माणूस आणि जनावर यांच्यात विचारांचं अंतर असते. माणूस विचार करतो म्हणून त्याला मी पणाची जाणीव असते. मी माणूस आहे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव माणसाला च असते! जनावरांना भावना असते पण विचार नसतात म्हणून मत नसतात! म्हणून माणसं जनावर पाळतात माणसं नाही !
Vidya
