म्हणून नाना पाटेकर बोलतो असं अनोळखी व्यक्ती गेलं की दुःख वाटतं नाही लोकं उगाच नाटक करतात.. ज्याचं जातं त्यांनाच होतं खरं तर .. बाकीची फक्त गर्दी च असते . गावी तर कोण कोण गेलं त्यांच्या आठवणींना ऊत येतो गजाली सुरू यांच्या काळ वेळेच भानच नसतं की गर्दी ला !
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment