जिंदगी में चार हसीन लम्हे जीकर तो देखो
ख्वाबों को हकीकत बनते तो देखो
आसमान को छुकर तो देखो
सपनों को सच करके तो देखो
जिंदगी जीके तो देखो …
थोड़ा मुस्कुरालों
थोडा रोलों
जिलो जिंदगी …
पल पल खुशिया बाटों
हसी के पलों की बौछार करो
जिंदगी के रंगीन सपने सजाके
पूरा करने चाह में जिंदगी जिलो …
जीवन के इस सफ़र में
एक सबेरा धुन्ड़ो
जिंदगी के इस शहर में
अपने नामों निशान पीछे छोड़ जायो
कुछ पल जिंदगी के…
कभी अपनों के साथ गुजरो
कभी खुदसे बातें किया करो …
मुलाकातें तो रोज किसिना किसी से
होती रहेगी
कभी खुदसे भी एक मुलाकात किया करो
============
विद्या
9.4.16
आयुष्य आणि समाज
सामान्य माणसाच्या आयुष्यात चारच पडाव असतात.. शिक्षण नोकरी लग्न आणि वृद्धापकाळ ... झालं .. सगळ काही सुरळीत चाललं की म्हणे तुम्ही successful झालात .. साधी व्याख़्या.. ह्या गोष्टी वेळेवर झाल्या कि तुम्ही समाजात जगायला मोकळे …
संघर्षा शिवाय आयुष्याचा विचार तरी होऊ शकतं का..? काहीना कमी असेलही पण … संघर्षच नाही असं नाही ..
समाज काय म्हणेल … ह्याच्यावर अर्ध आयुष्य बांधलं जातं … तर कधी समाजात मिरवायला काही गोष्टी केल्या जातात … उत्तम मार्काचं हवेत हे ओझं घेतं मुल मोठी होतात … नोकरी साठी धडपडतात … इथे मात्र नोकरी करता का विचारतं हा समाज … कधी ऐकलं नाही व्यवसाय करता का कि करायचा विचार आहे का … ? तसही समाजाच्या संकुचित मागासलेल्या विचारांची सवय झाली असते म्हणा इथे प्रत्येकाला … मांजरं आडवी झाली कि माणसं वाट बदलतात .. पण खऱ्या आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात … मुलां मध्ये कलागुण असेल तर प्रोत्साहन देणं सोडाच … सुरवातीला अस्विकारच केलं जातं … इथे मात्र पालकांचा अहम आडवा येतो ..
मुलांनी आपल्या पेक्षा अधिकच कमवायला पाहिजे ह्या अपेक्षा … तसही समाजात मिरवायला ह्याच गोष्टी कामी येतात म्हणा …….आजूबाजूच्या मुलांची तुलना करणं आलचं .. मुलांना कमीपणा दाखवायला .. मुलांचं मानसिक संतुलन ढासळायला … हा समाजच कारणीभूत आहे … ज्यात आत्महत्या करणारी मुलं आलीच …कधी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने … आयुष्य म्हणजे शिक्षण नोकरी लग्न ..एवढचं असतं का ज्या समाजच्या नावाने हे करू नको ते करू नको बोललं जातं …
तो समाज मात्र आयुष्याच्या शेवट आला तरी मागेच राहतो …स्वतः च्या अपेक्षा पूर्ण करण्यात मुलांवर लादण्यात …आयुष्य संपतं एकदाचं …
ह्यालाच म्हणतात का … success ?
काळाने आघात केला कि चार दिवस लोकं दुखी कष्टी होतील आणि लागतील आपल्या मार्गाला … तुम्ही किती कमावता ह्या पेक्षा तुम्ही कार्य काय केलं हे जास्त लक्षात राहणार शेवटी …
खऱ्या अर्थाने जो स्वार्थी जगणं सोडून समाजा साठी जगेल … आपल्या कलेचा विकास करेल ...समाजाला स्व विचारांनी सधन करेल …. तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला म्हणायचं …
4/4/16
#vidyap
Quotes
Questioner: How can the mind be made to vanish?
Sri Ramana Maharshi: No attempt is made to destroy it. To think or wish it is itself a thought. If the thinker is sought, the thoughts will disappear.
Questioner: Will they disappear of themselves? It looks so difficult.
Sri Ramana Maharshi: They will disappear because they are unreal. The idea of difficulty is itself an obstacle to realisation. It must be overcome. To remain as the Self is not difficult.
Questioner: It looks easy to think of God in the external world, whereas it looks difficult to remain without thoughts.
Sri Ramana Maharshi: That is absurd; to look at other things is easy and to look within is difficult! It must be contrariwise.
Questioner: But I do not understand. It is difficult.
Sri Ramana Maharshi: This thought of difficulty is the chief obstacle. A little practice will make you think differently.
Questioner: What is the practice?
Sri Ramana Maharshi: To find out the source of `I'.
~ from 'Talk 244'; 29th August, 1936


