म्हणून नाना पाटेकर बोलतो असं अनोळखी व्यक्ती गेलं की दुःख वाटतं नाही लोकं उगाच नाटक करतात.. ज्याचं जातं त्यांनाच होतं खरं तर .. बाकीची फक्त गर्दी च असते . गावी तर कोण कोण गेलं त्यांच्या आठवणींना ऊत येतो गजाली सुरू यांच्या काळ वेळेच भानच नसतं की गर्दी ला !
Quotes
Maps of different destinations are never the same. It's possible same destinations may have different ways to reach . In the same way journey of life for every individual is different never the same. Walk on your path without looking back.
#Vidya
आयुष्य
आयुष्यात स्वत: ची वाट स्वतः शोधायची असते .. काही प्रवास एकट्या ने च करायचे असतात ..
आयुष्यात एकाच गोष्टीचा ध्यास घ्यावा
दोन दगडावर पाय ठेवला की माणूस पडला
.
हातात वाळू धरली की घसरते .. हात रिकामे च राहतात.. आयुष्यात हाती काहीच उरत नाही .. शेवटी ..
हातात फुलपाखरू घेतलं की गुदमरून जातं .. तसंच नात्याचं आहे..मुक्त नाही सोडलं बांधून ठेवलं तर गुदमरून जातात ..
#vidya
आदर द्या आणि घ्या
be yourself ..प्रत्येक वेळी लोकांना काय वाटेल विचार न केलेला योग्य.. मनात असेल ते व्यक्त करायला शिकावं लागेल .. स्पष्ट न होण्याची कारणे वेगळी असतात कधी वयाने मोठ्या लोकांना काही प्रतिउत्तर देऊ शकत नाही .. आपली संस्कृती सुद्धा कारणीभूत आहे .. बाहेरच्या राज्यात लहान मुलांना 'आप 'म्हणून संबोधलं जात परदेशात you म्हणून सगळयांना च संबोधतात .. दुसऱ्याला मान दिला तर आपल्याला मान मिळेल ही वृत्ती च नाही आपल्या इथे ..
जन्म मरण विस्मरण
जोपर्यंत आपल्या स्वतःच्या घरचं कोणी जात नाही तो पर्यंत माणूस अमर असल्या सारखाच वावरत फिरतो .. ! ज्याच्या घरी कोणी गेलं असेल त्या कुटूंबासोबत अबोल राहणारे ही आहेत ... पैसा ,प्रसिद्धी ,राग ,गर्व,द्वेष सगळं जोपासलं जातं! एक दिवस जाणारच आणि हे चक्र सुरूच राहणार तरीही माणसाला माणसा सोबत माणूस म्हणून वागता मात्र येत नाही ..! विस्मरण शेवटी !
#Vidya
People
The people always try to belongs to particular group like religion and caste
& The reason behind it is that they feel secure.
Health tips
Eat fiber food and good for stomach
1. Papaya fruit पपई
2. Warm water and hing or asafoteda ..
3. Sandwich tomato kakadi ..
4. Pulav bhaat
5. संत्री मोसंबी
Don't eat apple or milk when stomach is bad
