उदयनराजे बोलले खोटा इतिहास सांगणाऱ्या वर कलेतून असो किंवा कोणत्याही माध्यमातून कायदा आला पाहिजे.
मग कायदा तर छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज सोबत स्वा सावरकर यांचा खोटा इतिहास
प्रसार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई राज्य सरकारने च करावी योग्य कायदा आणावा.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment