तो काळ गेला आपला! सात आठ वर्षापूर्वीच! एकटी सुद्धा राहिली आहे घरचे कामानिमित्त गावी गेले तेव्हा! ह्याला एकच उपाय संवाद करणं मित्रमंडळी सोबत ! तेव्हा तर whatsapp च पण fad नव्हतं फक्त direct call! आता तर call आणि video call !
अंधाराची भीती वागणं बंद झालं!
आमच्या गावी तर अजूनही फोन नाही शेजाऱ्यां कडे असतो! आता कुठे bsnl सुरु झाला आहे! तो ही काही ठिकाणीच range येते!

0 comments:
Post a Comment