खेळ

खेळ म्हटलं कि हार जीत आलीच ।
आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडू ला पाठिंबा द्यायला किती आनंद होतो . खेळाडू देशाने काय दिलं काय नाही हा विचार न करता  ध्येय चिकाटी जिद्दीने कष्टाने देशासाठी जिंकायचं ह्याच एका भावनेने खेळत असतात.  ओलीम्पिक पदक विजेत्यांचे आभार.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .