ही कविता शाळेत शिकवली जायची .मनाचे श्लोक असो किंवा काही कविता मोठेपणी मोठ्यांना शिकवायला हव्यात की !
शाळेत मन स्वच्छ च असतात ! समाजात जाऊन दूषित होतात!
अस्वस्थ मन सुद्धा मोठेपणी होतात मनाचे श्लोक मोठेपणी गरजेचे असतात !
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment