केंद्र सरकार लोकसभा निवडणुक व्हायच्या आधी खूप राज्य सरकारला आपल्या control मध्ये ठेवायची पण बहुमत सरकार बनलं नाही उत्तरप्रदेश मध्ये rss आणि योगी ची मदत घेतली नाही म्हणून झालं.
आणि आता धडा गिरवला यांनी.
सगळे Bjp चे मुख्यमंत्री press conference घेत असतात.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment