वाचक म्हणून अनुभव


एका पुस्तकाचे वाचक अनेक आणि प्रत्येकाचा वाचन अनुभव वेगळा असतो!  
वास्तविक विषयावर लिहिलेले पुस्तकांच्या बाबतीत तरी हेच होतं. वाचकांच्या मनस्थिती वर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यभर घेतलेल्या अनुभवामुळे असावं वेगवेगळी मत वेगळा अनुभव..
गद्य असो पद्य प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टप्प्यावर तेच पुस्तक वाचल तरी अनुभव वेगळा येऊ शकतो आयुष्यातले अनुभव संदर्भ बदलतात तसं एकच पुस्तक वेगवेगळ्या टप्प्यावर वाचलं की नवीन अनुभव देऊन जातं!
कधी कधी आपण पुस्तक काही वर्षांपूर्वी वाचलं असतं तर वेगळं वाटलं असतं आणि पुन्हा काही वर्षांनंतर वाचलं तर वेगळा अनुभव येईल असं मनात आपसूकच येत!
काल्पनिक असो वास्तविक असो आपल्या आवडी निवडी कळतात तर कधी बदलत ही असतात! 

#vidyamsblog 

वाचाल तर वाचाल

post 26

किसी के सामने झुकनो वालों से अच्छा १३ दिन का देशभक्त प्रधानमंत्री बनना सबसे बेहतर होता है। १०० दिन भिगी बिल्ली की तरहा जीने से अच्छा .. १० दिन शेर की तरह जियो! जो पार्टी से ज्यादा देश के लिए वफादार होता है वह पंतप्रधान बनने के लायक है।
अटल जी की तरह 🙏 

#vidyamsblog

post 25

नवीन वर्ष नवीन कोरा कागद आपल्याला मिळणार आहे नवीन रंग भरायला !


Vidyamsblog

post 24

तेजश्री प्रधान चा चित्रपट येतोय बरं वाटलं होतं पण पुन्हा  सुबोध भावे असणार इथेही...खान लोकांची वय झाली तरी कमी वयाच्या हिरोईन असतात bollywood मध्ये असं तसंच ह्या भावेंच वाटतं ... आपल्या कडे किती छान छान काम  करणारी तरुण मंडळी आहेत मुलां मध्ये त्यांना संधी मिळावी की ...उमेश कामत , हर्षद अटकरी, सुयश टिळक,सिद्धार्थ चांदेकर,वैभव तत्ववादी ,चिन्मय उदगीरकर  ,पियुष रानडे ...

चित्रपटासाठी नवीन पिढी आठवत नाही का marathi director producer ला...

सचिन खेडेकर कधी पण वयाला शोभून दिसतील असेच role करतात...

स्वप्नील जोशी असो किंवा भावे दोघांचे चेहरे किती फुगले आहेत बघवत सुध्दा नाहीत..Dieting का फक्त नायिकेच्या भूमिका करणाऱ्यांनी करायची असते नायकाच्या भूमिका करणाऱ्यांना का जमत नाही...

#vidyamsblog

post 23

Person always takes decision either emotionally or practically. #vidyamslife

post 22

Don't compare yourself with others. It's ego . Osho

post 21

Twitter /X  space was better than these Media. Many men's are sharing their problems and other lawyers sharing their knowledge. We should boycott tv media or print media such fake narrative system. Channel को बदलो ये लोग नही सुधरने वाले.

post 20

रामायणात राजा दशरथाला रामाचा त्यांच्या मुलाचा  वियोग सहन झाला नाही आणि त्यांनी जीव सोडला .

आज कालच्या काळात ही तेच सुरू आहे . तलाक आणि पैसे घेण्यासाठी स्त्रिया पुरुषांना लुटतात आणि मानसिक छळ म्हणून त्यांच्या मुलांना सुध्दा भेटू देत नाहीत .  अतुल सुभाष च्या केस असो किंवा twitter space वर स्वतःची व्यथा मांडणारे पुरुष असो.
कायदा असूनही मुलांना त्यांच्या पालकांना भेटायला देत नाही . मग इतिहासाची पुनरावृत्ती अटळ !
#vidyamsblog

post 19

माणसाच्या असण्याची सवय होते तशी माणसाच्या नसण्याची ही सवय होते एक दिवस मनाला! #vidya

post 18

ज्याच्या कडे जितकं ज्ञान किंवा अज्ञान त्यावर ज्याची त्याची मत ठरत असतात. आपल्याला ज्ञान असलं की समोरचा चुक का बरोबर कळतो. नाहीतर समोरचा बोलतो ती पूर्व दिशा. स्वतःच मत व्हायला आधी ज्ञान ग्रहण करावं लागतं. उठसुठ social media आहे म्हणून मत मांडणाऱ्यांची कमी नाही.
#vidyamsblog

post 17

आधीच्या काळात स्त्रिया गृहिणी असायच्या. आताच्या काळात स्त्रिया शिक्षित झाल्या. आज कालच्या पिढीत नवीन trend किंवा आयुष्य जगण्याची पद्धती सुरू झाली आहे. ज्याला शक्य आहे ते अविवाहित राहतात हे स्वतंत्र पूर्वीच्या पिढीला नव्हतं मग मुलं असो मुली असो.

दुसरं single divorcy parent स्त्रिया असतात ज्यांना मुलं असतात.
कधी मुलाची custody स्त्रीला मिळते कधी पुरुषाला.

काहींची लग्न ठीक नसतात म्हणून एकाच affair आहे कळलं तर दुसरा सुद्धा ठेवतो. एकमेकांना न सांगता.
मित्रमंडळी ना माहिती असतं फक्त.

माझ्या लहानपणा पासूनच काही स्त्रिया च external affair असायचे.
आता पर्यंत तीन चार स्त्रिया त्या ही ओळखीतल्या काकू बाई बघितल्या. नवरा असतो बाहेरच्या देशात आणि ह्या इथे affair सुरु ठेवतात.

काही लग्नामध्ये त्रास झालेल्या स्त्रिया असतात ज्या divorce घेतात. ज्या खऱ्या पीडित  असतात.

आता विवाहित पीडित पुरुषांसाठी अजून तरी आपल्या देशात एक ही कायदा नाही आहे.

मानसिक त्रास दिला तर साधी fir सुद्धा होत नाही.

काही जण मानसिक त्रास झाला तरी
समाजात बदनामी नको म्हणून समाजात divorce घेत नाहीत आणि मूल असतात म्हणून ही संसार आहे तसा सुरू ठेवतात.

हे अशी आहे सध्याची विवाह संस्था.

काही जण पर्याय शोधत आहेत .कोणी living relationship, कोणी स्वतः च स्वतःशी विवाह करणारे विचित्र माणसं ही जन्माला आली आहेत 🤣

ह्या वर एकाने उपाय सांगितला आहे नाती कशी जपायची ह्या वर  coaching class सुरू व्हायला हवेत ups and down मध्ये कसं वागावं कसं strong रहावं हे ही शिकतील.

#vidyamsblog

post 16

आपल्या देशात १८ वर्ष मूलं झाली की त्यांना हवं तेव्हा हवं त्या व्यक्ती सोबत लग्न करायची परवानगी नाही!

कधी वडील आजारी म्हणून जबरदस्ती मुलीला लग्न करायला लावतात त्या ही नोकरी करणाऱ्या. निदान आर्थिक दृष्टीने तरी सक्षम आहे.

एका मुलीला जबरदस्ती लग्न करावं लागलं का तर तिच्या वडील आजारी लवकर उरकून टाकू लग्न.

त्या मुलीच्या मना विरुद्ध झाले म्हणून तिने तिचा राग  नंतर झालेल्या नवऱ्यावर काढला .

३४ वर्षाच्या वयात त्या मूलाला छळलं , तिच्या कुटुंबातील सदस्यांवर खोट्या केस टाकल्या .

बिचाऱ्याला इतकं छळलं की जीव दिला त्याने !

Hope Atul Subhash / he will get justice after death .

post 15

आपल्या इथली लग्न संस्था मुलगी पैसे कमवणारी हवी , मुलगा नोकरी करणाराच हवा .  बाजारात भाज्या घेतो तशी line लागली असते .Stock market च्या भाषेत बोली 😎

स्वभाव , गुण यांची किमंत शून्य! Arrange marriage मध्ये मुलाच मुलीशी लग्न कमी कोणत्या क्लास मध्ये आहे त्याची नोंद आधी होते upper class , middle class etc etc .
मुलगा किंवा मुलगी चांगली भेटली नाही तर divorce अटळ किंवा आज काल मुली divorce घेताना कमावत्या असल्या तरी ३ करोड पर्यंत रक्कम मागतात आज बातमी ऐकली एका फक्त ३४ वर्षाच्या तरुणाने जीव दिला :(

शेवटी जुगार आहे लग्न.

#vidyamsblog

post 14

खरा साहित्यिक वाचकांमध्ये रमतो ना की स्वयं घोषित साहित्यिक मित्रमंडळी च्या कंपू मध्ये :)

post 13

कलाकार  स्वतः च्या कलेशी प्रामाणिक नसेल तर त्याची अधोगती निश्चित ।  निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण उगाच थोडी आली आहे ।

post 12

जीवनाकडे पाहण्याची दृष्टी लिहिणाऱ्याच्या शब्दातून ,  कलाकारांच्या कलेतून झळकते । #vidya

post 11

माणूस एकटा राहून आत्मकेंद्री होतो त्यापेक्षा मैत्री करावी . समाजात मोकळेपणाने वागायला ही शिकतो मग हळूहळू.
#vidya 10 Dec 24

post 10

वयस्कर माणसं समजूतदार असले किंवा स्वतःच्या आयुष्यात छंद करण्यात व्यस्त असतात ; धार्मिक गोष्टी करतात.  ती आनंदी असतात नाहीतर घरात चिडचिड पणा अटळ घराचं वातावरण बिघडवण्यात अग्रेसर होतात! वयस्कर नकोशी होतात ती फक्त दोन कारणाने ओढ नसते टोकाची भूमिका घेणारे वृद्धाश्रमात पाठवतात दुसरं घरातली सत्ता पुढच्या पिढी कडे देत नाहीत . घरातल्या जबाबदाऱ्या असो किंवा घरातलं किचन असो काय जेवण करायचं काय निर्णय घ्यायचे  हे त्याचे निर्णय स्वतंत्र पुढच्या पिढी कडे सोपवणारे आनंदी आयुष्य जगतात.

#vidyamsblog

post 9

एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराला दाद देता येत नसेल तर तो कलाकारच नसतो !स्वतःच्या कोषात गुंतलेले जीव नुसते!

#vidyamsblog

post 8

Waqf board ownership document नाही आणि कोणत्याही जमिनीला waqf ची म्हणून बोलले की झालं असा कायदा खांग्रेस ने केला!

शाळेत धडा होता एका राजाला वरदान मिळालं होतं जिथे हाथ लावणार ती गोष्ट सोन्याची आणि त्याच्या लोभापायी त्याने त्याच्या मुलाला ही हाथ लावला आणि लोभी संपला !

ह्या waqf च आणि खाग्रेसी च असंच होवो !
#vidyamsblog

post 7

आमच्या इथे औदुंबर च झाड आहे ऋतु बदलतात तसं ते ही बदलतं! पालवी आणि कधी पानगळ सुरू असतं त्यांचं चक्र ऋतु बदलतात तसं ! पक्षी येतात फळं खातात आणि त्याची परतफेड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बिया टाकतात नवीन झाड उगवतात!उपकाराची जाणीव मुक्या प्राण्यांना असते
पण कामपूरता मामा असणाऱ्या नात्यांना नाही !

#vidyamsblog

post 6

महाराष्ट्र राज्य सरकार ८२ % बहुमत मिळवलं! विपक्ष च नाही. भाऊ तोरसेकर सांगायचे २९ सदस्य प्रत्येक पार्टीला असले तर राज्यसभा मध्ये त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकतात!

लोकसभेत जिंकले खांग्रेसी , राज्यसभा , महाराष्ट्र राज्यात हरले!

#vidyamsblog

post 5

भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी सोरोस ने अमेरिकेच्या १ बिलियन खर्च केले! खाग्रेस च्या मित्र परिवारातील सदस्य हा!
देशद्रोही गोष्टी करणे अडाणी वर sebi सदस्यांवर आरोप करणे! देशाचं पुन्हा विभाजन करण्यासाठी चे प्रयत्न जोरदार सुरू आहेत ह्या लोकांचे!

हरियाणा मध्ये कळलं म्हणून बीजेपी आली सत्तेत !

चाणक्य आधीच बोलले विदेशीला कधी देशाची सत्ता सोपवायची नाही त्यांच्या वर विश्वास ठेवायचा नाही!

जानेवारी मध्ये trump सरकार येणार म्हणून
त्याआधी भारताला अस्थिर करण्याची काम सुरू आहेत बांग्लादेश समजले भारताला , तिथे biden सरकार यशस्वी झालं  त्यातही खांग्रेस चा हाथ होता!

#vidyamsblog

post 4

माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

post 3

माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

post 2

Nowdays brain alone used to earn money and survive .
In Bharat , no personality development education. No one knows how to handle grief . No one teach when others are not emotionally strong . No one knows how to handle family members or relatives in bad times as human being it is responsibility to be available for other in bad time than in good time . As good time anyway attracts unknown people too .

#vidyansblog

मुघल इतिहास

भारत वर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहास इथे नाही सापडला तर  मुघलांच्या इतिहासात सापडतो.
विष्णू शंकर जैन यांच्या आजी ने त्यांच्या वडलांना सांगितलं देशातली मंदिर पुन्हा आपल्या कडे यायला हवीत म्हणून पिता पुत्र काम करत आहेत ! मुघलांचे  इतिहासकार वामपंथी नाहीत !  Secular चा किडा फक्त  जन्माने हिंदू असणाऱ्या मध्येच असतो!

धर्म रक्षति रक्षत: !

#vidyamsblog

Dec 24 diary

मन बुद्धी शरीर यांचं संतुलन ठेवणं म्हणजे उत्तम आरोग्य !
#vidyamsblog

....

आपल्या देशात फक्त लग्न दोन कारणांमुळे होतात एक म्हणजे पैसा किंवा प्रेम ! #vidya
...
जितक्या लवकर प्रसिद्धी होते तितक्या लवकर माणूस कर्मा मुळे बदनाम ही होतो!
#vidyamsblog
...

स्वच्छंदी आणि स्वैराचार यातला फरक कळला तर माणसं चरित्रवान होतात.

#vidyamsblog
....

Nowdays brain alone used to earn money and survive .
In Bharat , no personality development education. No one knows how to handle grief . No one teach when others are not emotionally strong . No one knows how to handle family members or relatives in bad times as human being it is responsibility to be available for other in bad time than in good time . As good time anyway attracts unknown people too .

#vidyansblog
...


पालकत्व

ज्या घरात पालक मुलांना समजून घेत नसतात व्यवहारी वागतात प्रेम जिव्हाळा माया आपुलकी सगळं नसतं त्या घरात पालक असून सुद्धा मुलांना पोरकेपणाच्या भावनेचा अनुभव येतो किंवा पोरकेपणा जाणवतो. एक तर माणसं प्रेमळ वागतात नाहीतर कठोर कसं वागावं त्या त्या क्षणी हे स्वातंत्र्य  माणसांना असतं की ! 

#vidyamsblog

22 Dec 2024

खून के रिश्तें

आज कल के खून के रिश्तें 
उम्र भर साथ न देने वाले भी 
जीवन के अंतिम दिन 
सिर्फ खंदा देने आते है।
दूसरों पे अपनी जिम्मेदारी लेने की अपेक्षा करने वाले 
वक्त आने पे दूसरों की जिम्मेदारी लेने से कतराते है।
माँ बाप एक ही रिश्ता होता है जो जैसे भी हो वैसे स्वीकारते है।
झगड़ा गीला शिकवे के बावजूद भी मन मैं कुछ मलाल नहीं रखते बच्चों का भला ही चाहते है। 

#vidyamsblog

भावना विरुद्ध बुद्धी

  मोहन आगाशे आरपार च्या podcast वर आले आणि मत मांडली त्यांनी. आज कालच्या शिक्षण पद्धती मुळे  शब्दांचा बुद्धीचा वापर जास्त करू लागली आहेत माणसं. भावना कुठे शिकवत नाहीत म्हणून असंवेदनशील झाला आहे समाज.

चित्रपट भावनाप्रधान असतात तिथे भावनांचं राज्य जास्त आणि बुद्धी कमी म्हणून चित्रपट( योग्य ) चांगलं माध्यम आहे माणसांना संवेदनशील बनवण्याचं.

आज कालच्या मुलाखती मध्ये मुलाखत घेणारा  जास्त बोलतो 🤣 आपल्याला बोलायची वेळ कधी येते याची वाट बघावी लागते.
तुम्हाला भेटून आनंद झाला पण त्यांच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नाही असं ही त्यांना भेटलेल्या काही माणसांवर टिपणी केली.

#vidyamsblog

कले च आयुष्यातल महत्त्व

कठीण काळातून तारते ती कला ..
मन स्थिर करायला शिकवले ती कला असते जी सुख दुःखात आपली साथ देते. कधी बदललेल्या परिस्थिती मुळे सवय सुटली तरी पुन्हा नव्याने प्रवास पुन्हा शिकून सुरवात केली की ती आपल्याला साथ देते! 
#vidyamsblog

गणित

गणितामुळे बुद्धीला चालना मिळते! खऱ्या आयुष्यात बेरीज वजाबाकी इतकंच महत्व असलं तरी! ते ही calculator करत. आपला आवडता विषय आहे. शिक्षक चांगले लाभले की गणित विषय चांगलाच शिकवतात ते.

#vidyamsblog

Parenting कशी करावी

मुलांना चढ उतारात पालकांची साथ लाभणे महत्वाचे असते. नाहीतर आपल्या इथले पालक struggling period मध्ये सोबत द्यायची सोडून नकारात्मक वागणारे जास्तच.  तर कधी स्वतःच्या मुलांची इतरांच्या मुलांसोबत तुलना करण्यात व्यस्त. प्रोत्साहन द्यायचं साथ द्यायची सोडून निरुत्साही करण्यात पटाईत असतात! 
मुलाच्या यश आणि अपयशा कडे तटस्थ राहून साथ देणारे त्याला प्रोत्साहन देणारे; मदत करणारे पालक कधीही चांगलेच. भविष्याची चिंता करत वर्तमानात जगणारे कमी . त्याला आवडते ती गोष्ट करू देण्याचं स्वतंत्र आणि स्वतःच्या मुलांना समजून मदत करण्यासाठी समजुतदार पणा मुळात पालकां मध्ये असावा लागतो.नाहीतर प्रगती कमी आणि अधोगती जास्त .  पालकांच्या नकारात्मक वागण्या मुळे मानसिक आरोग्यावर ही परिणाम होतो तो वेगळाच. शेवटी कोणी परिपूर्ण नसतं ज्याची त्याची वाट ज्याला त्याला आज न उद्या मिळतेच फक्त मुलं आणि पालकांनी धैर्य सोडायच नसतं.

© #vidymsblog

विचार

कोणाच्या असण्याची सवय होते तशी कोणाच्या नसण्याचीहीची सवय होते मनाला आणि आपण आयुष्याच्या प्रवाहात वाहून जातो.
#vidyamslife

तत्व

मराठी चित्रपट विरुद्ध दक्षिण भारतीय चित्रपट

मराठी कलाकारांना प्रश्न पडला आहे दक्षिण भारतीय चित्रपटांना गर्दी का होते? अशोक सराफ यांनी तर खिल्ली उडवली पुष्पा च्या famous scene ची . 

हे चित्रपट चालण्याच कारण पहिलं तर मनोरंजन दुसरं तिकडे राजकारण नसतं bollywood सारखं. इतर भाषेत सुद्धा dubbing होतात चित्रपट. आपल्या आपल्या भाषेचे चित्रपट तिथल्या लोकांना आवडतात बघायला इथे हिंदी मराठी इंग्रजी चित्रपट बघितले जातात कट्टर मराठी कोणी नसतं. 
 ही लोकं समाज कार्यही करतात आपली हिंदू संस्कृती ही दाखवतात. कमाई झाली की चित्रपट  youtube वर सुध्दा मोफत बघायला मिळतात . Fan following ही वाढतो मग.

#vidyamsblog

Democracy

Democracy is not just one day voting process . It's ongoing process. Here party in power and also opposition has to play role wisely in growth of countries. People who vote must have knowledge who is doing best who is doing wrong and raise voice for justice and for new creating policies. Democracy is only way both politician and people in power must work together in progress of country. Not just wasting time in criticising on social media instead of doing ground level community building exercise for growth of our family , our society and our country. 


Vidyamslife

विवाह संस्था

आधीच्या काळात स्त्रिया गृहिणी असायच्या. आताच्या काळात स्त्रिया शिक्षित झाल्या. आज कालच्या पिढीत नवीन trend किंवा आयुष्य जगण्याची पद्धती सुरू झाली आहे. ज्याला शक्य आहे ते अविवाहित राहतात हे स्वतंत्र पूर्वीच्या पिढीला नव्हतं मग मुलं असो मुली असो.

दुसरं single divorcy parent स्त्रिया असतात ज्यांना मुलं असतात.
कधी मुलाची custody स्त्रीला मिळते कधी पुरुषाला.

काहींची लग्न ठीक नसतात म्हणून एकाच affair आहे कळलं तर दुसरा सुद्धा ठेवतो. एकमेकांना न सांगता.
मित्रमंडळी ना माहिती असतं फक्त.

माझ्या लहानपणा पासूनच काही स्त्रिया च external affair असायचे.
आता पर्यंत तीन चार स्त्रिया त्या ही ओळखीतल्या काकू बाई बघितल्या. नवरा असतो बाहेरच्या देशात आणि ह्या इथे affair सुरु ठेवतात.

काही लग्नामध्ये त्रास झालेल्या स्त्रिया असतात ज्या divorce घेतात. ज्या खऱ्या पीडित  असतात.

आता विवाहित पीडित पुरुषांसाठी अजून तरी आपल्या देशात एक ही कायदा नाही आहे.

मानसिक त्रास दिला तर साधी fir सुद्धा होत नाही.

हे अशी आहे सध्याची विवाह संस्था.

काही जण पर्याय शोधत आहेत .कोणी living relationship, कोणी स्वतः च स्वतःशी विवाह करणारे विचित्र माणसं ही जन्माला आली आहेत 🤣

ह्या वर एकाने उपाय सांगितला आहे नाती कशी जपायची ह्या वर  coaching class सुरू व्हायला हवेत ups and down मध्ये कसं वागावं कसं strong रहावं हे ही शिकतील.

#vidyamsblog

post 1

When you shift your energy towards yourself ; your habits changes. Peace of mind achieved. Just relax in own being. Reading book , reading quotes daily , blogging , micro blogging , enjoying  photography online good experience. 

#vidyamslife

post 6

Waqf board ownership document नाही आणि कोणत्याही जमिनीला waqf ची म्हणून बोलले की झालं असा कायदा खांग्रेस ने केला!

शाळेत धडा होता एका राजाला वरदान मिळालं होतं जिथे हाथ लावणार ती गोष्ट सोन्याची आणि त्याच्या लोभापायी त्याने त्याच्या मुलाला ही हाथ लावला आणि लोभी संपला !

ह्या waqf च आणि खाग्रेसी च असंच होवो !
#vidyamsblog

post 5

आमच्या इथे औदुंबर च झाड आहे ऋतु बदलतात तसं ते ही बदलतं! पालवी आणि कधी पानगळ सुरू असतं त्यांचं चक्र ऋतु बदलतात तसं ! पक्षी येतात फळं खातात आणि त्याची परतफेड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी बिया टाकतात नवीन झाड उगवतात!उपकाराची जाणीव मुक्या प्राण्यांना असते
पण कामपूरता मामा असणाऱ्या नात्यांना नाही !

#vidyamsblog

post 4

महाराष्ट्र राज्य सरकार ८२ % बहुमत मिळवलं! विपक्ष च नाही. भाऊ तोरसेकर सांगायचे २९ सदस्य प्रत्येक पार्टीला असले तर राज्यसभा मध्ये त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकतात!

लोकसभेत जिंकले खांग्रेसी , राज्यसभा , महाराष्ट्र राज्यात हरले!

#vidyamsblog

post 3

भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी सोरोस ने अमेरिकेच्या १ बिलियन खर्च केले! खाग्रेस च्या मित्र परिवारातील सदस्य हा!
देशद्रोही गोष्टी करणे अडाणी वर sebi सदस्यांवर आरोप करणे! देशाचं पुन्हा विभाजन करण्यासाठी चे प्रयत्न जोरदार सुरू आहेत ह्या लोकांचे!

हरियाणा मध्ये कळलं म्हणून बीजेपी आली सत्तेत !

चाणक्य आधीच बोलले विदेशीला कधी देशाची सत्ता सोपवायची नाही त्यांच्या वर विश्वास ठेवायचा नाही!

जानेवारी मध्ये trump सरकार येणार म्हणून
त्याआधी भारताला अस्थिर करण्याची काम सुरू आहेत बांग्लादेश समजले भारताला , तिथे biden सरकार यशस्वी झालं  त्यातही खांग्रेस चा हाथ होता!

#vidyamsblog

post 2 दार बंद

आज काल शहरात दार बंद !
स्त्रिया घरी असणाऱ्यांना कधी मानसिक त्रास होतो एकटेपणा चा! मग त्या स्त्रिया विवाहित असो नसो ; मुलं असो किंवा नसो गृहिणी मात्र असतात !

व्यक्त करायला कोणी नसतं तर कधी एकत्र कुटुंबाची सवय ! चुकून कोणाला चांगले शेजारी भेटतात!

Community building exercise or society काही नाही आपल्या समाजात!

आई वडलांच्या काळात भावाच्या मित्राची आई ती ही दुसऱ्या इमारती मधली तब्बेत ठीक नसताना आई ला लाडू द्यायची डिंकाचे करून!

कधी भावाला शाळेत सोडायला जायचं असतं दुपारी तेव्हा
दुसऱ्या इमारती मधल्या शेजारी कडे ठेवायची मला !
सुरवातीला चांगली होती सोसायटी !
तेव्हाच्या काळात सगळ्या गृहिणी असायच्या! आताच्या शिकलेल्या महिला शेजारी नको कारण मोजकी मित्रमंडळी आहेत तेच विश्व !

शिक्षण घेऊन माणूस घडला का बिघडला त्याचं त्यालाच माहिती!
भारतीय शिक्षण माणूस घडवत नाही!

#vidyamsblog

post 1 शिक्षण

माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

गुरुकुल

Post 1 


माणुसकी च शिक्षण दिलं जात नाही. फक्त भारतात पैसे कमवण्याचं शिक्षण मिळतं.

हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात 
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .

कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !

काश्मीर मधून हिंदू  पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये  एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या  आधी जास्त गुरुकुल होते. 
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.

दसरा नुसता नावाला साजरा करतो.

#vidyamsblog

कर्म

आज काल लेख लिहायला किंवा चघळायला आजारी क्रिकेटपटू  चा विषय मिळाला आहे. त्याचे आजारपणातले फोटो टाकून काय समाधान मिळत माहिती नाही. नाव लिहिलं तर पुरे असतं की.

ज्या व्यक्तीने स्वतःच्या धर्माचा त्याग केला हिंदू चा ख्रिश्चन झाला , व्यसनी झाला त्याच्याबद्दल कशाला काय वाटावं .. शेवटी जो तो ज्याच्या त्याच्या कर्माचा धनी.
#vidyamsblog

मन

कुछ कह गए 
कुछ सह गए 
कुछ कहते कहते 
रह गए 

#vidyamslife

शिक्षण

अभ्यासात शाळेच्या रस नसणारे जास्त न शिकलेले पुढे जाऊन कोणी राजकीय नेते होतात. कोणी अभिनेता, अभिनेत्री होतात. कला म्हणून  संगीतकार, गायक, साहित्य , चित्रकला , नृत्यकलेत प्राविण्य मिळवतात . तर कोणी खेळ क्षेत्राचा भाग होतात. कोणी व्यवसाय करतात.  मग दुकानात किंवा फुटपाथवर food stall काढणं ही आलं.

#vidyamsblog

प्रवास नात्यांचा

एकदा व्यक्ती दुसऱ्याच्या कोषातून स्वतःच्या कोषात गेली तरी नात्याला पूर्णविराम मिळतो.मग त्यात एकाने दुसऱ्या व्यक्तीला फसवलं असो किंवा भावनिक दृष्टीने एक नातं निर्माण झालं असो सवयीने. एकदा का दुरावा आला किंवा जाणूनबुजून ठरवलं ह्या नात्यात गुंतण योग्य नाही कधी स्वतः साठी कधी दोघांसाठी. मग त्या नात्याचा प्रवास संपला समजायचं. टाळी दोन्ही हाताने वाजते तेव्हा नातं टिकतं.
वेगळं होताना सुरवातीला त्रास झाला तरी नंतर माणूस आपल्या आपल्या जगात जगायला स्वतंत्र पणे मोकळा. फक्त वर्तमान स्वीकारून पुढे जाताना नात्यांच्या सवयींमुळे त्रास होतो इतकंच
! मग नातं कोणतंही असो! काही जणांची सोबत आयुष्यभरासाठी असते आणि काहींची फक्त काही मोजक्या काळासाठी ! निरोप घेताना मात्र दुसऱ्याला कमी त्रास होईल इतकी तरी माणुसकी हवी प्रत्येक व्यक्ती मध्ये.


#vidyamslife
25 nov 2024

post 1

Adani ने trump सरकार ला full support समर्थन होतं म्हणून winter session च्या आधीच anti India moment समर्थक biden Soros असो किंवा इथले विपक्ष अडाणी विरुद्ध आरोप करू  लागले.

....
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार पुन्हा येणार.. आधीपासूनच अभिनंदन चे पोस्टर लावलेत!
....

मोदी च्या वेळी ज रां गे च्या नावाने जातीचं राजकारण करणारे मागे पडले ह्यावेळी ✌️
हिंदू जिंकला महाराष्ट्रात !

.....

गिरे तो भी टांग उपर 🤣
पुरोगामी so called secular hindu ची हालत
.....

मराठी बातम्यांचे tv  channel नुसते मराठी मध्ये मध्ये हिंदी ची सवय लागली यांना..

....

महाराष्ट्र राज्यात महा युती प्रचंड बहुमताने विजयी झाली. Rss आणि मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या सह कार्याने सुद्धा! ✌️एक है सेफ है।

....

महाराष्ट्रातल्या निवडणुकीने दाखवून दिलं की हिंदू एक झाले आहेत आणि secular हिंदू ची संख्या कमी झाली ✌️✌️

......

खांग्रेस च्या fake narrative ला बळी पडणारे म्हणजे Secular hindu.
महाराष्ट्र राज्यात ह्यांची संख्या कमी झाली चांगलं आहे.
😎

......

ह्यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निकाल direct website वर उपलब्ध होते.Google ला परवानगी दिली नाही.

.....

राजकीय नेत्यांना निवृत्ती नसते. म्हणून ६० झाल्यावरही अनेक वर्षे राजकारणात व्यस्त असतात किंवा शेवटच्या श्वासा पर्यंत ही राजकारणात असतात.

राजकीय नेते आणि कलाकार स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सुद्धा त्यांची वय जास्त असतात.

....

महाराष्ट्र राज्याच्या

निवडणूक निकाल यायच्या आधीच राज्य सरकार ने  खोटी मजार (नर कंकाल नव्हते म्हणून खोटी) बांधली होती नवी मुंबई च्या airport च्या जवळपासच्या डोंगरावर ती bulldozer आणून आधीच उखडून टाकली!

For security reasons
Say no जमीन जिहाद

सूत्र : TJD

....

माणूस स्वतः च्या विचारांनी , अनुभवाने , आजूबाजूच्या परिस्थिती मुळे आणि कर्माने बनतो.
Human being pattern of thoughts.
After knowing each person habbits, belief, actions . One can predict how he behave in such situation.

#vidyamsblog

...

दृष्टी तशी सृष्टी पण दृष्टी ज्ञान अर्जित केल्यावरच मिळते.
#vidyamsblog

....

ज्याला पुन्हा सत्तेत यायचं आहे त्याने जनतेशी प्रामाणिक रहावं ।
...

महाराष्ट्रात पुन्हा दिवाळी  साजरी ✌️✌️

23 Nov 2024

माणूस

माणूस स्वतः च्या विचारांनी , अनुभवाने , आजूबाजूच्या परिस्थिती मुळे आणि कर्माने बनतो. 
Human being pattern of thoughts.
After knowing each person habbits, belief, actions . One can predict how he behave in such situation.

#vidyamsblog

कलाकार भावविश्व

कलाकार आजूबाजूच्या परिस्थिती मुळे किंवा भावविश्व त्याच स्वतःच असतं किंवा बनतं तेव्हा होतो. काही तर लहानपणापासूच कलाकार म्हणून जन्माला येतात. मागे गुरू ठाकूर यांच मत ऐकलं होतं अनुभव हवा का?  लग्न किंवा प्रेम केलं नाही तरी ते गीतकार म्हणून लेखन करू शकतात हा त्यांचा अनुभव.

कवी असो किंवा कवियत्री पुरुष किंवा स्त्री च्या भाव विश्वात जाऊनही कविता लिहितात त्यासाठी स्त्रीला पुरुष व्हायची  गरज नसते . शेवटी संवेदना महत्वाची हे बरोबर !

कलाकारांना स्वतःच मत स्वतःचा अनुभव असतो त्यासाठी इतरांच्या मताची काय गरज?


Vidyamslife

सजीव

सजीव निर्जीव

ज्यात जीव नसतो तो निर्जीव . देहातून जीव गेला की देह सुध्दा निर्जीव. म्हणून जीव गेला बोलतो.

आपण सुद्धा जीव आहोत की याची जाणीव फक्त व्हायला हवी. मग खरी देव कृपा झाली समजायचं!

कलाकार आणि संस्कृती

आज काल च्या मराठी कलाकार म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया tv वर फक्त साडी नेसतात बाकीच्या वेळी western clothes ! दिसतं तसं नसतं मुळीच! 
त्या सणाच्या वेळी सुद्धा नटून थटून येणाऱ्या नऊवारीतल्या स्त्रिया दिखावा म्हणून नटतात त्या त्या दिवशी ! बाकी यांची social media बघा free मध्ये photography मात्र करून मिळते यांना अनोळखी photographers कडून!

कोणत्याही साहित्या मध्ये जे वर्णन केल असतं , चित्रकला साकार करतात ते कलाकार सुद्धा त्या त्या  ठिकाणच्या संस्कृती च दर्शन असतं त्यात नावही आलीत . कलाकार रोजच्या आयुष्याच चित्रण करतात. कधी तरी वेशभूषा घालणाऱ्या गोष्टीच नाही.

#vidyamsblog

diary 1

रफ्तार थोडी जिंदगी कि कम कर दे 
सुकून के चंद पल तो 
कभी कबार अपने लोगो के साथ बाट ले  !

2019

मुलगी शिकली प्रगती झाली का?

मुलगी शिकली प्रगती झाली .. आज काल अपवाद ही असतात. ज्यांना लग्न करून मुलं नको असतात. 
जे अति शिकलेले नवरा बालिश वागतो म्हणून गर्भपात करतात!

मागे पु ल च्या विषयावर चित्रपट बघितला त्यात पुलं घरात लक्ष देत नाहीत म्हणून त्यांच्या अति शिकलेल्या बाईने त्यांना न विचारता गर्भपात करून मोकळी झाली.. खऱ्या आयुष्यात हीच घटना असेल तर किती भयंकर आहे.

आपल्या इथल्या स्त्रिया संकुचित विचारांच्या , जास्त भावनिक आहेत.
बाहेरच्या देशात तर single mother  सुद्धा एकट्या मुलांना सांभाळतात.

#vidyamsblog

नाव

फेसबुक वर कसही नाव लिहा, कोणत्याही पद्धतीत.सगळी मुभा आहे पण खऱ्या आयुष्यात नाव , मधलं नाव , आडनाव असं असतं . कुणाला दिवे  लावायचे असतील तर ती लोकं सरकारी यंत्रणे सोबत लढण्यात वेळ घालवतात.

नाव आणि चेहरा काहीही असलं तर कर्म प्रधान संस्कृती आहे इथे फक्त कर्मच बोलत शेवटी.
#vidyamsblog

सामाजिक आयुष्य

आपल्या इथे नोकरी न करणाऱ्या व्यक्तींसाठी समूह म्हणून असं काहीच नसतं! कलाकार असला तर घरीच सगळं घर भलं की आपण . वयस्कर माणसं असली की कोणी अध्यात्मिक गोष्टी मध्ये रमतात तर कोणी कुटूंबाच्या वायफळ गप्पा मारण्यात . स्वतःच असं सामाजिक आयुष्य नसतं.
अर्थ , काम, धर्म , मोक्ष ह्या पैकी  एक पुरुषार्थ त्या त्या वेळी त्या त्या स्वभावानुसार कोणत्याही वयात झाला तरी पुरतं .
#vidyamsblog

14 .11. 2024

निसर्गाचे दागिने

निसर्गाचे दागिने 👌 ह्याची छान अंगठी होते.. एक पाकळी ठेवायची बाकीच्या देठात छिद्र करून अडकवायच्या लहानपणी चे उद्योग .  मोगऱ्याची गजरा हातात बांधला होता तो पण सुंदर दिसतो.
#vidyamsblog 
14 Nov 2024

sandwich

आज काल पैसे खूप घेतात पण दर्जा कमी असणाऱ्या खाणाऱ्या वस्तू देतात अति लोभी झालीत माणसं म्हणायची. मग  वडा पाव असो किंवा sandwich . वडा दोनदा तळलेला असतो, sandwich जळलेलं असतं. पैसे मात्र हवे तेवढे घेतात.पनीर ची recipe असली तर ती ही जळलेली . घाई च्या नावावर काही विकतात. ग्राहकांना योग्य वस्तू देत नाही त्याचा धंदा बंद होणार की हळूहळू !

#vidyamsblog

निवडणूक

आपल्या इथे निवडणूक जिंकल्यावर श्रेय घ्यायला सगळेच पुढे असतात. ट्रम्प च्या गटात एक स्त्री आहे सुझी तिने मागे राहून सगळा निवडणूक प्रचार किंवा काही काम केली असतील पार्टी साठी ;  म्हणून ट्रम्प यांनी जिंकून झाल्यावर तिला काही बोलायला सांगितलं तर तिने  तिच्या employee ला पुढे केलं तिच्या वतीने बोलायला ते ही stage वर सगळे असतात इतकं मोकळं वातावरण , स्वतःच्या विचाराप्रमाणे वागण्याची मोकळीक आहे.

#vidyamsblog

ओवाळणी

आपल्याला पण हाच प्रश्न पडला आज ..पण कारणा शिवाय कोणी कशाला ओवाळणी करेल म्हणून जन्मदिवस असेल तेव्हा करू शकतो हे आठवलं ! तसेही आपले सगळे जण स्त्रियांनीच जपायचे असतात किंवा रूढी परंपरा जपणं स्त्री च काम मग वटपौर्णिमा असो किंवा इतर सण! स्त्री विवाहित आहे की नाही ह्यासाठी सुद्धा दागिने असतात पुरुषांसाठी कुठे असतात?

podcast

YouTube channel वर इतके  podcast आले आहेत इतकं ज्ञान मिळतं की certificate पण द्यायचे की बघणाऱ्यांना 😂

जिम

प्राजक्ता माळी जिम या विषयावर बोलत होती तर लगेच जिम  वाले प्रतिक्रिया द्यायला हजर !

जिम च्या बाबतीत  एक गोष्ट बरोबर आज काल अति जिम मुळे जीव ही जात आहेत काहींचे!

Walking , jogging, diet इतकं खूप आहे की त्यासाठी जिम मध्ये जायची गरज च का लागते...
जिम पेक्षा मल्लखांब , कुस्ती वगैरे आखाडे बनावेत अस्सल भारतीय पध्दतीचे व्यायाम !

दिवाळी

काल शेवटचा  दिवस( शहरातल्या लोकांसाठी ) दिवाळीचा आणि त्यात रविवार खूप सारे फटाके फुटले 🤣 उरलेले फटाके शेवटच्या दिवशीच आठवतात! तुळसी पूजनाचा दिवस मोजकेच साजरे करत असावेत!

#vidyamsblog

स्वर्ग नरक

 अगर जन्नत में हुरे होती है तो स्वर्ग में अप्सरा होती है जो भी हो यहाँ भी औरतो के लिए कुछ नहीं 🤣

अंधविश्वास ना स्वर्ग है ना जन्नत है  जो है यहीं है .. आदमी खुद के कर्म से यहाँ चाहे हो स्वर्ग या नरक बना सकता है! 

#vidyamsblog

candles

आकार बदलला तरी ह्याला candles म्हणतात पणत्या नाही! 
आज काल दिवाळीत नवीन fashion आली आहे wax candle लावायची!

किंमत

एखाद्या गोष्टीला किती किमंत द्यायची ते आपणच ठरवतो मग समाजा बद्दल , कोणा बद्दल काहीही तक्रार असली तरी आपण भाव कमी दिला की त्रास कमी होता त्या त्या खटकणाऱ्या गोष्टींचा ! 
#vidyamsblog

गोष्टीला किती महत्त्व

एखाद्या गोष्टीला किती किमंत द्यायची ते आपणच ठरवतो मग समाजा बद्दल , कोणा बद्दल काहीही तक्रार असली तरी आपण भाव कमी दिला की त्रास कमी होता त्या त्या खटकणाऱ्या गोष्टींचा ! 
#vidyamsblog
31 Oct 

नाती

आयुष्यात नाती भेटतात. दोन अनोळखी व्यक्ती एका वळणावर भेटतात काही आवडी निवडी मुळे तर कधी समाजात वावरताना. कोण कोणाच्या आयुष्यात किती दिवस राहणार हे मात्र कधी नियती ठरवते तर कधी त्या दोन व्यक्तींचा स्वभाव ; तर कधी परिस्थिती!प्रत्येक नात्याचं अस्तित्व असतं ज्यात जीवन असतं!कोणी आयुष्यात येतात आणि कायमचे मैत्र जुळते मन जुळतात एकमेकांना आहे तसं स्वीकारलं जातं तेव्हाच कुठे नाती पूर्ण होतात! कोणीच परिपूर्ण म्हणून जन्माला येत नसतं!पण स्वभाव जुळले, आवडी ,निवडी, एकमेकां बद्दलचा आदर , जिव्हाळा, आपुलकी आणि मनमोकळं पणाने व्यक्त होण्यासाठी ची हक्काची जागा मिळाली की नाती जपली जातात! नात्याचं पण आयुष्य असतं कोणी आपल्याला आठवणी देतात तर कोणी आपल्याला धडे गिरवायला लावतात! कोणी त्यांच्या वागणुकीतून आपल्याला प्रौढ करतात! बालपणीचा निरागसपणा कधी जपला जातो कधी वय वाढत जातं तस माणूस समजूतदार होतो विवेक बुद्धी जागरूक झाली की कसे वागावे पेक्षा कसं वागू नये हे शिकतो! आयुष्याच्या प्रवासात माणसाचं येणं जाणं सुरूच असतं पण मनाने दूर  गेलेली नाती पुन्हा जुळता जुळत नसतात! कोणाचं वागणं तर कधी कोणी एकमेकांना समजून घेतलं नसलं की वियोग अटळ ! नात्यांचा गुंता झाला की सोडून देणं उत्तम असतं ते ही दोघांसाठी ! 
मग एक नात्याचा प्रवास संपतो मग नाती मात्र काहीतरी शिकवून जातात तर कधी कसं वागावं कसं वागू नये हे ही शिकवतात! स्वभाव आणि आवडी निवडी, आदर भावना ह्यामुळे फक्त नाती टिकतात!


© Vidyamslife
29 oct 2024

Post 7 आयुष्य

आयुष्य जगताना चे पडावं येतात एक बालपण मग शिक्षण, कामधंदे , कुंटुब संसार , वृद्धाश्रम , विश्रांती ! 
मृत्यूच कारण जन्म असतो! आपलं कर्म झालं की आपला इथला संसार संपला ! जो पर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा संसार गाडा सुरूच! 
एक प्रवास संपला की दुसरा प्रवास सुरु होतो आपण उगाच म्हणतो मुक्काम गाठला म्हणून !

#vidyamsblog

post 6

सुखाचा सदरा बघितला का ? 🤣
एक माणूस रोज दुपारी वडाच्या झाडाखाली छानसं अंथरूण घालून झोपतो किंवा पाठ टेकवून पेपर वाचत बसतो! समोरच्या चाळीत राहतो!
कोणी घरचे  बोलवायला आले की घर गाठतो! ☺️

असे निवांत क्षण लाभण्यासाठी भाग्य लागतं तर कधी स्वतः साठी वेळ स्वतः साठी एकांत ;  तर कधी समाधान !

#vidyamsblog

post 5

भारतात दिवाळी सण सुरु होणार आहे ! पण दिवाळीची तोरण मात्र चायनीज 🤣 चायनीज खायला आवडतं म्हणून तोरण सुद्धा चायनीज ... Make in India mission कुठे असतं अश्या वेळी ?

post 4

Brand च खूळ परदेशातून आलं आहे! 
नशीब आमच्या शिक्षण काळात असलं काही नव्हतं.
ठाण्यात कुंजविहार चा वडा पाव , टीप टॉप Brand असला तरी कमी दरात वस्तु द्यायचा खास करून chat 😋 शेवपुरी ... ठाण्यात
जूस center पण आहे cocktail juice ठरलेला. कॉलेज नंतर क्लास म्हणून कुंजविहार चा वडा पाव चालत चालत खायचा आणि क्लास च स्थळ गाठायचं.
मधली सुट्टी असली की दुर्गा चा समोसा !

लहानपणी २.३० रु  वडा पाव मिळायचा! समोसा होता दोन प्रकारचा !
चव पण होती आणि दर्जा ही!  शाळेत तर 
बाहेर आईस्क्रीम ची दुकान , पाणीपुरी ची दुकान असायची..
Bread Pattice .. 

पोळी भाजी केंद्रात मिळायचं! 

दुसऱ्या शाळेत वडा पाव जवळपासच्या दुकानात मिळायचा!

संध्याकाळी class ला तेच !  
वाढदिवस असला की वडा पाव ची पार्टी ! 

आज काल प्रशांत कॉर्नर पाणीपुरी वाला आला ७० का ८०  रु 

पाणीपुरी का शेवपुरी केली आहे त्याने 😡
मैद्याच्या पुऱ्या वापरतो का सोन्याचं वर्ख लावलेल्या 😎

Technology , shirt , Agriculture organic product कोणत्याही गोष्टीत brand च्या नावावर लूट सुरु आहे ग्राहकांची ... 😡

नफा  दुप्पट तिप्पट कसला खूप पटीने घेतात तरी यांची पोट भरत नाहीत!

#vidyamsblog

post 3

YouTube vlogger घराची दारं बंद पण social media वर पैसे कमवण्यासाठी २४*७ camera लावून रोज काय काय करतो ते दाखवणं मात्र सुरू असत! गायक असो वा पाककृती करणारी .. कला सादर नाही करत फक्त प्रवास , घरच्या गोष्टी सगळं recording सुरु...
No privacy .. इतकं प्रसिद्ध होऊन काय मिळवायचं असतं काय माहिती!
Celebrity कधी तरी दिसले तर अर्थ असतो रोज रोज दिसले तर त्यांना celebrity म्हणत नसतं!  
अति तिथे माती शेवटी!

#vidyamsblog

post 1

आमच्या भागात वडाच झाड आहे. 
कोणी वटपौर्णिमा असेल तेव्हा पूजा करत तर काही जण असे मध्ये मध्ये पूजा करतात..? 
मग  तरुण स्त्री असो वा  पुरुष ! कोणी सांगितलं म्हणून करतात का ही मंडळी पूजा??


post 2



वट पौर्णिमा दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणं. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देणं. पितृ पक्षात किंवा पितरांसाठी पिंपळ असतो. तुळशी ने विष्णू ची पूजा करतात. बेल पत्र ने शिव शंकराची. 
सगळं कसं माणूस आणि झाड निसर्गाला एकत्र करण्यासाठी हिंदू संस्कृती असते.
Hindu Dharma  is not a religion it's lifestyle.

#vidyamsblog

Book to Read

Must read 
Life of Ratan Tata and Shantanu Friendship and professional life , adventure, trips, ethics ..

बिश्नोई समाज

बिश्नोई समाज मधले काही जण news channel वर आले होते. त्यांचा समाज वन्य जीव आणि जंगलाचं झाडाचं रक्षण करत.पंतप्रधान मोदी सुद्धा त्यांच्या समाजाला मान देतात. मग tv news channel वाले  बिश्नोई गॅंग म्हणून कशाला बदनाम करतात असं बोलत होते.

मोफत राजकीय योजना , सरकार वर कर्ज

लाकडी बहीण योजना , लाडका भाऊ योजना , मोफत लॅपटॉप किंवा काहीही योजना काढतात हे राज्य सरकार मग कोणतंही असो. राज्यावरचा कर वाढतो अश्याने त्यापेक्षा महिला आयोग मध्ये प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करायला काय जात यांना, skill development मध्ये सुद्धा किती काम आहेत .सुतार काम , plumber , घर बांधकाम करणारे काम इत्यादी इत्यादी. Electricity ची काम, कोण फ्रीज repair करत ,कोण tv कोणी मोबाईल repair करत की..

कलेचं शिक्षण पण आहे की... नृत्य कला , गायन , वाद्य शिक्षण नंतर हीच मंडळी पुढे कलेचं शिक्षण देणारे वर्ग ही घेऊ शकतात की..
आरक्षण खूळ कमी झालं आणि आता freebie च खूळ सुरु झालं म्हणायचं.. कोणी वीज मोफत देतो कोणी काम न करता खात्यात पैसे घालतो...

उत्तरप्रदेश मध्ये खटाखट चा कार्यक्रम उरकला आणि मत ही मिळाली...फुटकची ...

राज्यांना कर्जबाजारी करणाऱ्याचे उद्योग आहेत.

#vidyamsblog #Politics

संस्कृती

Flat ची संस्कृती , चाळ संस्कृती असा वापर केला जातो. पण आज काल फ्लॅट मध्ये संस्कृती कुठे राहिली.. विकृती म्हणायला हवी की..
 दरवाजे बंद असतात.. कोणाकडे किती पैसा .. कोणाच्या आयुष्याच्या पायऱ्या कश्या आहेत.. यावरून थोडाफार संवाद होतो .. गिरगीट बदलत नसतील इतकी ही माणसं रंग बदलतात..!

कोणाच्या संपर्कात राहायचं तर दुसरा कसा आहे पेक्षा काय काय चालू आहे ह्या चांभार चौकश्या करण्यात जास्त रस.. एक पिढी गेली की पुढची पिढी तर त्याहून वाईट..  शिकून काही शहाणपण , किंवा माणुसकी येत नाही हेच खरं !

#vidyamsblog

जन्म मृत्यु

दोस्त

हर उम्र में दोस्त की जरूरत होती है ; जरूरत  मानसिक भी होती है। पैसा सब कुछ नहीं होता या किसी रिश्ते से बड़ा तो कभी नहीं होता या पैसा रिश्तों की जगह भी कभी नहीं ले सकता। 

बातमी

ठाणे ते बोरिवली भुयार मार्ग सुरू करण्याच काम सुरू झालं आहे.👍

मराठी भाषा post 134

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला . 
निवडणूक जवळ येतेय बाकी काही नाही.
तसही मराठी भाषेला दर्जा मिळो किंवा न मिळो घरात मराठी किती जण बोलतात हे महत्त्वाचं. अति शिक्षण घेतलेले असो किंवा शहरात अनोळखी सोबत बोलताना किंवा व्यवहारात वापरतात मराठी पेक्षा हिंदी , इंग्रजी चा वापर आजही जास्त होतो.

#vidyamsblog

post 133

वपु  यांनी लता मंगेशकर यांना पत्र लिहिले त्याचं उत्तर मिळाले नाही . म्हणून त्यांना वाईट वाटलं. त्या नंतर त्यांनी त्यांच्या वाचकांच्या पत्राला उत्तर देणे सुरू केले. त्याच पत्र व्यवहाराची नंतर दोन पुस्तक ' प्लेझर बॉक्स '  भाग १ आणि २  या नावाने प्रकाशित झाली. 
#vidyamsblog

मनतरंग कविता



post 131 मठा मध्ये दान करा

रामायणात मठ होते म्हणून सीता आणि तिच्या मुलांना आधार मिळाला. मठात संत समाज राहतो.  आपल्या इथे पुरी च्या शंकराचार्य यांनी सांगितलं आहे मंदिरांना दान करता त्या पैश्याचा काय उपयोग होतो समाजाला त्यापेक्षा मठ असतील त्यांना दान करा म्हणजे आम्ही मोफत आरोग्य सेवा ,शिक्षण व्यवस्था ही सुरू करू.

आपल्या इथे अनाथाश्रम असो किंवा वृद्धाश्रम मठ संस्कृती मागे पडली म्हणून अस्तित्वात आली म्हणायची! 

वानप्रस्थाश्रम नावाचीही गोष्ट असते अमुक अमुक वय झालं की वृद्धांनी स्वतःच्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुलांपासून वेगळं राहून जीवन आध्यात्मिक प्रगती साठी व्यतीत करणे.

तरी काही जण दक्षिण भारतीय काळी लुंगी घालून काही वेळा पुरुष मंडळी एकत्र मित्रांसोबत राहतात घरापासून वेगळं.

मंदिराचा पैसा आजही फक्त हिंदू साठी वापरला जात नाही .
मंदिर हिंदुकडे असते. मागे तर हिंदू च्या पैश्या चा वापर करून 
तिरुपती बालाजी मधल्या दानपेटी चा उपयोग हिंदू च धर्मातरण  करण्यासाठी झाला !

© #vidyamslife

मृत्यू खो खो post 33

खो खो खेळलात का?
खो दिला की दुसऱ्याने धावायचं.. खेळ सुरू ठेवायचा..

सर्वात मोठा खो कोण देत तर काहीही आजारपण नसताना इतकं.. heart attack मुळे ..
अचानक आपल्यातून निघून जाणारे पालक ....

निघून जाणाऱ्या व्यक्तीला शारीरिक त्रास होत नाही हे चांगली गोष्ट ...  फक्त उरतात त्यांना मानसिक त्रास अटळ...

मृत्यू च कारण आजारपण कुठे असतं तसही ...
जन्म एकमेव कारण आहे !

#vidyamsblog

let go post 31

आयुष्यतला सर्वात मोठा let go क्षण कोणता असेल?

तो म्हणजे शेवटचा  संस्कार अंतिम संस्कार...

आपल्या नातेवाईकांना  शेवटचा निरोप देणं ! 

जुनी कात टाकल्या शिवाय नवा देह कसा मिळेल तसही जीवाला..

#vidyamsblog

व्यसन post 130

आज काल जेवताना सुद्धा हवा असतो मोबाईल .एक वेळ माणूस कोरी पाटी असणाऱ्या लहान मुलांना सुधारु शकतो पण मोठ्यां मुलांचं काय ?

असो दिवसांनी ह्यावर पण psychologist or therapist लागेल. व्यसन म्हणून घोषित केले जाईल .

post 129 गुरे

गुरांना आज काल रस्त्यावर सोडत जातंय ..रस्त्यावर मोबाईल वापरून चालणार्यांना सावधानतेचा ईशारा केक कापाल नाहीतर  😂🤣

post 128 संवाद शिक्षण

 बाहेरच्या देशातले शिक्षक किंवा तिथली शिक्षण व्यवस्था .. संवादाला महत्व देते .. मुलं आणि शिक्षकां मध्ये संवाद होत असतो फक्त प्रश्न उत्तर नाही तर उदाहरण ही देतात अमुक अमुक गोष्टी करायला ही लावतात ज्यामुळे विषय अजून समजेल.

post 127 हिंदू ओळख

बागेश्वर धाम सरकार यांचं 
हिंदू ना हिंदू  आहोत हे ओळख पहिली हवी जाती मंदीरात जाण्या आधी चप्पल बाहेर काढता तसे जात बाहेर ठेवा.. अभियान सुरू आहे.

post 126 शोले चित्रपट

खूप वर्षांनंतर चित्रपट बघितला पुढे काय होणार .. शेवटपर्यंत बांधून ठेवतो प्रेक्षकांना ! 👍👍
आज काल चांगले चित्रपट बनतच नाहीत मनोरंजन करण्यासाठी तरी!

post 125 quotes

Be the best version of yourself.

post 124 बालभारती

मराठी बालभारती च असं एखादं पुस्तक हवं ज्यात कवीच्या हस्तलिखित कविता छापल्या जाव्यात !

post 122 पोळी भाजी केंद्र

पोळी भाजी केंद्र जास्त व्यवसाय चालतो . घरपोच सुविधा नसते . Shef चा खर्च ही वाचतो. घरगुती जेवण ही मिळतं!👌👍👍

post 123 गणेशोत्सव

गणेशोत्सवासाठी ह्यावेळी मोफत st सेवा सुरू केली आहे कोकणात गावी जाणाऱ्यां साठी !👍

post 121 Wikipedia vs Ani news

ANI ने Wikipedia वर defamation case file केली. ANI indian propaganda news channel अशी बदनामी केली . ज्यांनी पोस्ट edit केली त्यांची माहिती wikipedia देत नाही म्हणून 

Delhi high court ने ban करू म्हणून सांगितलं.
तसही वामपंथी च आहे हे  wikipedia . 
मागे भारतातल्या राष्ट्रवादी काम करणाऱ्या व्यक्ती च wikipedia pages काढून टाकलं ह्या लोकांनी !

post 120 रंगमंच

आयुष्याच्या रंगमंचावर आपला भाग रंगवायचा आणि नंतर जगाला राम राम ठोकणे इतकंच क्षणभंगुर असतं आयुष्य ! 
#vidyamsblog

post 119 वाचन

वाचन आणि कलेचं व्यसन लागलं की माणूस आपल्याच धुंदीत जगायला मोकळा!
#vidyamsblog


 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .