माणूस आणि विचार

माणूस आणि जनावर यांच्यात विचारांचं अंतर असते. माणूस विचार करतो म्हणून त्याला मी पणाची जाणीव असते. मी माणूस आहे माझं स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव माणसाला च असते! जनावरांना भावना असते पण विचार नसतात म्हणून मत नसतात! म्हणून माणसं जनावर पाळतात माणसं नाही !

Vidya

maturity first

कमी वयात नको त्या जबाबदारी आल्या की मनस्ताप अटळ! जो पर्यंत माणूस जबाबदारी घ्यायला शिकत नाही तो पर्यंत immaturity चा त्रास स्वत : सोबत इतरांना होणार हे सुध्दा अटळ! 

गोष्टी स्वीकारल्या नाहीत. स्वतःच आयुष्य बदलायला स्वतः निर्णय घ्यायला शिकलं नाही तर मनस्ताप अटळ असतो ! 
काही जण फक्त वयाने मोठी होतात! Maturity काही येत नाही.

#vidyamslife

समाज १

समाजाचं एकच काम असतं सतत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारणे ? उत्तर शोधायला कोणी मदत करत नसतं; ती मात्र स्वतः च शोधायची असतात मग भले समाजाला पटो किंवा न पटो! आपण आपल्या मार्गवर चालत रहायचं!

प्रेमळ

प्रेमळ मन असल्याशिवाय कोणी कवी होतं नसतं!
#vidyamslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .