जोडीदार

तिचा नवरा , त्याची बायको असेही चरित्रहीन लोकं सुरवातीला मानलेले भाऊ बहीण म्हणून मित्र मंडळी सारखे जगतात आणि नंतर स्वतः च्या जोरीदाराला सोडतात! 
स्वतः च्या मुलांना सुद्धा दूर करतात इतके निर्दयी असतात काहींचे जोडीदार !  जे पीडित झाले त्यांना तर ते पीडित आहेत याची जाणीव ही हरवली असते .. इतका मोठा धक्का असतो!

कलियुग नुसत 

योग्य जोडीदार भेटायला भाग्य लागतं शेवटी!

मनमुक्ता

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .