सजीव

सजीव निर्जीव

ज्यात जीव नसतो तो निर्जीव . देहातून जीव गेला की देह सुध्दा निर्जीव. म्हणून जीव गेला बोलतो.

आपण सुद्धा जीव आहोत की याची जाणीव फक्त व्हायला हवी. मग खरी देव कृपा झाली समजायचं!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .