quotes 16

Every relative doesn't deserve place in our life . Mental health is always important . #vidyamslife

post 15


Kind words has power to heal the soul .

Vidya

Don't depend on any one emotionally . Be strong and practical.be brave like your mother .Faced the present life and move on in life . Forget the past. Forget old people who are not in touch with you.

Vidya

Always stay where you belongs too!

Vidya

Be comfortable in your own skin.
Vidya

Let not bother opinions of others in your life. Forget the people and focus on your goal .

Vidya

The people who don't accept you as you are  and  your life are not deserved to be part of your life in future. It's better to stay away from such people who judge you , who don't know you in present time . Don't know whats happening in your life at present moment .As they don't in touch with you . Those only belongs to past. One should not entertain such toxic people in our life again.

#vidyamslife

आयुष्य

स्वतः च्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणारे मात्र दुसऱ्याला फुकट चे सल्ले द्यायला पुढे असतात ! मत मांडण्यापेक्षा मत लादण्यात यांना जास्त रस असतो! समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही माहीती नसतं ! मनस्थिती ची जाणीव नसते !
संपर्कात राहणं ही जमत नसतं अश्या लोकांना !

आजूबाजूची परिस्थिती बदलते त्या नुसार माणूस रोज नव्याने घडत जातो. खरं तर नवीन नवीन माणसांच्या संपर्कात आल्यावर व्यक्तिमत्व विकास ही होतो . कोणी कसं वागावं आणि कसं वागू नये हे ही शिकवत आपल्या वागणुकीतून .
माणसांनी दुसऱ्याला आहे तसं स्वीकारता आलं नाही तर मार्ग बदलावेत . समोरच्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत तर वाद घालण्या पेक्षा दूर राहणं उत्तम ! नुसती जुनी ओळख आहे म्हणून कोणाला फुकट सल्ले , मत देण्याचा , दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्याचे निर्णय परिस्थिती नुसारच घेत असतो . स्वतः ला आधी स्वीकारलं तर जगाने स्वीकारायची गरज नसते! स्वतःला ओळखावं आणि आपली वाट चालत रहावी अविरतपणे .  कोणी सोबती भेटतील कोणी वाटा बदलतील वळण आली की!
आपण आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हावं! ध्येय निवडावे आणि गाठण्यासाठी सदैव तत्पर रहावं!

स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावं . चुकत चुकतच माणूस नव्या गोष्टी शिकत असतो. आई , वडील आणि आपलं कुटुंब यांच्या सोबतच आपण बांधील असतो . बाकी समाज फक्त नावाला असतो . वेळ आली की आपलीच माणसं सोबती असतात . सगळं काही त्या त्या  वेळेवर गोष्टी झाल्या की समाज सोबत येतोच .
आपण आपलं नाणं खणखणीत वाजवावे.

© Vidyamslife

26.8.2025

Being single Vidya M S poem

 

Being single
is responsibility
and freedom too.

— Vidya M S

Being single 
Is responsibility along with freedom in life ...freedom of expression . Have plenty time to spend with oneself . Happiness in solitude is cherry on the cake .

Yes i am comfortable in my skin  Being single. 
Sometimes feels like emptiness inside the heart. 
Sacred silence within me calm me down. 

Sometime missing loveones is part of life.
Spending time with family is art of my life. 

Truth is nothing stays with you forever. 
Sometimes grief came along the way and sometimes breakups makes people stays apart again.

People comes people goes .
Its a part of life .
Everyone has some role to play in our life. When its done they leaves us.
Thats a reality of life one must faced.

What remains is ones own company at last with loveones... friends and family..

© Vidya m s life

Quotes post 14

Displine 
Responsibity 
Hardwork 

Follow dream and take action.Not just dream .Step by step one moves forward and achive his goal one day .

Vidya 

importance of self development in life


Self development is on going process. One must gain knowledge and improve his behavior and personality as he grows.


Self development helps one to improve oneself or someone else will teach and show his or her mistakes and so that he can improve himself . 


This will help to gain good mental health. Teach you how to handle the particular situation in matured way not childish way .


If person give importance to self development then there is harmonious relationship with family and friends which give peace of mind to each other.


© #vidyamslife



post 13

Never wait never expect from others it will hurts only. Vidya

Everyone thinks they are busy. But it's just a matter of priorities. Vidya

Meet people offline. Don't make babtit to communicate online only. Vidya

In life connection are important part in life. They helps you to grow. They always makes you feel secured by just standing besides you, Being with you in odd times too. Vidya

people comes and people go in life. Just learned to let go of past and try to live in present. Vidya

Everyone journey is different. Never be judgemental about it. Vidya

Always respect others path rather giving your opinions. Vidya

Always helps people by motivating. Not by demotivating and destroying other mental peace. Vidya

post 11

उंबरठ्याच्या बाहेर व्यवहारिक जग सुरू होते!
मग व्यवहार देवाण घेवाण आपसूकच येणार की!
फुकट मध्ये कोणाला काही दिले तर त्याची किमंत उरत नाही म्हणून व्यवहार  महत्वाचा वाटतो !

Vidya

post 12

Choose peace over arguments . Vidya

post 10

जो समाज काय बोलेल विचार सतत करत जगतो तो मोकळेपणाने आयुष्य जगायला विसरतो !
मन मारून जगू नये ! आयुष्याच्या प्रत्येक पडावा वर समाज प्रश्न चौकटी तले विचारत असतो !

Vidya

post 9

जिवंतपणी विचारपूस करणारे , काळजी घेणारे , एकमेकांच्या संपर्कात असणारे किती असतात !

मात्र मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला social media पोस्ट , ओळखीचे अनोखीच्या व्यक्ती च्या comnent असंख्य येतात!  

खांदा द्यायला ही जुने नातेवाईक हजर राहतात का तर समाजाला तोंड द्यायचं असतं की !

#vidya

post 8

कोणाला मोठा आजार नको होऊ वाटत असेल तर  एकादशी चा उपवास किंवा intermediate fasting आणि अर्ध पोट भरेल इतकं जेवण करावे! वजन वाढलं असेल तर तेलकट , गोड , bakery product, processed food खाऊ नये ! मैदा खाऊ नये !

पालक ,मेथी , लाल माठ , कारली  खावी ( थंड असते पावसात खाऊ नये! )

भोपळा , दोडकी , शिमला मिरची , शेंगा , भेंडी खावी !

 कडधान्य खावे ! फ्लॉवर , गाजर , बिट , काकडी , मका , ज्वारी, नाचणी खावी ! 

बटाटा अति खाऊ नये !
दूध , पनीर  ,  दही  , अंडी  खावीत !

फळ आणि dry fruit , गाजर , बिट , काकडी पोटाच अन्न असतं ! Salad बनवून खावे!

आपल्या शरीराला जे योग्य वाटत ते अन्न खावं आणि वजन आटोक्यात ठेवावं!

सर सलामत तो पगडी पचास उगाच बोलत नाही !

At the end Health is wealth. 
व्यायाम करावे ! Walking best exercise .
नुसतं gym जाऊन काही होत नसत ! 

Diet स्वतः ची स्वतः ठरवायची असते !  त्यासाठी 
discipline हवाच!

गावातली माणसं जास्त जगतात कारण हवा खेळती असते शिवाय चालणं , कष्टाची काम ही करतात ! मग खाल्लेलं पचत! 

#vidya

post 7 old

आज कल के खून के रिश्तें 
उम्र भर साथ न देने वाले भी 
जीवन के अंतिम दिन 
सिर्फ खंदा देने आते है।
दूसरों पे अपनी जिम्मेदारी लेने की अपेक्षा करने वाले 
वक्त आने पे दूसरों की जिम्मेदारी लेने से कतराते है।
माँ बाप एक ही रिश्ता होता है जो जैसे भी हो वैसे स्वीकारते है।
झगड़ा गीला शिकवे के बावजूद भी मन मैं कुछ मलाल नहीं रखते बच्चों का भला ही चाहते है। 

#vidyamsblog

post 6

ज्या घरात पालक मुलांना समजून घेत नसतात व्यवहारी वागतात प्रेम जिव्हाळा माया आपुलकी सगळं नसतं त्या घरात पालक असून सुद्धा मुलांना पोरकेपणाच्या भावनेचा अनुभव येतो किंवा पोरकेपणा जाणवतो. एक तर माणसं प्रेमळ वागतात नाहीतर कठोर कसं वागावं त्या त्या क्षणी हे स्वातंत्र्य  माणसांना असतं की ! 

#vidyamsblog

post 5

जबाबदारी घेणे पहिलं लक्ष आहे Maturity च #vidya

post 4

योग्य वेळी योग्य माणसांची थाप पडली की काम करायला आपलं अजून प्रोत्साहन मिळत !

Vidya

post 3

सगळं व्यवस्थित असलं म्हणजे समाज  स्वीकारतो नाही तर प्रश्न सुरू च नेहमीचे अभ्यास ,शाळा, कॉलेज , नोकरी , लग्न , संसार  

#vidya

post 1

When you are fighting with your love ones. Its better to walk away from that place than hurting each other.

 Words are powerful always .They can heal or hurt anyone at anytime .so its better to use words wisely. 

Vidya

post 2

Enjoy the journey before reaching your life goals. 

Vidya

post 18

post 17

कुटूंबातली एक जरी व्यक्ती अस्वस्थ असली तर पूर्ण घर अस्वस्थ होत अशांत होत म्हणून शारीरिक आजार लगेच बरा वाटतो तेव्हा डॉ कडे जातात तसं लोकांनी जावं मानसिक आजार झाला की किंवा मनस्थिती ठीक नसली की त्यांची मदत घ्यावी व्यक्त व्हावं मार्ग काढावा । सगळं आपल्या मना प्रमाणे होता दिसत नसलं की माणसं चिडचिड करतात अध्यात्मिक व्हायचं असत मग मन सकारात्मक होतं !

#vidyamslife

post 16

३५ शी झाली की महिलांना काही ना काही आजारपण असतं आणि सहनशक्ती ही देव च देतो ! 

काही महिला नंतर पुन्हा नव्याने उभं राहून नोकरी करायला सुरुवात करतात !
#vidyamslife

post 15

तेलकट आणि गोड कमी खाणे । वजन कमी होते ।

post 14

प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन  सामना करून पुढे जायचं असतं ! 
#vidya

post 13

Ayushyat swatah ch ayushya swata swikarla tar itranchya mat virodhi asali tari kahi farak padat nasato .


Vidyaa

post 12

Satya katuch asat mag jawalchya vyaktich ajarpan aso va mrutyu 


Vidya

post 11

चैकटी तल आयुष्य जगायची इतकी सवय झाली असते की समाजाला की कोणाचं वेगळं आयुष्य ही असतं हे विसरून जातात ! 

कोण मागे पुढे कोणाच्या नसतं ज्याच्या त्याचं विधिलिखित असतं आयुष्य आणि तशी पान उलगडत जातात ! कटू गोड प्रसंग आयुष्यात येतात मनाला कठोर  बनवून जातात ! 




Vidya

post 10

आज काल obesity  मुळे च आजार होतात मग diabetes असो किंवा काही ही !

एकादशी चा उपवास केला की नको ते cell मरतात ! 


रात्री लवकर जेवून नाशता करून सकाळी यात १२ ते १६ कमीत कमी अंतर ठेवुन जेवण केलं की 
Intermediate fastingहोत !

गाजर बिट काकडी salad खायचं पोट साफ होते !

पालेभाज्या खाव्यात ! पावसाळ्यात नको फक्त!

बदाम , मनुका , खजूर , अंजीर , अक्रोड खावेत ! पोट साफ होते !

फळ खावीत दिवसाला एक !  

वात असला की तेल पोटाला लावावे ! 

पित्त असलं की ओला टॉवेल बांधणे  पोटावर !

कोकम पाणी पिणे नाही तर औषध खाणे!

#vidya

post 9

माणसाने वय झालं की आपली सत्ता पुढच्या पिढी कडे द्यावी !

मग किचन असो किंवा आयुष्यातले निर्णय असो जबाबदारी असो शारीरिक, मानसिक  काळजी घ्यावी !  कोकणात बोलतात तस देवक काळजी बोलावं ! अति चिंता घातक च ! 
आयुष्य स्वतः च आणि कुटूंबातल्या व्यक्ती च स्वीकारावं त्या व्यक्तीला मोकळं वातावरण द्यावं निर्णय स्वतः चे घेण्याचं स्वतंत्र द्यावं !
शिक्षण झालं की पालकांनी आपली जबाबदारी च ओझं खाली टाकावं ! नाहीतर चिडचिड आजारपण वाद घरात होणे अटळ असतं !

अध्यात्मिक गोष्टी शिकाव्यात ! मग मन शांत होत जगा आणि जगू दया हा मंत्र अवलंबणे उत्तम !

अस्वस्थता कमी होते ! शांतता असली की घरात सुख नांदते ! 


#vidya

post 8

जसं जसं वय वाढतं तसं तस आयुष्य किती क्षण भंगुर आहे कळत ! कोणा जवळच्या व्यक्ती ची आजारपण किंवा मृत्यू मनाला कठोर करून जातो !

#vidya

post 7

आपल्याला खऱ्या आयुष्यात माणसांना मित्र मैत्रिणी ना भेटायला आवडत ! फोनवर किंवा chstting करून समाधान होत नाही !

Vidya

माणसं भेटली की त्यांचे हावभाव , देहबोली कळते! Vibes ही कळतात ! 

post 6

एकदा लग्न झाले की आई ने सुनेला त्रास दिला की बायकोच्या बाजूने उभं रहायचं असतं!

ती माहेर सोडून विश्वसा ने दुसऱ्या घरात प्रवेश करते आणि स्वतः चा नवीन संसार सुरू करते!
Vidya

post 5

काही बायका स्वतःच्या आवडती सून भेटली नाही म्हणून मुलाने पसंत केलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारत नाहीत मग वाद अटळ ! मोठी माणसंवय झालं तरी स्वतः ची आणि घराची जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवायला  सहज तयार होत   नाहीत ! हट्टी पणा मुळे मन दुरावतात कुटुंब विभक्त होतात इतकंच !


Vidya

post 4

जो समाज काय बोलेल विचार सतत करत जगतो तो मोकळेपणाने आयुष्य जगायला विसरतो !
मन मारून जगू नये ! आयुष्याच्या प्रत्येक पडावा वर समाज प्रश्न चौकटी तले विचारत असतो !

Vidya

post 3

समोरच्या व्यक्तीची टोकाची मतं असतील तर आपली मतं सांगणं टाळावं मग नाती दुरावत नसतात !

#vidya

post 2

कोणाला मोठा आजार नको होऊ वाटत असेल तर  एकादशी चा उपवास किंवा intermediate fasting आणि अर्ध पोट भरेल इतकं जेवण करावे! वजन वाढलं असेल तर तेलकट , गोड , bakery product, processed food खाऊ नये ! मैदा खाऊ नये !

पालक ,मेथी , लाल माठ , कारली  खावी ( थंड असते पावसात खाऊ नये! )

भोपळा , दोडकी , शिमला मिरची , शेंगा , भेंडी खावी !

 कडधान्य खावे ! फ्लॉवर , गाजर , बिट , काकडी , मका , ज्वारी, नाचणी खावी ! 

बटाटा अति खाऊ नये !
दूध , पनीर  ,  दही  , अंडी  खावीत !

फळ आणि dry fruit , गाजर , बिट , काकडी पोटाच अन्न असतं ! Salad बनवून खावे!

आपल्या शरीराला जे योग्य वाटत ते अन्न खावं आणि वजन आटोक्यात ठेवावं!

सर सलामत तो पगडी पचास उगाच बोलत नाही !

At the end Health is wealth. 
व्यायाम करावे ! Walking best exercise .
नुसतं gym जाऊन काही होत नसत ! 

Diet स्वतः ची स्वतः ठरवायची असते !  त्यासाठी 
discipline हवाच!

गावातली माणसं जास्त जगतात कारण हवा खेळती असते शिवाय चालणं , कष्टाची काम ही करतात ! मग खाल्लेलं पचत! 

#vidya

post 1

जिवंतपणी विचारपूस करणारे , काळजी घेणारे , एकमेकांच्या संपर्कात असणारे किती असतात !

मात्र मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला social media पोस्ट , ओळखीचे अनोखीच्या व्यक्ती च्या comnent असंख्य येतात!  

खांदा द्यायला ही जुने नातेवाईक हजर राहतात का तर समाजाला तोंड द्यायचं असतं की !

© #vidyamslife

diary 1

Be curious not judgemental about AI

Learning & docemin, doesn't

need age.

31-7-2025

वाचनाने माणूस समृद्ध होता लेखन केल्याने इतरांना समृद्ध करतो !

1 Aug 2025.

आयुष्यात स्वतः साठी वेळ काढतो तसा इतर नात्यांसाठी ही वेळ घायचा असतो. आई बाप  निस्वार्थ पणे  मुलांसाठी काम करत असतात की मग कुटूंब  स्थिरावतं  एकमेकांना मदत करून वेळेवर सहकार्य कर 


 © Vidya m s life 

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .