स्वातंत्र्य दिन तर खासच

राजकारण्यांचे वाढदिवस आठवडाभर साजरे होतात मग आपणही इतर दिन साजरे करावेत ह्यातच मज्जा आहे नाहीका .... स्वातंत्र्य दिन तर खासच जरा देशभक्ती भाव वाढेल राजकारणी आणि जनतेचा हि ... ह्या निम्मिताने ... जागरूक नागरिक होण्यात देशाचं आणि स्व हित समाजाचं भलं आहे. ~ विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .