मालिका लेखन
भावना शून्य लेखन ...तोच तोच पणा .. नवीन संवाद प्रसंग हि नसतात .. सहजता हरवली
.... चांगले कलाकार असले तरी कला सादर करायला वाव हि मिळत नाही ... मना वर ताबा घेणार लेखन हवं चं गो च्या कथेतली पात्र डोळ्यासमोर उभी राहतात ....शेवटी भावना वरचढ ठरते ...रंगरंगोटी करणारे चेहरे नाही ...
प्रश्न
गम्मत
Relax
राजकारण
राजकारणी मतासाठी वाद विवाद टोकाला जाऊन करतात मात्र जनतेचे प्रश्न सोडवायला वाद विवाद कधीच करताना दिसत नाही ... मतदाराची आठवण निवडणूक जिंके पर्यंत ...
वाढदिवस
जे जे आपल्या वाढ दिवसाला केक कापतात त्यांच्या साठी .... आणि उरलेला केक तोंडाला फासतात त्यांच्यासाठी ....अन्नाचा अपमान तो..
घर की मुर्गी दाल बराबर तसं स्वतः च्या संस्कृती पेक्षा इतरांच्या संस्कृती च अनुसरण करण्यात रस ...
सैराट बघितला ? मग ही कथा जरूर वाचा ....
.... आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.
पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/07/blog-post.html
आरक्षण
----------------
#आरक्षण आर्थिक आधारावर आणि ठराविक काळासाठी असावं
---------
आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेले दलित स्वतः ला दलित म्हणून आरक्षणाच्या कुबड्यावर जगता आहेत ... तेही बहूसंख्य कर देतात त्यावर ...ब्राह्मण या समाजाने आंदोलन काढलं तर जाती वर आरक्षण मुक्त भारत साठी असेल ... तेव्हा करतील का हे दलित समर्थन । # विद्या
--------------
#लेख
*वाचा ब्राम्हण समाजाविषयी एका दलित अभ्यासकाचे जाहीर निरीक्षण*
- देशातील ब्राह्मण समाज.
लोकसंख्या दोन-अडीच टक्के. तरीही जगातील सर्व क्षेत्र त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर काबीज केले आहेत. त्यांना ना कुठले आरक्षण आहे ना कुठल्या विशेष सवलती. पण साक्षरता ९९.९९ %. जन्मजात धार्मिक संरक्षणामुळे त्यांच्यावर युगानुयुगे टीका होत आली आहे, होते आहे पण या टीकेची परवा न करता ब्राह्मण मंडळींनी आपली चौफेर वाटचाल सुरूच ठेवली. त्यांच्यापैकी अनेकांनी पौरोहित्य सोडले आणि उद्योग धंद्यांची कास धरली. कधी काळी विदेश गमन पाप आहे असे सांगणा-यांनी अवघे जग पादाक्रांत केले.
त्यांना मी रडताना पहिले नाही. प्रत्येक आंदोलनात ब्राह्मण माणूस पुढे आहे. मग ते अंध श्रद्धेचे आंदोलन असो कि अंधश्रद्धा विरोधाचे, सुधारणेचे असो कि सुधारणेला विरोध करण्याचे !! आंतर जातीय विवाहातही त्यांनी कधीच खडखड केली नाही. पण अविचारी लोकांच्या लक्षात या गोष्टी कधीच येणार नाहीत.
अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते
भारतीय राजकारण
कर भरतेवेळी सगळे भारतीय असतो ... जनतेला सवलती ,न्याय ,हक्क देताना मात्र #जात धर्म का आड येतो ... पंतप्रधान देशाचे असतात .. मुख्यमंत्री राज्याचा असतो .. विशिष्ट जाती भाषेचे नाही .. कोण आहेत दलित नेते ..कोण obc नेते ...कोण मराठा ..ब्राह्मण नेते ... ही विभागणी जनतेनेच केली .. कर जनता भरते मग विशिष्ट जातीचा नेता कसा असू शकतो .. ते काय त्यांच्या स्व खर्चातून कोणाला सवलती देतात का मदत करतात ? असं असतं कराडोची संपत्ती झाली कशी असती .... कोणी सत्तेचा लाभ घेऊन आणि कोणी भ्रष्टाचार करून धनाढ्य झालेत ..तरी यांची पोट भरली नाही म्हणून वेतन वाढ सुरूच ... #विद्या
जबाबदारी
स्वतः ची जबाबदारी स्वतः च घ्यायला शिकलेली बरी काही जण वेळे आधी mature होतात आणि काहींना परिस्थिती शिकवते कसं जगायचं।
आरक्षण
जातीवरून आणि आर्थिक आधारावर जनगणना व्हायला हवी ... पण राजकारणी पोळी कसे भाजणार... असं झालं तर..
#विद्या
आचार विचार
#विद्या
Atrocity कायदा गैरवापर
धर्म जाती वर राजकारण नुसतं... आरक्षण आर्थिक आधारावर मिळावं किंवा प्रत्येक जाती साठी टक्के ठरवलेले बरे...#विद्या
कोपर्डी येथील बालिकेच्या अत्याचार हत्या प्रकरणामुळे आता धनंजय सुद्रिक यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. त्यावेळी पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केला, तर कदाचित बालिकेच्या हत्येचे प्रकरण घडले नसते, असे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. १५ डिसेंबर २०१५ रोजी कोपर्डी येथील धनंजय जयवंत सुद्रिक, त्यांचे सहकारी अक्षय गोरख सुद्रिक, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र बाबालाल शिंदेचा चुलतभाऊ शांतीलाल शिंदे विजय शिंदे हे चौघे धनंजयच्या नेटकेवाडी येथील मेहुण्याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्यावेळी हे सर्वजण खूप दारू प्यायले होते. रात्री ११ वाजता हे चौघे धनंजयच्या सासूरवाडीला घराच्या छतावर झोपले होते.
नंदाला दोन मुली एक मुलगा आहे. थोरली मुलगी आठवीत शिकते, तर दुसरी सातवीत आहे. मुलगा पाचवीत शिकतो. कुळधरण येथे शाळेत ते जातात. त्यांचे रस्त्यात बरे-वाईट केले जाऊ शकते. आपणही रानात मजुरीसाठी एकटे जातो. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो. आपले पती जाऊन सहा महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी होऊन गेला, तरीही न्याय मिळालेला नाही, असे नंदाचे म्हणणे आहे.
Facebook व्यक्ती आणि प्रवृत्ती
गणपती
#विद्या
नाती
झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए .. नात्याच्या बाबतीत मात्र वेगळं असतं ..नातं टिकवायचं असेल ... एकाला नमतं घ्यावं लागतं... व्यक्त होण्याने प्रश्न सुटतातही .. कारण तरी कळतं ..रुसव्या फुगव्याच .. आपण आपला प्रयत्न करावा नाही जमलं तर लांब राहिलेलं बरं ...तसही प्रत्येक नात्या ची किंमत ज्याला त्याला माहिती च असते आणि एकमेकांच्या आवडी निवडी मत आणि विचार ही...समोरच्या व्यक्ती च वागणं ही..
#विद्या
Be as u r
विश्वास
नातं
कोणतं हि नातं असो टाळी एका हाताने वाजत नाही ...नाती टिकवण्याची जबाबदारी दोघांवर असते ... समज गैरसमज प्रत्यक्ष बोलल्या शिवाय सुसंवाद साधल्या शिवाय दूर होत नाहीत ...असं माझं मत .
प्रस्तावना
तुमच्या लेखन शैली त ताकद असेल तर प्रस्तावनेची काय गरज ...मानधनाच्या नावाखाली लुटतात नव साहित्यिकांना hardcopy book प्रकाशित करताना #विद्या
मैत्रबन
वृद्धाश्रम म्हणजे मुलं आपली जबाबदारी झटकून देतात यातला प्रकार आहे। मैत्रबन नागपूर छान उपक्रम राबवतात । सुवर्णमध्य काढला म्हणीन।
प्रबोधन
शाळा कॉलेज सण उत्सवा निम्मित होणाऱ्या कार्यक्रमा मध्ये समाज आणि पालक प्रबोधनाची गरज आहे ।
देशातले प्रश्न सोडवण्यासाठी। संस्कार , संस्कृती साठी। वृद्ध आश्रम का हवेत । मुलं आणि पालकां मधले सुसंवाद होण्या साठी । राजकारणात सक्रिय भाग घेण्यासाठी । जागरूक नागरिक होण्यासाठी ।
भारत विकसनशील देश
भारतामध्ये अमेरिका किंवा इतर विकसित देशा मधल्या सुख सोयी हव्यात आशा चांगली आहे पण लोकसंख्या अफाट आहे , राजकारण , भौगोलिक परिस्थिती , इथले प्रश्न हि वेगळे आहेत .... आर्थिक दृष्टया समर्थ व्हायला व्यवहारिक शिक्षणाचा दर्जा . शेती प्रधान देश आहे शेती तंत्रज्ञान आणि शेतकरी यांचा विकास हि गरजेचा.
~ विद्या
मराठी शाळा
मराठी शाळेची संख्या वाढवायची आहे तर साधाच उपाय मुलांना मराठी शाळेत पाठवायचं आणि बाहेर इंग्रजी व्यवहारिक भाषा आहे म्हणून त्या भाषेत पारंगत होण्या साठी वर्ग (क्लास ) लावायचा ! माझं मत।
#विद्या
दहीहंडी
लहान असो वा मोठे
अपघात होतात काही दगावतात त्यांच्या हातात चार पैसे देऊन माणूस परत येणार आहे का ? एवढी किंमत ठरवली का माणसाच्या आयुष्याची ? असे खेळा च्या नावावर साजरे होणारे सण सुरूच राहतात राहणार राजकीय आशीर्वादाने ..पण ज्यांची माणसं दगावली त्या आठवणीं काही पाठ सोडणार नाही त्यांच्या परिवाराच्या ...कोणी अपंग हि होतात कि ..पण त्याची पर्वा कोणाला ।
मराठी भाषा
कोणी कितीही बोललं मराठी बोला तरी इंग्रजी व्यवहारात वापरली जाणारी भाषा आहे . मुलाखत घेतली तरी ती इंग्रजी मधून च घेतली जाते हि वस्तुस्थिती आहे हे कोणी विसरू नका म्हणजे झालं. तेवढी इंग्रजी तर येतेच यायलाच हवी.
बाकी समाजात वावरताना शुद्ध मराठी बोलणं शिकणं गरजेच.
बाहेरच्या राज्यातली माणसं महाराष्ट्रात आली तरी त्यांच्या मुलांना मातृभाषा शिकण्या साठी special class लावतात आणि शाळेत English medium मध्ये पाठवतात .. आपण तर आपल्याच राज्यात राहतो तरी मातृभाषे पेक्षा इंग्रजी भाषेचा अभिमान जास्त ... मराठी शाळेत शिकून हि मराठी आणि इतर भाषा शिकू शकतात कि विद्यार्थी ...पण पालकांचा कल जास्त इंग्रजी भाषे कडेच .. खर्च किती हि झाला तरी English medium पाहिजे ..
हो ना English medium च्या शिक्षणाचा खर्च हि जास्त आणि तिथले शिक्षक मराठी शाळेतले संस्कार तरी देतील का . पालकांना मातृभाषेचा कमीपणा .. माझ्या ऐकण्यात आलेलं मागे उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर स्वतः हुन सांगायचे अभिमाने मुलांना त्यांनी मराठी शाळेत घातलं म्हणून ...
#विद्या
Olympics final
Whoever watch Olympics final other opponent is too much aggressive , eagerly hungry to win and sustain her championship records.. self motivating by talking with own self.. omg
This much needed to win .. But our Sindu is best as sports player and good sensitive human being too... <3
#विद्या
खेळ
खेळ म्हटलं कि हार जीत आलीच ।
आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडू ला पाठिंबा द्यायला किती आनंद होतो . खेळाडू देशाने काय दिलं काय नाही हा विचार न करता ध्येय चिकाटी जिद्दीने कष्टाने देशासाठी जिंकायचं ह्याच एका भावनेने खेळत असतात. ओलीम्पिक पदक विजेत्यांचे आभार.
साहित्यिक
#विद्या
राजकीय मत
राजकारणी सोडले तर प्रसिद्ध व्यक्ती ही राजकीय पध्दतीने आपले विचार रसिकांसमोर मांडतात एक तर मतभेद होतं नाहीत बातमी साठी विषय मिळत नाही वार्ताहर लोकांना आणि सर्व खुश ।
Other than politicians celebrity are those who gives political answer to avoid controversy or to make everyone happy with their views.
#vidya
साहित्यिक
#विद्या
Photography
Photography language of emotions.
Photography captures the moments.
Photography shares the memory.
Photography is life.
Photography is passion.
Photography is adventure.
~vidya
नाती
सर्वांशी जुळवून घेता येतच नाही मुळी... प्रत्येकाच्या आवड निवडी विचार मत वेगळी ... स्वभाव वेगळे ... जी नाती जुळतात तिला एक भेट हि पुरेशी असते ..
विद्या
Never underestimate
Never underestimate anyone in life. Let go of ego and jealousy. Success doesn't have limit. Always be competitor to own self.
तुम्ही कोणी नाही म्हणून लोक विचारणार काय करताय
आणि जेव्हा स्वतः ची ओळख कराल तेव्हा हि चं माणसं जळतील....धन्य म्हणायचं आणि बाजूला सरायचं.
#vidya
Quotes
When there is I there is problem when there is no I there is peace and happiness... <3
Life
Never underestimate anyone in life. Let go of ego and jealousy. Success doesn't have limit. Always be competitor to own self.
तुम्ही कोणी नाही म्हणून लोक विचारणार काय करताय
आणि जेव्हा स्वतः ची ओळख कराल तेव्हा हि चं माणसं जळतील....धन्य म्हणायचं आणि बाजूला सरायचं.
#vidya
Possessiveness
Accepting others as relation family ,friend or partner that doesnt mean one has given all his control to others. If one truly care for other that person will accept u as u r with positive negative points. No one perfect anyways.
#vidya
रक्षाबंधन
रक्ताच्या नात्यानंसाठी असो वा मानलेल्या भाऊ बहिणी साठी खास च दिवस ! मानलेल्या नात्याला शेवट पर्यन्त टिकवणारे कितीसे। काही मुली तर एकाच्या नावाने चिडवतात म्हणून राखी चा आधार घेतात आता हे मुलांना कुठे माहिती असतं साधी असली तर। नव्याचे नऊ दिवस यांचे ! मैत्री वर अविश्वास असेल तर राखी चा आधार घेणाऱ्या काही जणि असतात। मानलेल्या भाऊ बहीण च नातं कधी मनापासून नसेल तर पुढे लग्नाचं नातं होत कि । समाज काय म्हणेल म्हणून असली राखी ची बंधन या आधार कशाला लागतो यांना ।
~विद्या
भक्ती
~#विद्या
तुम्हाला तुमचा स्व सापडला ना
इतरांना मनावर
छाप पाडण्याच्या
फंदात न पडलेलं बरं मग
~ विद्या
आयुष्यात ढवळाढवळ
आपण किती शहाणे
यावर उपाय एकच
सगळं शांत पणे पाहाणे.
#chango
एकांत
स्वातंत्र्य दिन
आज सकाळी ८ च्या सुमारास आमच्या भागात शाळेतल्या मुलांना घेऊन शिक्षकांनी प्रभात फेऱ्या काढल्या होत्या. . मोठ्यांनी फक्त आजचा दिवस साजरा न करता जागरूक नागरिक व्हावं नाही का ... राजकारणात रस घेतला जरा पोस्ट केल्या तर म्हणतात feeling राजकारणी हम्म ...
पैश्याची किंमत
अनुवाद
महागाई
स्वातंत्र्य दिन तर खासच
महागाई नाही लोकांच्या गरजा वाढल्या
Life risk
Take risk while living life it helps us to grow both mentally and spiritually. Good or bad times nothing stays permanent. Change is blessing most of the time i feel which makes the mind strong than before ~ vidya
कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन
~ विद्या
श्रद्धा तिथे भक्ती
नाती
इतरांचा विचार करता करता आत्म सम्मानाला धाब्यावर ठेवणं .. सर्व सहन करणं चूकच
.... रक्ताची नाती असली तरी ...आपल्याला पाहिजे तसं योग्य समाधानी राहून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या लोकां कडे दुर्लक्ष करण ... स्व ची ओळख न विसरण हे च उत्तम ... #विद्या
जय महाराष्ट्र
अति चांगुलपणा
इतरांचा विचार करता करता आत्म सम्मानाला धाब्यावर ठेवणं .. सर्व सहन करणं चूकच
.... आपल्याला पाहिजे तसं योग्य समाधानी राहून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या लोकां कडे दुर्लक्ष करण ... स्व ची ओळख न विसरण हे च उत्तम ... #विद्या
मानसिक आजार
पुरुष प्रधान संस्कृती
तेरी राह में
पल्के बिछा दि
नाती

अधिकार गाजवावा लागतो ... हक्क आपल्या माणसावर बजावावा लागत नाही ..जेव्हा बजावण्याची वेळ येते तेव्हा नाती कमजोर झालेली असतात . विश्वास आपुलकी जिव्हाळा पेक्षा स्वतः चा विचार जास्त होतो. आपल्या माणसाच्या आनंदात आनंद शोधण मी पणा सोडून एकत्र येणं हे जास्त मह्त्वाचे वाटतं . एकमेंकाच्या चूका दाखवण्यापेक्षा चुका सुधा रण .. एकमेकांना साथ दे ण वेळ पडली कि स्वतः ला बदलणं हे सुद्धा आलंच # विद्या
Mind
~ विद्या
कर्म
माणूस चांगला किंवा वाईट वागण्या मध्ये संगत सुद्धा कारणीभूत असते .. आता घरच्यानी चांगले संस्कार केले आणि वाईट मित्रांची संगती लागली तर ती व्यक्ती बिघडणार ना ... काय चांगलं काय वाईट ह्याला विवेक बुद्धी लागते ... सकारात्मक विचार करणारी माणसं परीस्थिती कशीही असली तरी उंची गाठतात .. तरी शेवटी स्वतः काय करायचं हे तीच व्यक्ती ठरवते ... ज्याच्या मनावर इतरांचा ताबा असतो सारासार विचार बुद्धी नसते ते वाईट मार्ग स्वीकारतात .. त्याची फळं त्याला च भोगावी लागतात .. कुटुंब चांगलं असो वा वाईट .. ज्याच्या त्याच्या कर्माचा तो धनी ..
आपलं माणूस
अधिकार गाजवावा लागतो ... हक्क आपल्या माणसावर बजावावा लागत नाही ..जेव्हा बजावण्याची वेळ येते तेव्हा नाती कमजोर झालेली असतात . विश्वास आपुलकी जिव्हाळा पेक्षा स्वतः चा विचार जास्त होतो. आपल्या माणसाच्या आनंदात आनंद शोधण मी पणा सोडून एकत्र येणं हे जास्त मह्त्वाचे वाटतं . एकमेंकाच्या चूका दाखवण्यापेक्षा चुका सुधा रण .. एकमेकांना साथ दे ण वेळ पडली कि स्वतः ला बदलणं हे सुद्धा आलंच # विद्या
आयुष्य आणि समाज
==========
#आयुष्य आणि समाज #मनस्वीविद्या
===========
सामान्य माणसाच्या आयुष्यात चारच पडाव असतात.. शिक्षण नोकरी लग्न आणि वृद्धापकाळ ... झालं .. सगळ काही सुरळीत चाललं की म्हणे तुम्ही successful झालात .. साधी व्याख़्या.. ह्या गोष्टी वेळेवर झाल्या कि तुम्ही समाजात जगायला मोकळे …
संघर्षा शिवाय आयुष्याचा विचार तरी होऊ शकतं का..? काहीना कमी असेलही पण … संघर्षच नाही असं नाही ..
समाज काय म्हणेल … ह्याच्यावर अर्ध आयुष्य बांधलं जातं … तर कधी समाजात मिरवायला काही गोष्टी केल्या जातात … उत्तम मार्काचं हवेत हे ओझं घेतं मुल मोठी होतात … नोकरी साठी धडपडतात … इथे मात्र नोकरी करता का विचारतं हा समाज … कधी ऐकलं नाही व्यवसाय करता का कि करायचा विचार आहे का … ? तसही समाजाच्या संकुचित मागासलेल्या विचारांची सवय झाली असते म्हणा इथे प्रत्येकाला … मांजरं आडवी झाली कि माणसं वाट बदलतात .. पण खऱ्या आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात … मुलां मध्ये कलागुण असेल तर प्रोत्साहन देणं सोडाच … सुरवातीला अस्विकारच केलं जातं … इथे मात्र पालकांचा अहम आडवा येतो ..
मुलांनी आपल्या पेक्षा अधिकच कमवायला पाहिजे ह्या अपेक्षा … तसही समाजात मिरवायला ह्याच गोष्टी कामी येतात म्हणा …….आजूबाजूच्या मुलांची तुलना करणं आलचं .. मुलांना कमीपणा दाखवायला .. मुलांचं मानसिक संतुलन ढासळायला … हा समाजच कारणीभूत आहे … ज्यात आत्महत्या करणारी मुलं आलीच …कधी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने … आयुष्य म्हणजे शिक्षण नोकरी लग्न ..एवढचं असतं का ज्या समाजच्या नावाने हे करू नको ते करू नको बोललं जातं …
तो समाज मात्र आयुष्याच्या शेवट आला तरी मागेच राहतो …स्वतः च्या अपेक्षा पूर्ण करण्यात मुलांवर लादण्यात …आयुष्य संपतं एकदाचं …
ह्यालाच म्हणतात का … success ?
काळाने आघात केला कि चार दिवस लोकं दुखी कष्टी होतील आणि लागतील आपल्या मार्गाला … तुम्ही किती कमावता ह्या पेक्षा तुम्ही कार्य काय केलं हे जास्त लक्षात राहणार शेवटी …
खऱ्या अर्थाने जो स्वार्थी जगणं सोडून समाजा साठी जगेल … आपल्या कलेचा विकास करेल ...समाजाला स्व विचारांनी सधन करेल …. तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला म्हणायचं …
4/4/16
#vidyap
माणसातला माणूस हरवला
कर्म
माणूस कर्माने ओळखला जातो त्याचं नाव नंतर लागतं .. #मनस्वीविद्या
उदा . संगीतकार ,डॉक्टर ,सामाजिक कार्यकर्ता ,RTI Activist ,Businessman or job professional...
आपलं माणूस
ते आपलं माणूस आहे ह्याची जाणीव काहींना होते ... पण कधी काळ सुद्धा पुरत नाही ... कधी ... जेव्हा होते तेव्हा व्यक्ती दूर गेलेली असते...... #मनस्वीविद्या
* चंगो च्या पोस्ट वरून सुचलेलं
मन
ज्या गोष्टी मनापासून करतो त्याचं कधीच ओझं वाटतं नाही..प्रत्येक वेळी गंभीर असण्याची अट नको ना... काही गोष्टी हसत खेळत ही होतात... कामही होतं.. आणि मन आनंदी हि राहतं.......
आता हसणं जास्त बरं नाही ... कारण काहीजणांचा गैरसमज होतो... त्याचं म्हणणं गंभीरतेने घेतलं नाही असं वाटतं... अति वाईट च कोणत्याही गोष्टीची...
#स्वानुभव #मनस्वीविद्या
वक्त वक्त कि बात है
वक्त वक्त कि बात है

अहंकाराचे पंख छाटायला ...
एक वेळच पुरेशी असते!
------------
वक्त वक्त कि बात है
आज किसी का है
कल किसी और का होगा..
#vidya
आयुष्य
inorganic झालय आज कालच आयुष्य ..माणसापासून दूर जातायत माणसं ....पण निसर्गापासून दूर गेलेलं माणसाला तरी परवडेल का ?
मालिका
Zee Marathi वरच्या मालिका .. खुप महिन्यांनी एक भाग बघितला ... पूर्ण भागात सासू सुनेला कशी छळते ... नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं ...तर दुसऱ्या मालिकेत अंधश्रद्धा शिवाय काही नसतं ....ह्या असल्या मालिका चालू का राहतात trp कोण वाढवत असेल .. असंवेदनशील समाजाची लक्षण म्हणायच दुसरं काय
दर्जा
साहित्यिक दर्जा रसिक ठरवतात .. छोटं मोठं काय असतं .. प्र त्येका च भाव विश्व वेगळ अनुभव .. जीवन जगण्याची कला वेगळी ... आपण आहोत तसं स्वतः ला स्वीकारण्यात काहीच हरकत नाही असं वाटतं... निंदकाचे घर असावे शेजारी ... हे पण आलंच....#विद्या






















