एका गजल लिहिणाऱ्या कवीने मला आणि एका साहित्यिक उपक्रम असणाऱ्या profile
ला शुल्लक कारणासाठी ब्लॉक केलं का तर यांच्या कविता वाचायची नाही मी फक्त चार ओळींच्या कविता वाचायची आणि चित्रकविता करायची ... माणसं like comment साठी लिहीतात का स्वतः च्या आनंदा साठी ? दोन प्रकारची असावीत ह्या निमित्ताने कळलं!
स्वतःला चारोळी लिहिता येत नाही म्हणून तो watpade इतर कवींचा अपमान करायचा !😡
विंदा कडून तरी काही शिकावं की अहंकार कमी असावा ...इतके मोठे सहित्यिक होऊन गेले आणि काही गजल लिहिणारे स्वतःला महान समजायला लागले आहेत!

0 comments:
Post a Comment