कमी वयात नको त्या जबाबदारी आल्या की मनस्ताप अटळ! जो पर्यंत माणूस जबाबदारी घ्यायला शिकत नाही तो पर्यंत immaturity चा त्रास स्वत : सोबत इतरांना होणार हे सुध्दा अटळ!
गोष्टी स्वीकारल्या नाहीत. स्वतःच आयुष्य बदलायला स्वतः निर्णय घ्यायला शिकलं नाही तर मनस्ताप अटळ असतो !
काही जण फक्त वयाने मोठी होतात! Maturity काही येत नाही.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment