#vidyamslife
संसार
सूर जुळलेले नाही की लग्न टिकत नसतात. जितका वेळ जुळतात तितका वेळ संसारात रमतात जोडपी! काही सवयी मुळे ही आहे तो संसार टिकवतात ! श्रीमंत आणि अति बुद्धी असलेल्याचे divorce होतात सामान्य माणसं बरोबर संसार करतात . काही समाजात बदनामी नको म्हणून ही संसार करतात ! वपु नि सांगितलं आहे की संसार टिकायला कोणती तरी एक गोष्ट हवी जिच्यामुळे जोडीदार आपल्यावर अवलंबून असेल. नाती भावनेमुळे जास्त टिकतात ,बुद्धीमुळे कमी!
शायरी
vidyamslife:
सिरफिरे तुम भी हो सिरफिरे हम भी है
किसी एक दिन मुलाकात हो जाए
बातों बातों में बात हो जाए
विद्या
सिरफिरे तुम भी हो सिरफिरे हम भी है
किसी एक दिन मुलाकात हो जाए
बातों बातों में बात हो जाए
विद्या
Labels:
hindi,
vidya blog,
शायरी
Subscribe to:
Posts (Atom)
