विचार २

 आता रक्ताची नाती नसली तरी मनाची नाती असणारी मित्रमंडळी सोबत असतात की  मग मोजकीच असली तरी!  कासव चित्रपटात dialogue ऐकला होता ह्याच संदर्भात! बाकी देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आहेच खरी!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .