भाषण 'राज'कारण

हिंदू च हिंदूंच्या संस्कारांवर बोलत असतात! ठाकरें च गुढीपाडवा च भाषण हिंदूंनी अंतिम संस्कार कसे करावे यावर आणि नदी प्रदूषण झालं जे खर्चिक काम आहे यावर होतं. कबर च राजकारण नको म्हणणारे स्वतःची मत मांडून झाले मात्र! 

अमेरिकेने नाही ठेवली ओसामा बिन लादेन ची कबर सबुत ही कोणी मागितलं नाही 🤣 

मराठ्यांचा इतिहासा साठी कबर कशाला हवी त्या मुघलांच्या इतिहासाची पुस्तक आहेत की त्यांच्या भाषेत लिहिलेली! 

राजकीय नेत्याने कधीही तटस्थ ची भूमिका घेऊ नये एक तर हिंदू सोबत असावं नाहीतर हिंदू विरोधक ! दोन दगडावर पाय ठेवून मत मिळत नाहीत ना विश्वास कोण ठेवतं!

#vidyamsblog

मराठी चित्रपट स्वतंत्र sensor board हवाच

महाराष्ट्र राज्यात त्रिभाषिक सूत्र असण्याचे परिणाम . इकडे मराठी चित्रपटासाठी स्वतंत्र sensor board च नाही!

जो आहे तिथे हिंदी भाषिक बसले आहेत जे ८ महिने ऑफिसमध्ये सुद्धा आले नाहीत वाह वाह !

एका मराठी चित्रपट निर्मात्यांनी मग मनसे चे अमेय खोपकर यांची मदत घेतली!

Vidya

संवाद आणि समाज

आपल्या समाजात व्यक्त व्हायला अनोळखी व्यक्ती ही चालते  मग खऱ्या आयुष्यातली असो  किंवा कोणाच्या तरी ओळखी ची आहे इतकं पुरेसं असतं!

आज काल जपान का कोरिया मध्ये लोकसंख्या ही कमी झाली माणसं ही बोलायला नसतात कामं करण्यासाठी च फक्त शिकवलं असतं!  संवाद करण्यासाठी सुद्धा पैसे देऊन माणसं hire केली जातात freelancer सारखी!

Human library सुद्धा काही तरी concept आहे ! पुस्तकाची माहिती दिली जाते किंवा संवाद केला जातो वेगवेगळ्या विषयांवर ते ही पैसे देऊन च !

कोणी चुकीचं वागलं तर आपल्या समाजात एक तर पालक सुधारतात नाही तर समाज सुधारतो ! 
माणूस बदनामी ला घाबरतो . कधी कधी स्वतः च सुधारतो !

#vidyamsblog

जाती प्रथा

फुले च्या चित्रपटात दाखवले आहे शूद्र ना हाथ लावायचा नाही. आजही कोकणात प्रथा सुरू आहे खालच्या जातीच्या व्यक्तींना घरात प्रवेश नसतो कोणी हाथ लावत नाही. त्यांच्या साठी वेगळी भांडी असतात त्यात उंबरठ्याच्या बाहेरच पाणी दिल जाते.  मंदिरात सुद्धा प्रवेश नसतो नारळ ठेवायचा असेल शिव मंदिरात तर मंदिराच्या पायरीवर ठेवला जातो मग गुरव उचलतो देवळात घेऊन जातो आणि गाऱ्हाणे घालतो! 
#vidyamsblog

celebrity controversy goes hand in hand

Celebrity झाल्याचं पहिलं लक्षण टीकाकार जन्माला येणार ! 😂 Controversy शिवाय celebrity नसतो! 
मग कोणत्याही कला क्षेत्रातील व्यक्ती असो! 

समर्थक असतात तसे विरोधक ही असतात डोके वर करायला !  निंदाकाचं घर शेजारी ही जूनी म्हण झाली !आज काल  social media platform मिळालं आहे!  उचलली जीभ लावली टाळ्याला ! गाढवाला गुळाची चव काय सगळ्या म्हणी निंदाकांसाठी लागू असतात की!

मी माझा

मी माझा 

  मी माझा  चार ओळींच्या कवितांचा कविता संग्रह आम्हा रसिकांना आवडला कारण कमी शब्दात लिहायला कला उपजत असावी लागते.  लेखन वाचकांसाठी रसिकांसाठी केलं जातं ! भावना व्यक्त करायला चार ओळी सुद्धा पुरतात हे  चंगो नि सिद्ध केलं! 

कविता लेखनाने सुरवात केलेला  प्रवास आता कथा संग्रह , कांदबरी पर्यंत पोहोचला हे विशेष ! 

 
चंगो रसिक

#vidyamsblog

व्यक्ती आणि वृत्ती

माणसं दुसऱ्याची निंदा करण्यात स्वतःचा वेळ इतका वाया घालवतात की social media पुरतं आयुष्य आहे like comments पुरतं .. हे च खरं मानत खऱ्या आयुष्यात समाजात किती ओळखतात ह्याचा ही विसर पडलेला असतो. 

एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाली त्या व्यक्तीच्या कले मुळे तर ह्यांना लय त्रास होतो 🤣 ह्याला जळणारी वृत्ती म्हणतात की !

#vidyamsblog

हिंदूंना धार्मिक शिक्षण हवं

नागपूर मध्ये हिंसा झाली पण कोणतही हिंदू संघटन आलं नाही हिंदू च रक्षण करायला पोलीस आले ते पण आरामात ..
RSS  च कार्यालय जवळपास होतं. ते ही आले नव्हते.

कारण एक च क्षत्रिय हिंदूंची कमी आहे.
काश्मीर मध्ये पंडित हिंसा झाली तेंव्हा ही कोणी क्षत्रिय समूह नव्हता. 
पालघर मध्ये संताना वाचवायला पोलीस सुद्धा आले नाहीत. 

म्हणून आज काल साधू संत सुद्धा स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी वस्तू ठेवतात सोबत!

हिंदूंना धर्माचं शिक्षण घ्यायला बंदी आहे आपल्या देशात फक्त minority ती पण राज्य स्तरावर नाही देश स्तरावर दुसरी लोकसंख्या झालेल्याना मिळतं शिक्षण .. 
हिंसा करण्यासाठी त्यांची धार्मिक स्थळे ही असतात.

short film Identity

चित्रपट छान आहे👌👌
Short film big msg .. 

Self love is important in life along with 
Family life . एका विधवा बाईची गोष्ट. जिचं सगळं आयुष्य दोन मुलां  भोवती फिरत असतं. स्वतःसाठी आयुष्यात जगायचं विसरून गेली असते.

विचार

पुरुषाची मनस्थिती ठीक असण्याचं काम स्वास्थ्य ठीक असण्याचं कारण घरातली स्त्री असते. मग कोणत्याही नात्यातली का असेना, आधार असतो. म्हणून पुरुषाच आयुष्य ही वाढतं.

#vidyamsblog

राजकारण १६

स्वा सावरकरांनी  राज्याची विभागणी भाषेनुसार होऊ नये आणि हिंदी एक भाषा असावी सगळ्या भारताची एक भाषा हिंदी असावी. पण खांग्रेस ने भाषे नुसार राज्याची विभागणी केली. इंग्रजांचे तोडो फोडो राजकारण करण्यात हे पुढेच असतात आणि आता हिंदूंना जाती वरून विभागण्याचं राजकारण करण्यात पुढाकार घेत असतात.

सध्या तामिळनाडू मध्ये भारतीय भाषेचा द्वेषाच राजकारण सुरू असतं.

राजकारण १५

जिनको रंग से परहेज है उनको पाकिस्तान बांग्लादेश का रस्ता खुला है। मजब के नाम पर देश का बंटवारा करने वाले कश्मीर मैं पंडितों की हत्या करने वाली कश्मीर की नेता योगी जी को बांटने की राजनीति शुरू है बोल रही है ।
 ...
होळी नको असणाऱ्यांना दांडिया कशाला खेळायचा असतो लव जिहाद करायला हेच हिंदू नाव घेऊन दांडिया खेळतात.
...

साधू बाबा आणि समाज

मार्केट मध्ये कोणी बाबा साधू आले की माणसं  स्वतः च्या स्वार्थासाठी त्या व्यक्तीच्या संपर्कात येतात आणि काही तर सेवा करता करता गुलाम ही होतात. जिथे विचार स्वातंत्र्य नाही, Freedom of speech नसलं तरी मन मोकळं करायला  कोणी तरी बाबा हवा असतो.  बायकांना त्यांना भावनिक आधार द्यायला  स्वतःचा नवरा असताना इतर बाबा साधू लागतात कशाला?? मग लग्नाचं नात्याचा काय अर्थ? 
आपल्या इथे असली नातीही असतात आणि याला कुटुंब म्हटलं जातं समाजात वावरायला मोकळे सगळे.

#vidyamsblog

ईअक्षरमन चा प्रवास

Orkut testimonials कोणी कोणी वापरलं लय भारी होतं 😂 माणसं प्रत्यक्षात भेटायची ओळख झाली की आणि जास्त करून आपल्या च भागातली असायची. एकमेकांबद्दल स्तुतीसुमन उधळायची. Scrapbook तर कवितांनी भरलेलं असायचं ते ही अनामिक कवींचा कविता. कवितांचा मी मराठी ब्लॉग केला आणि नंतर त्याचं नवीन नामकरण होऊन   ईअक्षरमन उपक्रम सुरू झाला .

राजकारण १४

आपल्या कडे हिंदू चा विरोध करणं ही secular ची व्याख्या आहे. एका विचारावर ठाम नाहीत ते दोघेही.  वारस हक्काने आडनाव मिळालं आहे राजेशाही आयुष्य जगणरी लोक ही.

#vidyamsblog 

राजकारण १३

मनसे चे ठाकरे ते हिंदूंचे नेते नाहीत.  मागे कोकणात काही प्रथा असतात त्यावर पण हसत होते  .  बाळा नांदगावकर यांनी दिलेलं गंगेच पाणी नाकारलं.

गंगेच पाणी प्यायला भाग्य लागत. वाहतं पाणी अशुद्ध नसतं मुळात शहरातल्या नेत्यांना काय माहित हिंदू ची संस्कृती. त्यापेक्षा यांच्या कुटूंबाच्या आधीच्या दोन पिढया शहाण्या होत्या . 
हेच दोन भाऊ secular झालेत.

#vidyamsblog


राजकारण १२

हिंदुत्ववादी विचार असणाऱ्या स्वा सावरकरांच्या विरुद्ध बोललं की काहींच्या राजकीय पोळ्या भाजल्या जातात. विकास नाही फक्त हिंदू विरोध इतकं केलं की मत मिळतात ह्या राजकीय नेत्यांना. यांना फक्त स्व विकास माहिती. देश विरुद्ध गोष्टी करण्यात ही पुढाकार घेतलेले असतात सत्तेसाठी काय पण .

#vidyamsblog

राजकारण ११

उदयनराजे बोलले खोटा इतिहास सांगणाऱ्या वर कलेतून असो किंवा कोणत्याही माध्यमातून  कायदा आला पाहिजे. 
मग कायदा तर छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज सोबत स्वा सावरकर यांचा खोटा इतिहास 
प्रसार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई राज्य सरकारने च करावी योग्य कायदा आणावा.

#vidyamsblog

राजकारण १०

स्वा सावरकरांवर टीका करणारे  secular लोक गांधी समर्थक स्वार्थी, भित्रे , देशद्रोही असतात.
#vidyamsblog

राजकारण ९

पाकिस्तान ची फाळणी करण्यासाठी ज्या मोमीन समाजातल्या लोकांनी स्वाक्षरी केली ते अजूनही भारतात रहातात कोणत्या हक्काने ?  ह्या लोकांचा राजकीय पक्ष ही आहे All-India Muslim League India फक्त नाव लिहून हे काही राष्ट्रवादी देहभक्त होणार नाही आहेत.

#vidyamsblog

स्वा सावरकर राजकारण ८

स्वा सावरकरांची राजकीय हत्या केली .. पक्ष सुद्धा नाही ना पुढचे वारस आहेत राजकारणात  तरी ही secular  लोकं स्वा सावरकरांवर टीका करतात... मोदी , योगी वर टीका करतात  फक्त मुस्लिम मत मिळवण्यासाठी.. बाकी स्व विकास  माहिती असतो यांना. महाराष्ट्र राज्यात संख्या कमी झाली ह्या secular लोकांची.. विपक्षात रहा म्हणायला हवं यांना कायम ।तिकडे फक्त विरोधच करायचं इतकं च राजकारण असतं ..

स्वा सावरकरांवर टीका म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारेवर टीका असते.

#vidyamsblog

राजकारण ७

श्रीकृष्ण च्या बाजूला किंवा सहवासात दुर्योधन होता कौरव होते तरी ते धार्मिक झाले नाही आणि मोदी च्या सोबत काळी काळ राहिले आणि असुर धार्मिक होतील 😂 काय काय अपेक्षा असतात मोदीं कडून ते ही त्यांना आयुष्यात कधीही मत न देणाऱ्याच्या. स्वतःची मत द्यायची विपक्ष ला आणि मोदी विरोधात पोस्ट करत रहायच्या राजकारणी कुठेचे.

#vidyamsblog

हिंदू हिंदू भाई भाई

Secular च भूत हिंदू मध्येच असतं 😡 संभल मध्ये मोमीन समाजाने हिंदूंना खून ची होळी करू अशी धमकी दिली होती.

शिया सुन्नी भाई भाई नाही waqf board ह्या लोकांच्या वादा मुळे झाला ज्याचा आता जमीन जिहाद साठी वापर होतो.

हिंदू मुस्लिम भाई भाई कसे?? 
होळी करायला तक्रार कशाला करतात?
हिंदूंची एक एक करून हत्या कशाला करतात? 

बांग्लादेश मधले विडिओ तरी बघायचे .. शिकलेल्या व्यवसायिक लोकांना हिंदूंना ही नाही सोडलं काफिर काफिर असतो मग तो आस्तिक हिंदू असो वामपंथी हिंदू असो.

#vidyamsblog

राजकारण ६

गांधी हत्या केली कोणी? खापर फोडलं गोडसें वर. गोडसे पत्रकार होते त्यांचा पहिला डाव फसला. दुसरा डाव जाणून बुजून पूर्ण झाला . सुब्रमण्यम स्वामी बोलले गांधी हत्येच्या वेळी सगळ्या मारलेल्या गोळ्या गोडसे यांच्या पिस्तुल च्या नव्हत्या . हॉस्पिटल सुध्दा जवळपास होते.

शिवाय गांधी समर्थक नेहरू ला ही गांधी नकोसा झाला होता. खापर मात्र गोडसें वर फोडलं. 
हत्या होण्या आधी कोणी पहिला कट रचला सगळी माहिती होती महाराष्ट्र सरकार कडे , दिल्ली सरकारकडे ही.

त्या नंतर
ब्राह्मणांची हत्या केली , स्वा सावरकर , सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या केली.

सत्तेसाठी काय पण . खांग्रेस गांधी ची नीती. 

#vidyamsblog

राजकारण ५

उखाड़ देने चाहिए सब मुघलो के निशान.

ज्यांना मुघलांच उदात्तीकरण करायचं आहे त्यांनी जिथून मुघल आले तिथे निघून जावं . देशद्रोही कुठले 😡 पाकिस्तान , बांगलादेश मध्ये जावं ह्या हिंदुस्थानात काय काम यांचं .

राजकारण ४

ती लोकं महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी रात्रीच्या काळोखात मंदिर जप्त करतात मशिदी च्या भागात शिवलिंग ची जागा ही घेतात. जमीन जिहाद सुरू असतो मोकाट पणे.

आपले हिंदू वाचाळ नुसते. बघू मुघलांची कबर कधी नष्ट करतात ते.

#vidyamsblog

राजकारण ३

हिंदुत्ववादी विचार असणाऱ्या स्वा सावरकरांच्या विरुद्ध बोललं की काहींच्या राजकीय पोळ्या भाजल्या जातात. विकास नाही फक्त हिंदू विरोध इतकं केलं की मत मिळतात ह्या राजकीय नेत्यांना. यांना फक्त स्व विकास माहिती. देश विरुद्ध गोष्टी करण्यात ही पुढाकार घेतलेले असतात सत्तेसाठी काय पण .

#vidyamsblog

राजकारण २

मोदी कोणाला भेटले म्हणून तो चांगला व्यक्ती असेलच असं कुठे आहे. त्या व्यक्ती च चरित्र चांगलं असेल की नाही हे त्याच्या कर्मा मुळे ठरेल.
मोदी नि चरित्र हीन लोकांपासून लांब रहावं.
परदेशातली माणसं easily accessible असतात मोदींना.
जास्त करून वाईट कर्म करणारे राजकीय पक्ष , वकील , पोलीस खात्याशी ही जोडलेले असतात. स्वतःच्या  ताकदीचा वापर करतात .

#vidyamsblog

राजकीय मत

 काजव्याच्या प्रकाशाने सूर्याचं तेज झाकत नसतं 🤣 सतत स्वा सावरकरांच्या विरुद्ध टीका करणाऱ्यांसाठी.. अश्या खांग्रेसी गांधी विचारधारेच्या लोकांच स्वतःच काही कर्तृत्व नसतं . 

महाराष्ट्र राज्यात अश्या हिंदू विरोधी secular ची संख्या कमी होत आहेत आम्ही त्यातच समाधानी .

कोणी स्वा सावरकरांच्या विरुद्ध पोस्ट केल्या की बोलायचं अबे तू खाग्रेसी है क्या?

#vidyamsblog

स्त्री शक्ती दिन


 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .