कविता

कुछ समज लिया
कुछ जान लिया
बस्स चंद लम्हों मैं
जिंदगी काटनी है
कुछ अपनों के साथ
जीवन जीना है
थोड़ीसी मुस्कुराहटें
थोडीसी शिकायतें
बातों बातों में दिन
बित जाएंगे
पल यादों में भर जाएंगे !
फिर यूँही यादोँ कि
कटोरियों मैं रिश्तों के एहसास से भर देना है ।
ढ़ेर सारी खुशियाँ सब को बांटनी है ।
गम भुलाके इस जीवन में रंगों की बरसातें करनी है !

#Vidyamslife
27.04.2026

कविता आणि रसिक

रसिकांना लिहिलेली कविता कळली नाही तर कविता कितीही वृत्तात असली तरी सहज शब्द वापरलेली कविता त्यासमोर वरचढ ठरते . सहज सुचलेल्या कविता उत्तम च असतात! 
#vidya

कोकण

कोकणची माणसं साधी भोळी  .. 🤣
गाणं चांगलं आहे पण ह्याचा वास्तवाशी काही संबध नाही!

इति विद्या उवाच ! 😎

कविता संस्कार

ही कविता शाळेत शिकवली जायची .मनाचे श्लोक असो किंवा काही कविता मोठेपणी मोठ्यांना शिकवायला हव्यात की ! 
शाळेत मन स्वच्छ च असतात ! समाजात जाऊन दूषित होतात!

अस्वस्थ मन सुद्धा मोठेपणी होतात मनाचे श्लोक मोठेपणी गरजेचे असतात !

#vidya

जबाबदारी

एखादं नातं टिकवणं ही जबाबदारी दोघांची असते कोणी व्यक्ती फक्त एकाला जबाबदार ठेऊ शकत नाही. दुसऱ्या व्यक्ती ला दूर जायचं असेल तर तो खूप सारी कारण शोधून दुसऱ्याला blame करून  मोकळा होतो.

बुद्धाने सांगितलं आहे कोणी अपशब्द बोलला आणि आपण घेतले नाही तर ते त्या व्यक्ती कडेच राहतात!

चाणक्य बोलले आहेत आपला अपमान कोणी केला तर कोणाला सांगू नये ! मग कोणत्याही नात्याने का असेना!

Focus on yourself. That's the last thing one has to learn.

मला इतके दिवस काय बोलायचं असतं माहिती नव्हत आज सुचलं म्हणून हे लिहिलं .

अंतर

मनाची अंतर वाढली की सहवासाला काही अर्थ राहत नाही. मग दुरावा अटळ ! मग कोणतंही नातं असो! #vidya

decision

Whatever you choose in life is a decision. Decision always decide future.  It build ones future life too .

Decision may give happiness or sadness in life. But situation and people aroud us always responsible for what decision one make.

Vidyamslife

प्रवास

Train च्या प्रवासात माणसं चढतात , उतरतात तशी आयुष्यात माणसं येतात , जातात  काही मोजकी आयुष्यात थांबतात तीच आपली बाकी सगळा नुसता आठवणींचा मोहोळ , मोहाच्या धाग्यांचा गुंता, हरवलेल्या स्वप्नांचा ध्यास!

#vidyamslife

शायरी १




कुछ कह गए 
कुछ सह गए 
कुछ कहते कहते 
रह गए 

#vidyamslife

जोडीदार

तिचा नवरा , त्याची बायको असेही चरित्रहीन लोकं सुरवातीला मानलेले भाऊ बहीण म्हणून मित्र मंडळी सारखे जगतात आणि नंतर स्वतः च्या जोरीदाराला सोडतात! 
स्वतः च्या मुलांना सुद्धा दूर करतात इतके निर्दयी असतात काहींचे जोडीदार !  जे पीडित झाले त्यांना तर ते पीडित आहेत याची जाणीव ही हरवली असते .. इतका मोठा धक्का असतो!

कलियुग नुसत 

योग्य जोडीदार भेटायला भाग्य लागतं शेवटी!

मनमुक्ता

पुरुषां साठी संघटना हवी ..

पीडित पुरुषां साठी  महाराष्ट्रात संघटना हवी!

आज काल लग्न झाल्यावर बायका नवऱ्या सोबत संसार करायचा नसेल तर त्याच्या वर त्याच्या कुटूंबावर केस करतात काही बायका तर खोट्या केस करून आई वडिलां सोबत न राहता नवीन जोडीदार शोधतात लग्न न करता living relationship मध्ये राहतात आणि स्वतः आई असल्यामुळे मुलां ना सुद्धा जोडीदारा पासून लांब करतात!

#मनमुक्ता

वाटा...


अनोळखी वाटा 
अनोळखी वळणं
अनोळखी प्रवास 
अंतर्मनाच्या खोल दरीत 
शांत निवांत सुंदर मन 
निपचित निजलेलं मनाच्या कुपीत 

#vidya

काव्यरंग


प्रवास

अनोळखी वाटा 
अनोळखी वळणं
अनोळखी प्रवास 
अंतर्मनाच्या खोल दरीत 
शांत निवांत सुंदर मन 
निपचित निजलेलं मनाच्या कुपीत 

© #vidyamslife
15.4.2026

चरित्र

वाईट जोडीदार भेटण्याचं दुःख असतं काहींना पण त्याहून अधिक दुःख म्हणजे ती स्त्री जोडीदाराला त्याच्या स्वतःच्या मुलां पासून दूर घेऊन जाते ! ह्या स्त्रिया एकतर आई म्हणून अधिकार मिळवतात मुलांवर मात्र चरित्रहीन असतात! पैसे कमवून पैसे मिळतात चरित्र नसतं मिळतं.  अश्या मुलींना संस्कार द्यायला पालक कमी पडले म्हणायचं ! #vidya

अहंकारी कवी

एका गजल लिहिणाऱ्या कवीने मला आणि एका साहित्यिक उपक्रम असणाऱ्या profile 
ला शुल्लक कारणासाठी ब्लॉक केलं का तर यांच्या कविता वाचायची नाही मी फक्त चार ओळींच्या कविता वाचायची आणि चित्रकविता करायची ... माणसं like comment साठी लिहीतात का स्वतः च्या आनंदा साठी ? दोन प्रकारची असावीत ह्या निमित्ताने कळलं! 

स्वतःला चारोळी लिहिता येत नाही म्हणून तो watpade इतर कवींचा अपमान करायचा !😡

विंदा कडून तरी काही शिकावं की अहंकार कमी असावा ...इतके मोठे सहित्यिक होऊन गेले आणि काही गजल लिहिणारे स्वतःला महान समजायला लागले आहेत!

post 1

सुनेचा छळ सुरूच ..

आवडती सून मिळाली नाही म्हणून सासू नुसत्या  सुनेला छळतात ! सुनेला मुलं झाली आणि कमावती असली तरीही छळतात! काही तर वेगळं घर घेतात आणि कामाला बाई सुद्धा ठेवतात मग.
#vidya

पालकत्व आणि बालपण

घरात पैश्या पेक्षा शांतता हवी असते! सतत वाद होत असतील तर मुलांवर मानसिक परिणाम होऊन मोठे झाल्यावर मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागतो! मुलांच्या विकासासाठी फक्त शारीरिक , आर्थिक सोबत मानसिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सुध्दा आई , वडलांची असते! नातं टिकत नसेल तर पालकांनी स्व खुशीने वेगळं होऊन एकाने मुलाची जबाबदारी स्वीकारून मुलांचं संगोपन करणं महत्त्वाचे !  नाही तर मुलं किती ही हुशार असली तरी  जोडीदार हवा किंवा नको ह्याच दुविधे मध्ये ग्रासित होऊन संन्यासी ही  व्हायचा विचार करतात! काही जण आपल्या मुलांना एक देश सोडून दुसऱ्या देशात घेऊन जातात तिथे शाळेतल्या मुलांनी बरोबर वागणूक दिली नाही तर मुलांच्या मानसिक ते वर परिणाम होऊन समाज वाईट असा समज करून घेतात! जसं जसं वय  वाढत जात तसं भूतकाळ च्या गोष्टी आणि चुकीच्या कल्पना आणि पालकां  पासून लपवलेलं दुःख सगळं पुन्हा स्मरणात येतं !स्वतः चा शोध घेता घेता अशी मुलं चित्रकार होतात ! नवीन देशात शिकायला जातात किंवा नोकरी करतात !  समाजातल्या इतरांना ही मदत करतात!

© Vidyamslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .