भारत विकसनशील देश

भारतामध्ये  अमेरिका किंवा इतर विकसित देशा मधल्या सुख सोयी हव्यात आशा  चांगली आहे पण लोकसंख्या अफाट आहे  , राजकारण , भौगोलिक परिस्थिती , इथले प्रश्न हि  वेगळे  आहेत .... आर्थिक दृष्टया समर्थ व्हायला  व्यवहारिक शिक्षणाचा दर्जा .  शेती प्रधान देश आहे शेती  तंत्रज्ञान आणि शेतकरी यांचा विकास हि गरजेचा.

~ विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .