हिन्दू राष्ट्र बनाओ

जिना बोला हिन्दू ओ के साथ मुस्लिम नहीं रह सकते इसलिए पाकिस्तान चाहिए । पाकिस्तान बन गया। भारत में फिर भी secular गांधी नेहरू की वजह से पाकिस्तान समर्थन करने वाले मुस्लिम यहां रह गए।

पाकिस्तान मिल गया फिर भी भारत के हिन्दू ओ को मजब पूछकर पाकिस्तान ने आतंकवादी हमला किया ।

😡

हिन्दू तब भी मरता था अब भी मरता है।

भारत को हिंदु राष्ट्र बनाना है एक ही इलाज है ।

#vidya

आई होणार नाही नोकरी करायची फक्त ?

आज काल च्या स्त्रिया २ किंवा ३ वर्ष संसार करून ही मुलं नको असतात. नोकरी करणं माहिती यांना फक्त.

मृत्यू

माणसांकडे किती पैसा असला तरी मृत्यू ला तो विकत घेऊ शकत नाही हेच खरं. शेवटी पाप , पुण्याचा हिशोब घेऊन माणूस पुढच्या प्रवासाला जातो एकटा.

मराठी चित्रपट कट्टर मराठी नसतात

आज काल मराठी चित्रपटात हिंदी आणि इंग्रजी भाषेचा ही वापर होतो. गाणी सुद्धा हिंदी मराठी mix केली जातात. 
मराठी साठी कट्टर नसलेले मराठी चित्रपटासाठी theater मिळत नाही म्हणून बोंब मारतात. नायिका तर विदेशी कपडे घातलेल्या आणि इंग्रजी माध्यमातल्या जास्त च असतात , अभिनयाच्या बाबतीत नायक वरचढ असतात.

शिक्षण आणि व्यसन

मूलं जास्त शिकली की सिगरेट दारु घेत नसतात.मूली शिकल्या की मात्र व्यसनाधीन होतात 🤣 modern मुली ! आणि नंतर बोलायला मोकळे मुलगी शिकली प्रगती झाली 😃

बदलते बालपण

आज काल लहान मुलांना podcaster किंवा YouTube वर कला सादर करण्याच training दिल जातं 🤣 
बालपणी ही मुलं भगवद्गीता मृत्यू ची भीती कमी करण्यासाठी वाचावी असे podcast मध्ये बोलतात 😃

बालपण खेळण्यासाठी असतं का पैसे कमवण्यासाठी  !
जो तो स्पर्धेचा भाग झाला आहे १२ किंवा १३ वर्षी ठरवतात मला अमुक व्हायचं आहे.

आमच्या बालपणी पुढे काय विचार नव्हता कधी खेळायचं मज्जा करायची उद्याच उद्या 😂 वर्तमानात जगायच. हवं ते खायचं आणि कधी मित्रमंडळी च्या घरी video game खेळायचे! मध्ये कधी अभ्यास करायचा की झाला दिवस!

Happy generation where no internet, no mobile, no whatsapp ..

जितकी technology वाढत आहे तशी माणसाच खऱ्या आयुष्यात भेटणं कमी आणि social media वापरण जास्त झालं आहे!

#vidyamsblog

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा उद्देश नोकरी करणे हा असतो

आपल्या इथल्या शिक्षणाचं ध्येय शिक्षण करून नोकरी करा इतकंच असतं! इतर ठिकाणी माणूस घडवला जातो खेळ , कला इत्यादी क्षेत्रांना सुद्धा प्राधान्य दिलं जातं.
गुकेश च्या तामिळनाडू शाळेत नृत्य, बुद्धिबळ, गायन विद्यार्थी ला जे आवडत ते ही शिक्षण दिल जातं.

माणूस म्हणून घडणे  आणि कोणत्या तरी एका क्षेत्रात प्राविण्य मिळवणं हे शाळेच उद्देश असायला हवं की! 
#vidyamsblog

CBSC बोर्ड education system

CBSC दिल्ली बोर्ड आज काल महाराष्ट्र राज्यात ही असतो. फी घेतात  १ लाख दर वर्षांसाठी.

Status symbol मोठं शाळा जास्त फी.
इंग्रजी माध्यम .

१० वी पर्यंत शिक्षण झालं तर १२ वी पुन्हा बोर्ड बदलला तर तेच शिक्षण सुरू असतं. 

इंग्रजी शिकण्यासाठी इतका अट्टहास.
मराठी शाळेतले कार्यक्रम ते काही तिथे नसतात. Christmas मात्र साजरा केला जात असतो इंग्रजी शाळेत.

इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज आहे का?

इंग्रजी , हिंदी ,मराठी कोणतीही भाषा असो प्रभुत्व मिळवायला त्या भाषेची पुस्तकं वाचली तरी पुरी असतात की! फक्त ती भाषा यावी म्हणून separate class ही असतात की काही दक्षिण भारतीय त्यांच्या मुलांना class लावून त्यांना त्यांची मातृभाषा शिकवतात.

#vidyamsblog

स्वार्थी डॉ ना शिक्षा होतेच

Dr सगळे वाईट नसतात पण काही फक्त स्वार्थी असतात. आपल्या समाजात रावण कोणत्या जातीचा बघितलं जात नाही त्याने जे कृत्य केलं त्याला त्याची  शिक्षा मिळाली जाते . 
स्वार्थी आणि माणूसकी शून्य डॉ ला समाज शिक्षा देतो. हा  समाज  सामन्य माणसांचा असतो कोणी श्रीमंत घरातली व्यक्ती नसते!

डॉ विरोधात आंदोलन खऱ्या आयुष्यात झाली पण डॉ च्या समर्थनात असणारे मात्र मीडिया किंवा बाहेर स्वतःचे मुद्दे मांडायला आंदोलन नाही केली. ह्याचं आयुष्य फक्त social मिडीआ पुरतंच मर्यादित असतं! शेवटी ज्याचं जळत त्याला कळतं!

महाराष्ट्र राज्यातला बहुसंख्य समाज संवेदनशील आहे एवढं तरी कळलं! बाकी जे डॉ च्या समर्थनार्थ वकिली पत्र घेतात त्यात  कोणी वकील नसतात. कायद्याचे जाणकार नसतात. काहींना फक्त जात दिसते आणि त्यातले श्रीमंत घरातले असतात.

लोकशाही मध्ये बहुमत असलं की सरकार बनतं ! बाकी सगळे विपक्ष ! 

#vidyamsblog

नैतिकता सोडलेले डॉ यांना समाज शिक्षा देतो

Dr सगळे वाईट नसतात पण काही फक्त स्वार्थी असतात. आपल्या समाजात रावण कोणत्या जातीचा बघितलं जात नाही त्याने जे कृत्य केलं त्याला त्याची  शिक्षा मिळाली जाते . 
स्वार्थी आणि माणूसकी शून्य डॉ ला समाज शिक्षा देतो. हा  समाज  सामन्य माणसांचा असतो कोणी श्रीमंत घरातली व्यक्ती नसते!

डॉ विरोधात आंदोलन खऱ्या आयुष्यात झाली पण डॉ च्या समर्थनात असणारे मात्र मीडिया किंवा बाहेर स्वतःचे मुद्दे मांडायला आंदोलन नाही केली. ह्याचं आयुष्य फक्त social मिडीआ पुरतंच मर्यादित असतं! शेवटी ज्याचं जळत त्याला कळतं!

महाराष्ट्र राज्यातला बहुसंख्य समाज संवेदनशील आहे एवढं तरी कळलं!

#vidyamsblog

इतिहास शीख , दलित ,मोमीन

पूर्वी आपल्या भागात शीख दिसायचे एक तर इमारतीत ही रहायचे. एक चाळीत रहायचे. त्यांच्या कडे एक काम केलं जायचं तलवारीला धार लावणे. डुक्कर ही ते पाळायचे. डुक्कर त्या मो मी न  समाजाला आपवित्र असतो  ! मागे काश्मीर मध्ये दलीत समाजातल्या महिलांना मो मी न समाजातली लोक त्रास द्यायचे.  म्हणून त्यांनी एकदा जुनी प्रथा बंद करण्यासाठी नवं वधू ला मोमीन समजायच्या घरात बोलवलं जायचं आधी तेव्हा डुकराचे रक्त तिच्या पायाला लावले आणि पाठवले.मग प्रथा बंद झाली!

Vidya 

Kashish old hindi serial

जुन्या हिंदी मालिका मध्ये मैत्री दाखवायचे . 👌 Trp साठी भाग  वाढवणाऱ्या मालिका नव्हत्या . कलाकार कला सादर करायचे. थाटमाट नव्हता. चार भिंतीतल shooting ही नव्हतं !

फक्त ८ भागांची मालिका kashish .




...
फिर  वही तलाश , फुलवंती best old hindi serial 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .