संसार

सूर जुळलेले नाही की लग्न टिकत नसतात. जितका वेळ जुळतात तितका वेळ संसारात रमतात जोडपी! काही सवयी मुळे ही आहे तो संसार टिकवतात ! श्रीमंत आणि अति बुद्धी असलेल्याचे divorce होतात सामान्य माणसं बरोबर संसार करतात . काही समाजात बदनामी नको म्हणून ही संसार करतात !  वपु नि सांगितलं आहे की संसार टिकायला कोणती तरी एक गोष्ट हवी जिच्यामुळे जोडीदार आपल्यावर अवलंबून असेल. नाती भावनेमुळे जास्त टिकतात ,बुद्धीमुळे कमी!


#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .