quotes 16
post 15
Kind words has power to heal the soul .
Vidya
Don't depend on any one emotionally . Be strong and practical.be brave like your mother .Faced the present life and move on in life . Forget the past. Forget old people who are not in touch with you.
Vidya
Always stay where you belongs too!
Vidya
Be comfortable in your own skin.
Vidya
Let not bother opinions of others in your life. Forget the people and focus on your goal .
Vidya
The people who don't accept you as you are and your life are not deserved to be part of your life in future. It's better to stay away from such people who judge you , who don't know you in present time . Don't know whats happening in your life at present moment .As they don't in touch with you . Those only belongs to past. One should not entertain such toxic people in our life again.
#vidyamslife
आयुष्य
स्वतः च्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणारे मात्र दुसऱ्याला फुकट चे सल्ले द्यायला पुढे असतात ! मत मांडण्यापेक्षा मत लादण्यात यांना जास्त रस असतो! समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काही माहीती नसतं ! मनस्थिती ची जाणीव नसते !
संपर्कात राहणं ही जमत नसतं अश्या लोकांना !
आजूबाजूची परिस्थिती बदलते त्या नुसार माणूस रोज नव्याने घडत जातो. खरं तर नवीन नवीन माणसांच्या संपर्कात आल्यावर व्यक्तिमत्व विकास ही होतो . कोणी कसं वागावं आणि कसं वागू नये हे ही शिकवत आपल्या वागणुकीतून .
माणसांनी दुसऱ्याला आहे तसं स्वीकारता आलं नाही तर मार्ग बदलावेत . समोरच्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत तर वाद घालण्या पेक्षा दूर राहणं उत्तम ! नुसती जुनी ओळख आहे म्हणून कोणाला फुकट सल्ले , मत देण्याचा , दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्याचा काही अधिकार नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्याचे निर्णय परिस्थिती नुसारच घेत असतो . स्वतः ला आधी स्वीकारलं तर जगाने स्वीकारायची गरज नसते! स्वतःला ओळखावं आणि आपली वाट चालत रहावी अविरतपणे . कोणी सोबती भेटतील कोणी वाटा बदलतील वळण आली की!
आपण आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हावं! ध्येय निवडावे आणि गाठण्यासाठी सदैव तत्पर रहावं!
स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला शिकावं . चुकत चुकतच माणूस नव्या गोष्टी शिकत असतो. आई , वडील आणि आपलं कुटुंब यांच्या सोबतच आपण बांधील असतो . बाकी समाज फक्त नावाला असतो . वेळ आली की आपलीच माणसं सोबती असतात . सगळं काही त्या त्या वेळेवर गोष्टी झाल्या की समाज सोबत येतोच .
आपण आपलं नाणं खणखणीत वाजवावे.
© Vidyamslife
Being single Vidya M S poem
Quotes post 14
importance of self development in life
post 13
post 11
post 10
post 9
post 8
post 7 old
post 6
post 3
post 1
post 17
post 16
post 13
post 11
post 10
post 9
post 8
post 7
post 6
post 5
post 4
post 3
post 2
post 1
diary 1
Be curious not judgemental about AI
Learning & docemin, doesn't
need age.
वाचनाने माणूस समृद्ध होता लेखन केल्याने इतरांना समृद्ध करतो !
1 Aug 2025.
आयुष्यात स्वतः साठी वेळ काढतो तसा इतर नात्यांसाठी ही वेळ घायचा असतो. आई बाप निस्वार्थ पणे मुलांसाठी काम करत असतात की मग कुटूंब स्थिरावतं एकमेकांना मदत करून वेळेवर सहकार्य कर
© Vidya m s life
