चैकटी तल आयुष्य जगायची इतकी सवय झाली असते की समाजाला की कोणाचं वेगळं आयुष्य ही असतं हे विसरून जातात !
कोण मागे पुढे कोणाच्या नसतं ज्याच्या त्याचं विधिलिखित असतं आयुष्य आणि तशी पान उलगडत जातात ! कटू गोड प्रसंग आयुष्यात येतात मनाला कठोर बनवून जातात !
Vidya

0 comments:
Post a Comment