विचार २

हिंदू ची जातिगत जनगणना कशाला करायला हवी ...केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात घेतला  जातिगत जनगणना  वर आक्षेप ..
हिंदू को जाती के आधार पर बाटने वालों की राजनीति अब खत्म होने के कगार पर है  !😀

विचार १

शहरातल्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या लोकांना अंतेष्टी कशी करतात याचं ज्ञान नाही ...नुसतं शिकून मोठे झालेत.. 
काही माहिती असूनही काहीच माहिती नसण्याचं ढोंग करणारे ही असतात एक एक ...
आमच्या इथे काही जण एका watch men ला पडकतात मग  ... !। कोण गेलं त्यावरून खाली जायचं की नाही हे ठरवतात त्यापेक्षा चाळीतली माणसं बरी .. #vidya

post 14

आज काल मराठी मालिकांचे विषय नकारात्मक च जास्त असतात. आधी सासू सुनेचे वाद दाखवायचे ... आता divorce , affair तर लग्ना आधीच मुलं ...! साधं सरळ श्रीयुत गंगाधर टिपरे सारखं .. एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या कौटुंबिक , एकत्र कुटुंब दाखवणाऱ्या किंवा ती फुलराणी , दुर्गा सारख्या स्त्री चा संघर्ष आणि तिने यश मिळवलं अश्या मालिका दाखवायला काय होतं यांना ... कदाचित कुवतच नसावी म्हणायची सकारात्मक दाखवायची ..🍁🍁

#vidya

post 13

आज ही अशी माणसं असतात .. दुसऱ्याने कधी झोपावं पासून काय शिकावं ..आयुष्यात काय काय करावं सांगणारी .. जसं काय ते निवडतात तोच मार्ग बरोबर. प्रत्येकाचं शरीर वेगळं म्हणून दिनचर्या ही वेगळ्या असतात..आयुष्य ही वेगळं .. मार्ग ही ...  पण स्वीकारतय कोण .. समोरच्याला आहे तस स्वीकारतय कोण  .. मग त्यात समाजात भेटणारी माणसं ही आलीत आणि पालक ही आलेत .

post 12

आता पर्यंत दुसरी बाजू मध्ये कलाकारांच्या मुलाखती बघितल्या आणि इतर ही मुलाखती बघितल्या youtube वर ! एकच गोष्ट समान होती मुलांना त्यांना हवं ते शिक्षण घ्यायचं स्वातंत्र्य नाही ना त्यांना हवं ते करियर निवडायचं स्वातंत्र्य ! तरी स्वातंत्र्य दिवस जोरात साजरा केला जातो. 

#vidya

post 11



ज्या काळात video call नव्हते त्या काळात दूरदृष्टी शक्ती मिळालेल्या संजय ने धृतराष्ट्र ला सगळं महाभारत कथन केले .. news reporting म्हणतात आजच्या काळात.. ! याला म्हणतात  सनातन ची शक्ती !


post 13

 

post 14

post 12

post 11

post 10



ज्या गांधी ने राम भजनाचे शब्द बदलले ते हे राम भजन 

रघुपति राघव राजाराम। पतित पावन सीताराम।।सुंदर विग्रह मेघाश्याम। गंगा तुलसी शालीग्राम।।भद्रगिरीश्वर सीताराम। भगत-जनप्रिय सीताराम।।जानकीरमणा सीताराम। जय जय राघव सीताराम।।

तरीही गांधी भक्त प्रचार करतात जाताना यांनी म्हणे राम राम बोलले ! 😎

post 9

याच खांग्रेस ने हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी साध्वी प्रज्ञा ला अटक केली ... कसाब च्या हातात शिव बंद बांधला होता ... rss चा माणूस म्हणून Rss आणि हिंदू ना बदनाम करण्याच षड्यंत्र रचत होते .

post 8

 


हिंदू सनातनी संत गाई पाळायचे ...

आणि हे secular वादी मुस्लिम तुष्टीकरण करणारे गांधी

बकरी पाळायचे ... 

post 7

post 6

मराठा आरक्षणाचा विरोध करणासाठी obc समाज पुढे होते ! मात्र मुस्लिम लोकं ह्याच obc समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन मोकळे झाले तरी यांनी अजून आंदोलन सुरू केली नाही आणि १ लाख रु upsc scholarship मिळते मुस्लिम लोकांना त्याचा विरोध कोण करतय 😎
५००० करोड minority commission च्या नावाने आणि अवैध मदरसा मध्ये शिक्षण साठी १०० करोड लाभ मिळायचा ... तरी हिंदू मात्र जाती वरच लढत राहणार 🤣 कर भरत राहणार आणि ही अति संख्या वाढली तरी स्वतःला अल्पसंख्याक म्हणवणारी लोकं लाभ घेत राहणार सरकार कडून ! 
#vidya

post 5

हिंदू कर भरतो आणि लाभ कोण घेत अल्पसंख्यांक ..ज्याची व्याख्या खांग्रेसी ने बदलली !
Upsc scholarship साठी लाख रु दिले जातात ... minority commission ही आहे यांच्या साठी ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात अल्पसंख्याक ची व्याख्या जी व्यक्ती दुसऱ्या राज्यातुन एका राज्यात आली  ती अल्पसंख्यांक असते!

Rss हिंदू नि हिंदू साठी बनवली आज ते ही secular ग्रेसित झालेत .
योगी जी नि हिंदू च धर्मातरण करणाऱ्याला पकडल तर बातमी नाही ना कोणी समर्थन ... सगळ्याच पक्षांना secular वादी चा रोग जडला आहे !  सत्तेचे लालची .. l

पश्चिम बंगाल असो केरळ असो जिथे जिथे हिंदू ची संख्या कमी झाली तिथे तिथे hindu genocide झाले ..
त्या दिल्ली मध्ये सुद्धा हिंदू विरोधात riot झाले. 
तरी अमुक समुदायाला काय वाटेल याचीच चिंता ... Secular गांधी नेहरू virus त्या कोरोना पेक्षा ही घातक आहे ...

#vidya


https://youtu.be/GqAjTrEXZsQ

post 4

आता पर्यंत २०हजार च्या वर भारत आणि हिंदू विरोधात असणाऱ्या परकीय ngo केंद्रातली  सरकार  banned करत आहेत ! या संस्था  अमेरिका आणि uk च्या असतात ! मागच्याच आठवड्यात दहा banned केल्या !
....
काही वामपंथी लोक सिंधुताई ने काम केलं तर बातमी मध्ये त्यांची तुलना या धर्मातरण करणाऱ्या बाई सोबत करतात 😡 ईसाई ना एकच काम असत गरिबांच धर्मातरण करणं ! पण त्याच्या पंथाचे गरीब  लोकं अमेरिकेत सापडतात त्याच्यासाठी यांच्या संस्था काही करत नाही !

....

post 3

या बाईने हिंदूच #धर्मातरण करून नंतर सुध्दा त्या लोकांना हिंदूंच्या आरक्षण चा लाभ मिळावा म्हणून आंदोलन केली !

ईसाई लोक गरिब हिंदू धर्मातरण करतात ! पण त्याच्या अमेरिकेत असणाऱ्या गरीब इसाई लोकांसाठी काहीही करत नाही !

.....

मदर टेरेसा ब्वा ब्वा ..... काय ते थोतांड 

आपल्या सर्वांना बालपणापासून मदर टेरेसाबद्दल बरंच काही शिकवलं जातं.त्यांनी केलेल्या कार्यांमुळे त्यांना माणुसकीचा दीपस्तंभ वगैरे म्हणून दाखवलं जातं.तरीही आपल्या अभ्यासक्रमातील पुस्तकं त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगणं 'विसरतात'! (विसरत आली आहेत); विशेषतः त्यांची राजकीय वातावरणावर प्रभाव टाकणारी भूमिका व त्याबद्दल निर्माण झालेले वाद आदि.त्यांपैकी एक अप्रसिद्ध राहिलेलं उदाहरण म्हणजे त्यांनी केलेलं एक आंदोलन.जे त्यांचा छुपा धर्मांतराचा मिशनरी अजेंडा उघडा पाडतं.

तत्पूर्वी याची पार्श्वभूमी बघूया - भारतीय संविधानानुसार हिंदू धर्मात अंतर्भूत असणाऱ्या विविध जातींना व समुदायांना राखीव जागा,आरक्षण असे अधिकार देण्यात आलेले आहेत.या जाती व समुदाय हे हिंदू धर्मातून धर्मांतरित होऊन इतर धर्मात जसे की ख्रिश्चन, मुस्लिम ई.धर्मांतरित होत असतील तर वरील आरक्षण आदी सवलती त्यांना मिळणे बंद होतात.

मागील कित्येक दशकांपासून भारतातील ख्रिश्चन मिशनरी या घटनादत्त नियमाच्या विरोधात होते; कारण हा नियम त्यांच्या भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतराचे 'पीक' काढण्याच्या मनसूब्यातील मुख्य अडथळा होता व त्यांच्या निशाण्यावर असणारी गरीब,अशिक्षित व भोळी भाबडी जनता फक्त एखाद्या 'तांदळाच्या पिशवीच्या' किंवा 'फक्त मानवतेच्या' मोबदल्यात हिंदू धर्मात राहून मिळणारे आरक्षण वगैरे लाभ सोडून ख्रिश्चन धर्मांतरित होण्यास तयार होत नव्हती.

शेवटी निराश झालेल्या मिशनरिंच्या शांतपणाचा बांध फुटला व १९९० च्या दशकांत त्यांनी एक देशव्यापी आंदोलन उभे केले त्याचं नेतृत्व केलं खुद्द मदर टेरेसा यांनी. त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली.हे आंदोलन  १० दिवसांचं होतं.ज्यातील प्रमुख मागणी होती की 'धर्मांतरित झालेल्या व्यक्तीला पूर्वीच्या सारखेच आरक्षण आदी लाभ मिळावेत.'

हे आंदोलन प्रचंड वादग्रस्त ठरू लागलं कारण यामुळे सेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर धर्मांतरं करण्याच्या मिशनरिंचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला; विशेष करून मदर टेरेसा यांचा! याची प्रचिती त्यांना स्वतःला येणे सुरू झाले.त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने खाली येऊ लागला अगदी 'तटस्थ' म्हणविणाऱ्या गटांमध्ये सुद्धा यांचा खरा 'अजेंडा' समजून चुकल्यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली.मग यापुढे त्यांच्या प्रतिमेला अधिक 'नुकसान' नको म्हणून तत्कालीन मुख्य वृत्तपत्रे आदी माध्यमांनी (जी की कम्युनिस्ट व व्हॅटिकन पोषीत होती) ताबडतोब या आंदोलनाच्या बातम्या दाबून टाकल्या व यावरील गदारोळ शांत करण्याचा प्रयत्न केला.काही दिवसांनी बहुतांश भारतीय ह्या प्रकरणाला (नेहमीप्रमाणे!) विसरले आणि पुन्हा मदरचा व मिशनरिंचा जयजयकार करीत सत्याला दुर्लक्षित तिला 'रोल मॉडेल' मानू लागले.

 https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19951215-mother-teresa-protests-to-demand-extension-of-sc-status-to-dalits-converted-to-christianity-808049-1995-12-15

post 2

योगी जी का कारनामा !

अवैध पद्वति ने ५ लाख हिन्दू च सलग तीस वर्ष #धर्मांतरण  करणाऱ्या मौलाना ला अटक !
योगी जी को जय हो !

हर हर महादेव ! 🙏

देश का नेता कैसा हो योगी जी जैसा हो !


post 1

अमेरिका आणि uk चे गोडवे गाणाऱ्या हिंदू ना माहीत नाही आता पर्यंत २० हजार हुन अधिक हिंदू च धर्मातरण करणाऱ्या संस्था केंद्र सरकार ने banned केल्यात त्यात eBay च्या मालकाची सुद्धा  एक संस्था होती ! 😡

#धर्मांतरणविरोध


Vidya

आनंद

जो आनंद दे वही राह सही ! जो दुःख दे वह राह गलत ही होती है तो भूतकाल ही क्यों न हो छोड़ देना बेहतर !

#vidya

स्वा सावरकर

गांधी एका गालावर मारल तर दूसरा गाल पुढे करायचा !
(अहिंसेच्या गोष्टी फक्त हिंदू साठी असायच्या.)
स्वा सावरकर एक मान कापली तर दुसरी मान पुढे करायला उरतच नाही !😎 
मान कापण्याआधीच दुसऱ्याची मान छाटावी.

साभार  : शरद पोंक्षे भाषण

क्षत्रिय भाव उपजतच असावा लागतो .

fb share

What do you think of these  ANCIENT INDIAN HEALTH TIPS?
- quotes in Sanskrit

1. Ajeerne Bhojanam Visham
If previously taken Lunch is not digested..taking Dinner will be equivalent to taking Poison. Hunger is one signal that the previous food is digested 

2. Ardharogahari Nidhraa 
Proper sleep cures half of the diseases..

3. Mudhgadhaali Gadhavyaali
Of all the Pulses, Green grams are the best. It boosts Immunity. Other Pulses all have one or the other side effects. 

4. Bagnaasthi Sandhaanakaro Rasonaha
Garlic even joins broken Bones.. 

5. Athi Sarvathra Varjayeth
Anything consumed in Excess, just because it tastes good, is not good for Health. Be moderate. 

6. Naasthimoolam Anoushadham
There is No Vegetable that has no medicinal benefit to the body.. 

7. Na Vaidhyaha Prabhuraayushaha
No Doctor is Lord of our Longevity. Doctors have limitations. 

8. Chinthaa Vyaadhi Prakaashaya
Worry aggravates ill health.. 

9. Vyayaamascha Sanaihi Sanaihi
Do any Exercise slowly. Speedy exercise is not good. 

10. Ajavath charvanam Kuryaath
Chew your Food like a Goat..Never Swallow food in a hurry.. 
Saliva aids first in digestion. 

11. Snaanam Naama Manahprasaadhanakaram Dhuswapna Vidhwasanam
Bath removes Depression. It drives away Bad Dreams.. 

12. Na Snaanam Aachareth Bhukthvaa
Never take Bath immediately after taking Food Digestion is affected 

13. Naasthi Meghasamam Thoyam
No water matches Rainwater in purity.. 

14. Ajeerne Bheshajam Vaari
Indigestion can be addressed by taking plain water. 

15. Sarvathra Noothanam Sastham Sevakaanne Puraathanam
Always prefer things that are Fresh.. 
Old Rice and Old Servant need to be replaced with new. (Here what it actually means in respect of Servant is: Change his Duties and not terminate.) 

16. Nithyam Sarvaa Rasaabhyaasaha
Take complete Food that has all tastes viz: Salt, Sweet, Bitter, Sour, Astringent and Pungent). 

17. Jataram Poorayedhardham Annahi
Fill your Stomach half with Solids, a quarter with Water and rest leave it empty. 

18. Bhukthvopa Visathasthandraa
Never sit idle after taking Food. Walk for at least half an hour. 

19. Kshuth Saadhuthaam Janayathi
Hunger increases the taste of food..
In other words, eat only when hungry.. 

20. Chinthaa Jaraanaam Manushyaanaam
Worrying speeds up ageing.. 

21. Satham Vihaaya Bhokthavyam
When it is time for food, keep even 100 jobs aside. 

22. Sarvaa Dharmeshu Madhyamaam
Choose always the middle path. Avoid going for extremes in anything

#fbshare

post 6 स्वप्न

 ती ती स्वप्न त्या त्या वयात पूर्ण करायची असतात.नाहीतर वय झाल्यावर यशासाठी धडपडणाऱ्या माणसं नाव पद चार लोकं ओळखावी म्हणून धडपडकरणारी फक्त धावतच असतात. उदाहरण अभिनेत्री , संगीतकार म्हणून प्रसिद्ध व्हायचं असत पण काही कारणामुळे नाही जमत मग तेच सल मनात कायम. म्हणजे घेतलेला निर्णय चुकला किंवा जबाबदारी घेतली नाही की उरते ती खंत च !

खरं तर माणूस जे असतो ते बनतो .ज्याला जे बनायचं असतं तो कधी बनत नाही . काही मोजकेच अपवाद असतात.

Celebrity  ची व्याख्या काय यावर सलील कुळकर्णी बोलले ज्याला आपण कोण आहे हे सांगावं लागत नाही किंवा ज्याला आपली ओळख आपण काय काम करतो हे सांगावं लागत नाही तो celebrity.जी ओळख कर्मामुळे च होते. 

© #vidyamslife

post 5

That's the reason I watch tollywood movie hindi dubbed  they promote our  culture !👍👍 They are best !  No comparison  between tollywood industry and Bollywood industry ! First bollywood people has to become good human being and support talent ! I don't trust bollywood industry after sushant death ! Waiting for Uttar Pradesh film industry !

post 4

काही जण लेखन करताना इतके बुडून जातात की कोणी दखल घेवो वा न घेवो त्या पेक्षा त्यांचा आनंद मोठा .

Vidya

post 3

#fbshare

आताच डॉ. वसंत बागुल यांच्या निधनाची बातमी कळली आणि पोटात खड्डा पडावा असे झाले. त्यांचे वय ७५ होते आणि अनेक दिवस आजारीही होते. पण तरीही ते इतक्या लवकर जातील असे वाटले नाही. मला आयुष्यात बरेच वेडे भेटले. पण बागुलांइतका वेडा कोणीच नाही. मराठी लेखकांत त्यांचे नाव फ़ारसे ऐकू येत नाही. साहित्य विश्वात त्यांची दखल घेतली गेली नाही. १९ भरभक्कम ग्रंथ त्यांच्या नावे असूनही. याचे कारण म्हणजे त्यांचे साहित्यविषयक आणि आयुष्यविषयक खरे खुरे वेड.
डॉ. वसंत बागुल हे मुळचे मालेगावच्या शाळेतील शिक्षक. नोकरी करतानाच त्यांनी MA केले. आणि मग वाचन व लेखनाच्या वेडाने झपाटलेले बागुल सर नाटककार इब्सेनच्या प्रेमात पडले. त्यांना इब्सेनचे इंग्लीश भाषांतरित साहित्य काही पचेना. म्हणून त्यांनी मूळ नॉर्वेजिअन शिकायचे ठरवले. नॉर्वेजिअन भाषेचा अभ्यास करायला त्यांनी नॉर्वे गाठले. नॉर्वेजिअन भाषेचा अभ्यास केला. तिथे मराठी MA लायक काही काम नव्हते. तेव्हा पोटासाठी अंगमेहनत करत नॉर्वे  युनिव्हर्सिटीत इब्सेनच्या नाटकांवर PhD मिळवली. इब्सेनच्या बारा नाटकांचा मराठी अनुवाद केला. 
नॉर्वेमधे त्यांचा जसा जम बसला तसे ते अस्वस्थ झाले. त्यांच्यातला जिप्सी जागा झाला. ते परत भारतात आले आणि गेले जपानला. जपानमधे नॉर्वेजिअन आणि मराठीला कोण विचारतो? मग तिथेही अंगमेहनच. पुन्हा जपानी भाषा शिकून परिकथांचा अभ्यास केला. जपानमधे कुटुंबाला स्थैर्य मिळाले.  आणि यांना काही चैन पडेना. 
तिथून ते गेले अमेरिका. अमेरिकेच्या सुदूर भागातील मॉटेलमध्ये वॉचमनचे काम करत तिथल्या मूळ परिकथांचा अभ्यास व अनुवाद केला. वयाची साठी ओलांडल्यानंतर हल्लीहल्ली ते परत भारतात आले. मुले त्या देशांतच शिकून  स्थाईक झाली. पण बागुल सर पुन्हा महाराष्ट्रात आले. आणि आपल्या आयुष्यभराचे १९ पुस्तकांचे ऐश्वर्य ई साहित्यच्या मार्फ़त मराठी वाचकांवर विनामूल्य उधळून महायात्रेला गेले. 
साहित्याच्या अंगणात अशी उदाहरणेही असतात हे सांगायलाच त्यांची भेट झाली. 
बागुल सरांना श्रद्धांजली. अगदी मनापासून कडक सॅल्युट सर.

सुनील सामंत

........

माझी प्रतिक्रिया 

असे साहित्यिक कोणी दखल घ्यावी म्हणून लिहीत नाही .. लेखन करून त्याच आनंदात बुडून जातात ! ई साहित्य ने दखल घेतली ही काय कमी आहे का ? ई साहित्य  साहित्य विश्वाचा भागच आहे की ! अजून चांगल्या पध्दतीने साहित्यिकांची दखल घ्यावीशी वाटत असेल तर ई साहित्य प्रतिष्ठान पुरस्कार सुरू करू शकतात की ! Fb  या उलट परिस्थिती आहे प्रत्येक पोस्ट ला like comment करुन दखल कोणी घेत याची वाट बघत असतात ! मोजकेच असतात जे स्वतःच्या आनंदा साठी लेखन करतात! गुजरात मध्ये साहित्य संमेलन होत नाहीत तरी चांगल्या साहित्यिकांची  दखल वाचक  घेतोच की ! वसंत जी ना भावपूर्ण श्रद्धांजली !  
#vidya

post 2

मुंबईत बकरीला चारा देण्यासाठी झाडांची कत्तल करणारी टोळी सक्रिय झाली आहे . तोडताना bmc च नाव पुढे करतात. गणपती आहे असं सांगतात. कलियुग आहे आणि  खोट्या ची दुनिया नुसती. :(

post 1

ती ती स्वप्न त्या त्या वयात पूर्ण करायची असतात.नाहीतर वय झाल्यावर यशासाठी धडपडणाऱ्या माणसं नाव पद चार लोकं ओळखावी म्हणून धडपडकरणारी फक्त धावतच असतात. उदाहरण अभिनेत्री , संगीतकार म्हणून प्रसिद्ध व्हायचं असत पण काही कारणामुळे नाही जमत मग तेच सल मनात कायम. म्हणजे घेतलेला निर्णय चुकला किंवा जबाबदारी घेतली नाही की उरते ती खंत च !

खरं तर माणूस जे असतो ते बनतो .ज्याला जे बनायचं असतं तो कधी बनत नाही . काही मोजकेच अपव्यय असतात.

Celebrity  ची व्याख्या काय यावर सलील कुळकर्णी बोलले ज्याला आपण कोण आहे हे सांगावं लागत नाही किंवा ज्याला आपली ओळख आपण काय काम करतो हे सांगावं लागत नाही तो celebrity.जी ओळख कर्मामुळे च होते.

#vidya

जिम पेक्षा खेळांना प्राधान्य द्या

 जिम ची शहरातली संस्कृती बंद केली पाहिजे त्यापेक्षा कुस्ती  , मल्लखांब, gymnastics सारख्या खेळांना प्राधान्य दिलं पाहिजे .. आज काल तिशी चाळीशी  मध्ये जिम करणाऱ्यांना heart attack येतात आणि मग मरण पावतात . जगण्याची पद्धती चुकीची आहे.

 ©  #vidya

वेशभूषा आणि संस्कृती

घर की मुर्गी दाल बराबर ! परदेशातल्या ना भारतीय वेशभूषा घालायला काही वाटत नाही पण इथे मात्र इतके सगळे पर्याय असताना  फाटलेल्या jeans किंवा इतर jeans घालायला आवडतात ! का तर fashion जोपर्यंत डॉ सांगत नाही स्त्रियांना tight कपड्याचा त्रास होतो तोपर्यंत हे असंच चालू  ! परकीय लोक तर काही occassion असेल तेव्हा भारतीय कपडे घालतात आणि आपल्या इथे सुद्धा तेच 🤣😀😎 लेखक सुद्धा वेशभूषा सांगताना हेच लिहिणार .. अमुक अमुक कपडे घालते होते आणि संस्कृती बदलणार हळूहळू .. नेपाळी तरी बरे त्याचे कपडे घालतात !


.....


इतने सारे पर्याय होते हुए भी भारत में Western culture clothes ज्यादा पसंद करते हैं ! आज कल तो fashion के नाम पर फटी हुई jeans भी बेच रहे है.. ! Western people follow their own culture they don't wear indian clothes daily life then why can't indians ??? Clothes also part of our culture ! बदलती भारत की वेशभूषा ऐसी चलती रही तो लेखक भी वहीं लिखेंगे !  इसपे भी जागरूक रहना चाहिए ना !

© vidyamslife



 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .