आयुष्य

आयुष्यात स्वत: ची वाट स्वतः शोधायची असते .. काही प्रवास  एकट्या ने च  करायचे असतात ..
आयुष्यात एकाच गोष्टीचा ध्यास घ्यावा
दोन दगडावर पाय ठेवला की माणूस पडला
.
हातात वाळू धरली की घसरते .. हात रिकामे च राहतात.. आयुष्यात  हाती काहीच उरत नाही .. शेवटी ..
हातात फुलपाखरू घेतलं की गुदमरून जातं .. तसंच नात्याचं आहे..मुक्त नाही सोडलं बांधून ठेवलं तर गुदमरून जातात ..

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .