Fb वर दिलेली प्रतिक्रिया

consciousness growth

Consciousness going to grow in everyone because we all are living in present now ! ~ vidya
....

Art  and technology , cooking , music  are playing best role for mental health! ~ vidya 🙏 ❤️ from India!

....
Current situation reminding everyone that death is reality for human being! Get rid of fear is surrender to god! Meditation is best !  ~ vidya ❤️ from India!

राजनीति

पाकिस्तान में जो मुस्लिम चले गये उनकी property  india muslim board के पास है सूना है! पाकिस्तान के हिंदू भारत आये उनकी जमीन पाकिस्तान govt के पास है! इस को भी muslim appeasement policy कहते है नेहरू गांधी की ! 
।।।


😄😀 अग्रेज चले गये पर अग्रेजी छोड गये! 
....

Muslim appeasement policy है गांधी नेहरू के राजनीती की! 
.....

बिलकुल नहीं करनी चाहिए मदत! वो पाकिस्तान तो जिनके कर्ज लिए उनके भी नहीं चुका सकता!  
....

भारत का बडा दुष्मन पाकिस्तान है ! जो अपने देश के जवानो की खतम कर रही है धिरे धिरे ! जितने युद्ध में भी नहीं मरे! गांधी ने अंशन किया था पाकिस्तान के लिए! 😡 
....

सरदार पटेल जी थे इसलीए देश बच गया! वरना गांधी नेहरू को  तो army भी नहीं चाहीए थी! 

भारत को पाकिस्तान की मदत कभी नहीं करनी चाहिए!

विद्या

माणसं कमवणं महत्त्वाचे


पुसणारं कोणी असेल तर 
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे ~ चंगो च्या चारोळीत माणसांची श्रीमंती खरी पैसा काय इथेच राहणार आहे! सत्पात्री दान म्हणता ते दान करणारा व्यक्ती विचार करत नाही त्याचा चांगुलपणा आड येतो आपला विकास झाला तसा आपल्या जवळच्या माणसांचा होवो असं वाटतं! पण एहसान फरामोश लोक सगळीकडे सापडतात! वेळेवर मदत करून सुद्धा माझ्या वडिलांच्या चुलत भावाने त्यांच्या कुटूंबाने वाईटच गोष्टी एक एक केल्या ! जित्याची खोड शेवटी!

 ।।।।
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. 
~ वपु काळे | वपु सांगे वडिलांची कीर्ती
।।।

दादा कोंडके हे सुध्दा बोलले त्यांच्याकडे खूप पैसा , प्रसिद्धी होती पण  आपलं माणूस नव्हतं! म्हणून पुढच्या जन्मी तरी माणसं दे पैसा कमी दिला तरी चालेल असं वाचनात आलं आहे!



cooking

Cooking is good for mental health! One of the best healing idea!☺️

विचार

किती जगलास पेक्षा कसा जगलास हे जास्त महत्त्वाचं!☺️ #vidya

स्वतःचा विकास हवाच

स्वतःला आधार द्यायला शिकलेला माणूस इतरांना ही आधार देऊ शकतो! स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थ कसा असेल मग? 
विद्या

discover life

Discover life is spiritual journey.....
Discover ways to live life as beautiful as we can...
Discover Life has goal of spreading positive attitude towards the life by sharing spiritual and positive thoughts and inspirational quotes about life.
17 sep 2016

संग्रहित

|| आनंद के प्रकार ||
[ 1 ] जड़ – जड़ संयोगजन्य :- ये माया के रजोगुण और तमोगुण के संयोग से प्राप्त होते हैं | सांसारिक सभी सुख इसी कक्षा में आते हैं |
[2 ] जड़ – चेतन संयोगजन्य :- यह सतोगुण से प्राप्त होने वाला सुख है | यह ज्ञानियों को होता है | यह समाधि का सुख है , जो आत्मस्वरूप में स्थिति होने पर मिलता है | यह बहुत बड़ा सुख होता है |
[ 3 ] चेतन – चेतन संयोगजन्य :-  [ 1 ] यह दिव्य आनंद होता है , जो भगवान के निर्गुण – निराकार स्वरूप [ ब्रह्म ] की प्राप्ति पर ज्ञानियों को होता है | यह अनंत मात्रा का और अनंत काल के लिए होता है | यह ब्रह्म – ज्ञानियों को अखंड रस स्वरूप मिलता है | यह आत्म –ज्ञान से प्राप्त सुख से करोड़ों गुना अधिक होता है | इसे ब्रह्मानन्द कहते हैं |   
                              [ 2 ] प्रेमानन्द :- यह चेतन – चेतन संयोग से , सगुण –साकार भगवान की प्राप्ति से होता है | यह दिव्यानंद होता है , जो अनंत मात्रा और अनंत काल के लिए होता है | पर ब्रह्मानन्द की तुलना में यह सागर के बराबर और ब्रह्मानन्द गाय के खुर के गड्ढे के बराबर होता है | महाराज जनक , जो सदैव ब्रह्मानन्द में ही लीन  रहते थे , भगवान राम के दर्शन होने पर इतने मुग्ध हो गए कि, भगवान के मुख – कमल  पर  मानो उनकी दृष्टि अटक गई हो ? उन्होने अपने ब्रह्मानन्द को एक क्षण में ही भुला दिया | 
यही दिव्यानंद भक्ति से सिद्ध भक्तों को गोलोक की प्राप्ति होने पर , श्री कृष्ण भगवान के दर्शन होने पर मिलता है | वे वहाँ पर अनंत काल तक यह आनंद भोगते हैं | वे अपनी मर्जी से अथवा भगवान  की इच्छा से अगर पृथ्वी पर लोक कल्याण के लिए आते भी हैं , तो कार्य समाप्ती पर पुन: गोलोक में ही जाते हैं | यहाँ यह कहना अतिशयोक्ति नहीं होगी कि सिद्ध – भक्तों को लेने [ मृत्यु होने पर ] भगवान स्वयं आते हैं [ गीता 12/7 ] जबकि साधक भक्तों को लेने भगवान के पार्षद आते हैं | 
|| इति ||

post 2

चरीत्र नावाचा शब्द स्त्रीला जोडलेला असतो जास्त पुरुषांना कमी! आताच्या कलियुगात तर दोघांसाठीही हवाच !फक्त पुरुषासाठी नाही स्त्रियांसाठी ही! व्यभिचारी व्यक्ती फक्त मनुष्य प्राणी असते ! #विद्याम

post 1

#रामायण बघितलं त्यात सुद्धा एक समाज होता ' sabbot gang'  सीतेने अग्निपरीक्षा दिली ती दुसऱ्या गावात आपल्या गावात नाही!म्हणून आम्ही का विश्वास ठेवू! तेव्हाही वामपंथी होते म्हणायचे😎

post 2

घरात माणूस खूप दिवस राहिलं की चिडचिड होतेच ! कुटूंबासोबत असणाऱ्या पेक्षा एकटे असणारे ही खूप आहेत! Survival of the fittest हेच सत्य प्रत्येक जीवा साठी  जे लढणार ते जिंकणार ! Music therapy पण best आहे इथे काही जण येतात live गायक ,संगीतकार!

be active ?

Some says be active 🤠😄 !
Active means alive!
One is not alive is dead!
Play game!Listen song!

anti virus

Human are so intelligent that created anti virus for computer but forgot to create for human being! #Quarantine word is taken from anti virus software only! #vidya

रसिक दरबारी

पूर्वी राजदरबारी कलाकार यायचे कला सादर करायला !आता social media वर रसिकांच्या दरबारी येत आहेत!☺️ रसिकांची मज्जा आहे की! Unlimited live!....
#विद्याम

post 1

एकच आहे समजूतदार social media वर तन्वीर !
इथे social media वर असणारे घरीच असतात!
त्यामुळे त्यांना इथे ज्ञान देणं घरी थांबा ह्याने काहीच फरक पडणार नाही! 😀 काहींना social media ch इतकं व्यसन झालेलं असतं की खऱ्या आयुष्यात जागृती करणं यांना जमत नसतं ना सामाजिक कार्य करण्यात!

आमच्या भागात कोणीतरी   अन्नदान केलं आज आणि काही जण तर दुसरे भुकेने मरतील म्हणून मदत करत आहेत उदाहरण उपदेश राणा ! पोलिसांच्या मदतीने खऱ्या आयुष्यात मदत करत आहेत भारतीयांना!☺️
काही ठिकाणी नागरिक स्वतःच आपल्या भागाची जबाबदारी घेत आहेत लांब रहा म्हणून आणि इतरांना ही सांगा खरेदी करताना !
#विद्याम

#विद्या

corona effects 2

Corona Virus (not a living being)  is against the human(?) Ego ! Human who is not accepting co existence of other animals and nature too! 😃  
#vidya

corona effects

Bill gates calls other countries poor countries and now rule of the game change!
Developing India is providing medicine to developed country!
#vidya
#fullflipshow #corona

हे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त आहेत

हा आहे स्वतःला uk मध्ये आहे असं बोलणारा डॉक्टर संग्राम पाटील!त्याच्या fb profile वर गेलं की कळेल की हा काँग्रेसी आहे फक्त मग त्याच्या video मध्ये मोदी विरोध करणे साहजिकच आहे की !
पण ह्या critical service काम करणाऱ्या डॉक्टर ला कोरोना मुळे भयंकर प्रमाणात आजारी असणाऱ्या uk मधल्या रुग्णांना वेळ देण्यापेक्षा video काढायला वेळ मिळतो म्हणजे कमालच आहे की 🤣😃😀

स्वतःला डॉ म्हणून कोणी डॉक्टर होतं नाही ! मी uk मध्ये राहतो बोलून अनोळखी लोकांवर कोण विश्वास ठेवेल !राजकीय मत मांडणाऱ्या डॉ वर कोण विश्वास ठेवेल 🤣😃 

पूर्ण profile काँगेस प्रेमी स्वतःला  डॉ बोलणाऱ्या  (?)ची आहे  !

.......


🤣😀 हा माणूस काँग्रेसी आहे! म्हणून पंतप्रधान , rss विरोधात  video बनवत असतो! लंडन मध्ये खूप संख्येने माणसं कोरोनाग्रस्त आहे .. ह्या  स्वतःला dr म्हणणाऱ्या critical service च हॉस्पिटल आहे म्हणणाऱ्याला youtube आणि fb वर राजकीय पोस्ट करायला बरा मिळतो 😀😀😃🤣🤣 राजकारणी नुसता! Fb profile वर भटकून या ज्यांना विश्वास नाही त्यांनी !

politician not a doctor

Dr (?) Sangram g patil is congressi!
That's the reason he created video against pm and rss . He says he has critical service hospital in UK 🤣😀 so many corona patient  but he always got a time to share something against pm and rss on YouTube and fb  ! 😃😀
#politics only 
He don't care for Indians 😡😡 
#vidya

social media च व्यसन

एकच आहे समजूतदार social media वर तन्वीर !
इथे social media वर असणारे घरीच असतात!
त्यामुळे त्यांना इथे ज्ञान देणं घरी थांबा ह्याने काहीच फरक पडणार नाही! 😀 काहींना social media ch इतकं व्यसन झालेलं असतं की खऱ्या आयुष्यात जागृती करणं यांना जमत नसतं ना सामाजिक कार्य करण्यात!

आमच्या भागात कोणीतरी   अन्नदान केलं आज आणि काही जण तर दुसरे भुकेने मरतील म्हणून मदत करत आहेत उदाहरण उपदेश राणा ! पोलिसांच्या मदतीने खऱ्या आयुष्यात मदत करत आहेत भारतीयांना!☺️
काही ठिकाणी नागरिक स्वतःच आपल्या भागाची जबाबदारी घेत आहेत लांब रहा म्हणून आणि इतरांना ही सांगा खरेदी करताना !
#विद्याम

#विद्या

post 4

अति श्रीमंत माणसांनी रोग आणला भारतात आणि आता lockdown सुध्दा पाळत नाही! २५ जण महाबळेश्वर ला गेली एका श्रीमंत कुटूंबातली ! पोलिसांनी अडवून त्यांना  quartine room मध्ये पाठवलं ! 🤣😎🤣  त्या लोकांचा बंगल्यात जाऊन  राहायचं plan च flop झाला!
जय हो महाराष्ट्र पोलीस ! 🙏👏👏👏👏
#विद्याम

post 3

माणसं फक्त कोरोना मुळे मरत नाहीत! Cancer ,heart attack इतर कोणत्याही आजाराने कधीही मरतात! 
पण chorona ची फक्त कोरोनाची !
इतर आजारांची सुद्धा  बनवायची होती की website सरकारने ! तसेही इतर देशांपेक्षा कमीच माणसं दगावली आहेत कोरोना मुळे आणि तब्बेत बरी होणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे! #कोरोना पेक्षा #कोरोनाफोबिया भयंकर की!
#vidyam

post 3

post 2

आमच्या भागात अन्नदान केलं आज ! कोणाची तरी गाडी आली होती!
मग गॅस cylinder उचलणारे कामगार पण होते ! रोजगारी करणारी माणसं ही होती!

post 1

 २४ तास तर पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही आहे घरी बसून राहायला! जीवनावश्यक गोष्टी साठी बाहेर जाऊ शकतात सगळे! आमच्या  भागात सगळे शिकलेले आहेत गर्दी तर नुसते इतर ठिकाणी सारखी ! उगाच दुसऱ्या भागातली लोकं गर्दी करतात त्यांना बोला आम्हाला नाही ! 😡😡 
.....

आव्हाड च्या माणसांने सामान्य माणसाला हिंसा करायला लावली त्यात एक पोलीस होता त्या पोलिसांबद्दल सुद्धा बोला की! आता तर महाबळेश्वर ला २५ जणांच कुटूंब गेलं फिरायला ! Lockdown चे नियम असो किंवा कायदा तो फक्त सामान्य माणसांसाठी असतो ! असं नसतं तर तो सलमान खान बाहेर नसता मुक्तपणे फिरत ! 😡😡😡
...
७ ते ११ पोलिसांनी वेळ दिली आहे! कोणाला हॉस्पिटल emergency आली तर हे secretary आणि अध्यक्ष जबाबदार राहणार आहेत कारण मरण फक्त कोरोना मुळे होतं नाही 😡😡😡 ६४ flat आहेत म्हणजे एक दोन गाव झाली !
.....

पोलिसांनी बद्दल विषय नाही आहे ! सोसायटीचा विषय आहे ! आधी पोस्ट वाचायला शिका! 😡😡😡
...


ह्या अश्या लोकांना ४ ते ५ महिने घरात बंद करून ठेवलं पाहिजे २४ तास घराबाहेर जायचं नाही! आणि एक जण ह्या लोकांचा आजारी पडला को अद्दल घडेल 😡😡 आमच्या घर एक ICU patient अजून बरा झालेला नाही आहे आणि दुसरा diabetes आहे ! चावी उशीरा मिळाल्यामुळे २ तास जेवण लेट ! आजारी पडलो तर हे लोक जबाबदारी घेणार आहेत का आमची fb वर पोस्ट करायला पैसे नाही लागत 😡😡
...



अति श्रीमंत माणसांनी रोग आणला भारतात आणि आता lockdown सुध्दा पाळत नाही! २५ जण महाबळेश्वर ला गेली एका श्रीमंत कुटूंबातली ! पोलिसांनी अडवून त्यांना  quartine room मध्ये पाठवलं ! 🤣😎🤣  त्या लोकांचा बंगल्यात जाऊन  राहायचं plan च flop झाला!
जय हो महाराष्ट्र पोलीस ! 🙏👏👏👏👏

मनुष्य१

मनुष्य प्राण्याला अद्दल घडवल्या शिवाय तो नवीन पाहुणा काय जाणार नाही मग कितीही बलाढ्य देश असो विकसित असो वा विकसनशील असो!
#विद्या

solution orientated

There are only two types of people !
Problem oriented or Solution oriented!
#vidya

समस्या बद्दल बोलण्या पेक्षा  समाधान शोधणं उत्तम!

गाऱ्हाणा

हे देवा महाराजा ! जे सामान्य माणसांना त्रास देतात! त्यांना त्यांच्या कर्माची फळं लवकर मिळू दे!
जय श्रीराम!

family boss

familyBigBoss सुरू आहे सध्या २४ तास 'य' दिवस #क्ष' महिने !
😀
#घरीथांबा

मोदी रुग्ण

पंतप्रधान मोदी जी को  हुकूमशाह बोलने वाले ! द्वेष फैलाने वाले मोदी रुग्ण महा विकास आघाडी नहीं महा दहशत आघाडी सरकार का समर्थन करने वालो ने अभी तक एक भी पोस्ट नहीं की! 😡😡 
संविधान खतरे में ऎसा बोलने वाले मोदी रुग्ण शांत है ! 
मंत्री देखके  विरोध करते है ये लोग!कही fb post करके इनको भी arrest ना कर दे वो हिंसाचारी आमदार ! निडरता से तो इन मोदी रुग्णों  का दूर दूर का रिश्ता नहीं है! 
#vidya #विद्या

Sudarshan news 👏👏
धन्यवाद 

post2

सामान्य माणसाचा एक फायदा असतो तो social media वर विचार share करू शकतो विरोध करू शकतो!चुकीचं कोणी लिहिलं तर कायदा आहेच!

सामान्य माणूस असण्याचं एक मोठं नुकसान रस्त्यावर कोणी अपघातात मेल तरी न्याय मिळणार नाही! तो bollywood star अजून मोकळा फिरतो आहे की
समस्या सोडवण्यासाठी पोलीसात तक्रार केली तरी ते बोलतात तुमचं तुम्ही मिटवा आम्ही मदत करू शकत नाही!सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचीव बद्दल तक्रार केली फोनवर!  आजचा स्वानुभव! तुमचे राजकीय नेते किंवा कोणी मोठा celebrity ओळखीचे असतील तर त्याच्या मार्फत पोलीस तुमचं काम करण्याचा प्रयत्न करू शकतात!

कायदा फक्त सामान्य माणसांसाठीच असतात!
#विद्या

post 1

कोरोना फोबिया झाला आहे काहींना लोकं चिकन च्या दुकानात जाऊन १ लिटर अंडी हवीत बोलतात !😎😂
आणि आमच्या सचिवाने तर आमच्या सोसायटीलाच कैद करून ठेवलंय !
#विद्या

post 3

ह्यावेळी जित्याची नाही जिरवली तर पुढच्या वेळी ..
पुन्हा मारहाण, पुन्हा हिंसा सुरूच !

post 2

मी icu मधून घरी आली तेव्हा एकही जण मला बघायला आलं नव्हतं आणि आई माझी देवाघरी गेली तेव्हा सुद्धा कोणी आलं नाही घरी
आता ह्या इमारतीतल्या लोकांना स्वतःच्या जीवाची पडली आहे ! मरण दारावर आलं की एकत्र यायचं ! त्या कोरोना ने नाहीतर दुसऱ्या आजाराने सुद्धा माणूस मरु शकतो हे च विसरले आहेत काही जण ! आमचा सचिव मुळात! 😡😡 
#विद्या

cyber law

आपल्या कडे cyber crime law आहे पण कायदेशीर तक्रार न करता घरी पोलिसांना पाठवून खोटं बोलून  सत्तेत असणाऱ्या आमदारांनी त्यांच्या घरी हिंसा केली याचा #निषेध च!
#विद्या

कोरोना फोबिया

Lockdown च्या नावाने सोसायटीच्या लोकांना बंद करून ठेवायचं ते ही पूर्ण दिवस हे कोणत्या कायद्यात येतं?? 😡😡

ह्यालाच kidnapped करणं म्हणतात ! 😡😡


 तसच हवं ना! पूर्ण दिवस कसं चालेल बंद ! प्रत्येक वेळी ६० flat ने प्रत्येकी दोन तीन वेळा यांना विचारायचं का सारख सारखं  ! माहिती असून सुद्धा सांगितलं नाही कोणाकडे चावी आहे ती अध्यक्षाने ! 😡
....

काल दळण आणायचं होतं रात्री ९ ला फोन केला तरी सुरवातीला नकार दिला! नंतर ऐकले !आज दही दूध आणायचं होतं !आज तर watchmen नव्हता!  समोरच दुकान आहे आमच्या इथे सात पैकी आमच्या इमातीला कुलूप लावलं आहे ! ८ ते ११ वेळ सुद्धा दिला नव्हता आज ! 😡😡 
....


२४तास कोणी बंद ठेवत का?? सगळे कामाशिवाय बाहेर जात नाही शिकलेली माणसं आहेत की तरी अशी वागतात! आज १ तास उशीर झाला जेवण बनवायला ! भाऊ गेला होता चावी मागायला तर नाही आहे बोलले अध्यक्ष!
.....


नंतर मी गेली त्याच्या घरी चावी मागायला नाही आहे बोलला watchmen ची वाट बघायला सांगत होते! १तास वाट बघितली आणि चावी शोधली शेवटी ! तळाच्या दादा कडे आहे बोलले ! ते पण secretary ने स्वतः फोन करून आम्हाला सांगितले त्या अध्यक्षांनी नाही!

....

पूर्ण दिवस कसं चालेल बंद ! प्रत्येक वेळी ६० flat ने प्रत्येकी दोन तीन वेळा यांना विचारायचं का सारख सारखं  ! माहिती असून सुद्धा सांगितलं नाही कोणाकडे चावी आहे ती अध्यक्षाने ! 😡 
...

मतदान

आपल्या कडे मतदानाचा अधिकार आहे १८ वर्षा वरील भारतीयाला!
मतदान गुप्तपणे केलं जातं!
पक्ष आणि विपक्ष दोघांपैकी एकच जिंकतो! आपण निवडलेला व्यक्तीला सत्ता मिळाली नाही म्हणून इतरांना मुर्खांत काढणं चूकच! आम्ही मतदान करू तोच योग्य असंही नसतं! जो तो स्वतंत्र आहे ज्याला त्याला मतदान करायला! ह्यालाच लोकशाही म्हणतात! लोकशाही मध्ये पक्ष आणि विपक्ष दोघांना कामं असतात सत्ता उपभोगण्या पेक्षा समान्य जनतेचे प्रश्न सोडवणं इतकं अपेक्षित असतं! एका वेळी एकाच प्रभागातून निवडणूक लढवणे बंद करायला हवं!Why the politician have same paper for every election ! 😡😡

#विद्या

lockdown kidnapped by society secretary

Lockdown च्या नावाने सोसायटीच्या लोकांना बंद करून ठेवायचं ते ही पूर्ण दिवस हे कोणत्या कायद्यात येतं?? 😡😡

ह्यालाच kidnapped करणं म्हणतात ! 😡😡
....
 काल दळण आणायचं होतं रात्री ९ ला फोन केला तरी सुरवातीला नकार दिला! नंतर ऐकले !आज दही दूध आणायचं होतं !आज तर watchmen नव्हता!  समोरच दुकान आहे आमच्या इथे सात पैकी आमच्या इमातीला कुलूप लावलं आहे ! ८ ते ११ वेळ सुद्धा दिला नव्हता आज ! 😡😡 

......................

२४तास कोणी बंद ठेवत का?? सगळे कामाशिवाय बाहेर जात नाही शिकलेली माणसं आहेत की तरी अशी वागतात! आज १ तास उशीर झाला जेवण बनवायला ! भाऊ गेला होता चावी मागायला तर नाही आहे बोलले अध्यक्ष!

............................
नंतर मी गेली त्याच्या घरी चावी मागायला नाही आहे बोलला watchmen ची वाट बघायला सांगत होते! १तास वाट बघितली आणि चावी शोधली शेवटी ! तळाच्या दादा कडे आहे बोलले ! ते पण secretary ने स्वतः फोन करून आम्हाला सांगितले त्या अध्यक्षांनी नाही!
.......

 तसच हवं ना! पूर्ण दिवस कसं चालेल बंद ! प्रत्येक वेळी ६० flat ने प्रत्येकी दोन तीन वेळा यांना विचारायचं का सारख सारखं  ! माहिती असून सुद्धा सांगितलं नाही कोणाकडे चावी आहे ती अध्यक्षाने ! 😡 

.......
 आधी भाऊ गेला होता १ तास वाट बघितली watchmen ची नंतर गेली अध्यक्षा कडे! चावी फक्त watchmen कडे कशी काय असू शकते! मूर्ख समजत होते आम्हाला! 



आठवण

मी icu मधून घरी आली तेव्हा एकही जण मला बघायला आलं नव्हतं आणि आई माझी देवाघरी गेली तेव्हा सुद्धा कोणी आलं नाही घरी
आता ह्या इमारतीतल्या लोकांना स्वतःच्या जीवाची पडली आहे ! मरण दारावर आलं की एकत्र यायचं ! त्या कोरोना ने नाहीतर दुसऱ्या आजाराने सुद्धा माणूस मरु शकतो हे च विसरले आहेत काही जण ! आमचा सचिव मुळात! 😡😡 
#विद्या

आरोग्य सेवा आणि भारत

लंडन मध्ये व्यवसाय करून कमवणारे भारतीय डॉक्टर आता आपल्या देशातले आरोग्य मंत्री डॉक्टर आहे हे माहिती नाही सरळ सरळ काही झालं की मोदी पुढे!एक तर आपला देश विकसित नाही विकसनशील आहे हे ही विसरलेत! इथे ९ मिनिटे दिवा लावला किंवा ५ मिनिटं थाळी नाद केला तरी यांना समस्या यातही ! 😡😡 इकडे भारतात येऊन मदत करायची होती की भारतीयांना !
आजारी पडले की देश आठवतो सल्ले द्यायला पंतप्रधान  मोदीच आठवतात!नमो app वापरायला होतं नाही यांना मात्र ! Social media आहेच! 
म्हणजे इथले सामाजिक कार्यकर्ते मूर्ख आहेत वाटतं या बुद्धिजीवी लोकांना ! जे भारतात राहून भारतीयांसाठी झटत आहेत ते नाहीच दिसतं यांना ! बघावं तेव्हा नमो आणि rss विरोध एवढंच माहिती! स्वतः काय करतो देशासाठी ते काही माहिती नाही यांना ! 😡
इथे who संस्थेच ऐकलं जातं सरकार स्वतःहून काही निर्णय घेत नाही आरोग्याच्या बाबतीत! Social distancing लांब राहणं संपर्क टाळणे हा एकच उपाय आहे! नाहीतर बाहेरच्या देशात दिवसाला ८०० च्या वर मरण पावले त्या covid 19 मुळे ! 

©vidyamslife

#भारतजिंकणारकोरोनाहरणार

भारत जिंकणार कोरोना हरणार

#भारतजिंकणारकोरोनाहरणार

अंधार मैत्री करायची

तो काळ गेला आपला! सात आठ वर्षापूर्वीच! एकटी सुद्धा राहिली आहे घरचे कामानिमित्त गावी गेले तेव्हा! ह्याला एकच उपाय संवाद करणं मित्रमंडळी सोबत ! तेव्हा तर whatsapp च पण fad नव्हतं फक्त direct call! आता तर call आणि video call !

अंधाराची भीती वागणं बंद झालं!

आमच्या गावी तर अजूनही फोन नाही शेजाऱ्यां कडे असतो! आता कुठे bsnl सुरु झाला आहे! तो ही काही ठिकाणीच range येते! 

post

True colors of the people seen in difficult time!
#girishare

आठवण

आम्ही वाढदिवस साजरा करताना वापरायचो ही ट्रे!☺️
#विद्याम #आठवणी

social media plays best role India lockdown

youtube वर छान छान जुने हिंदी मराठी चित्रपट आणि नाटक बघते!नवीन येतील तेव्हा बघायचे! Music,  Travel and food video blog best असतात! मनोरंजनाची मेजवानी आहे net वर ☺️ 

कोरोना बोलतोय

कोरोना बोलतोय आहे त्या गोष्टीत जेवण करायला शिकायचं😀 आयुष्यात कधीही न बघितलेल्या भाज्या दिसल्या!#आम्हीमांसाहारी प्राणी ना!
#विद्या

memories

पुढच्या वर्षी #coronalockdownmemories राहतील! खूप fb live, youtube live बघतोय ..कविता, साहित्य, गाणी, रामायण , महाभारत ...#विद्या

IndiaFightsCorona

सनातन धर्म

धर्म एकच आहे ! सनातन धर्म! बाकी सगळे पंथच! कोणी मजब म्हणतं त्याचे पैगंबर असतात किंवा येशू सारखे निर्माते असतात!
#विद्याम

मी मराठी

महाराष्ट्राची भाषा मराठी महाराष्ट्राची भाषा मराठी  बोला झुक्या भाऊ तुम्ही कधी शिकणार मराठी😄🤣 ? 
#विद्याम
#जुने_फोटो_उकरे_संघटना
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .