भारतामध्ये अमेरिका किंवा इतर विकसित देशा मधल्या सुख सोयी हव्यात आशा चांगली आहे पण लोकसंख्या अफाट आहे , राजकारण , भौगोलिक परिस्थिती , इथले प्रश्न हि वेगळे आहेत .... आर्थिक दृष्टया समर्थ व्हायला व्यवहारिक शिक्षणाचा दर्जा . शेती प्रधान देश आहे शेती तंत्रज्ञान आणि शेतकरी यांचा विकास हि गरजेचा.
~ विद्या

0 comments:
Post a Comment