तिला तिच्या आयुष्यात


तिला तिच्या आयुष्यात
एक तरी 'ती' नाहीतर 'तो' हवाच असतो आर्थिक
आधारासाठी नसून भावनिक आणि
मानसिक आधारासाठी !
#vidya

28 February 2018 11:45

Attitude


शुद्ध मन


देह की शुद्धी से ज्यादा मन की शुद्धी और सादगी का ज्यादा महत्त्व हे । 
अंतर्मन की शुद्धता बाहेरसे ही झलकती है
 की दुसरे और शृंगार की जरूरत ही नही होती । #vidya
28 February 2018 13:31

विचारमंथन

28 February 2018 22:36
तुमच्या मनावर
तुमच्या विचारांचं प्रभुत्व असावं इतरांपेक्षा
तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र । नाही का ?


--------------------

 28 February 2018 15:40
हिंदी भाषा २१% बोलणारे आहेत देशात पण मान मात्र जास्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिला म्हणायचा । इतकं डोक्यावर चढवलं तट इतरांची काय गोष्ट।

=================

दोन मनांचा संवाद

मनाच्या भाषेला ना व्याकरण असतं ना मुळाक्षरे ! 

दोन मनांचा संवाद !

श्रद्धांजली देणं

ज्या पोस्ट किंवा गोष्टी कधी घडू नये असं वाटतं त्यातली एक म्हणजे श्रद्धांजली देणं भले ती व्यक्ती हे जग सोडून हे न पचलं तरी। 

शुद्ध मराठी भाषा दिवस

शुद्ध मराठी भाषा दिवस काही दिवसांनी घोषित करावा लागेल म्हणून ☺️

मराठीचा अभिमान


जर मराठीचा अभिमान असेल तर च साजरा करा मराठी भाषा दिन .... !

महाराष्ट्रातलं सरकार


हे आहे महाराष्ट्रातलं सरकार ! महाराष्ट्रात निवडणूक लढवण्या आधी मराठी येणं अनिवार्य करायला हवं !

श्रद्धांजली


ज्या पोस्ट किंवा गोष्टी कधी घडू नये असं वाटतं त्यातली एक म्हणजे श्रद्धांजली देणं भले ती व्यक्ती हे जग सोडून हे न पचलं तरी। :(


27 February 2018 10:52

माय मराठी





'माय मराठी' अमुची मायबोली
माधुर्य तिच्या शब्दांचे
सदा रुळावे अमुच्या ओठी
हीच इच्छा वसे मनी ..
- विद्या 

शुद्ध मराठी भाषा दिवस


शुद्ध मराठी भाषा दिवस काही दिवसांनी घोषित करावा लागेल म्हणून 

27 February 2018 11:42

बोलीभाषा


एक वेळ मराठी भाषा अशुद्ध होईल
असंवेदनशीलते मुळे पण
बोलीभाषा नाही ... तिचं अस्तित्व संवादा मुळेच टिकून आहे आज वर !
#विद्या

27 February 2018 13:57

न सुचणं साहित्यिकांमध्ये स्वाभाविकच


दोन वर्ष झाली ज्येष्ठ कवियित्री अरुणा ढेरे यांना कविता सुचली नाही. म्हणजे असं न सुचणं साहित्यिकां मध्ये स्वाभाविकच ! #विद्या


27 February 2018 14:26

मनाची भाषा


मनाच्या भाषेला ना व्याकरण असतं ना मुळाक्षरे ! दोन मनांचा संवाद !


27 February 2018 14:42

कलाकारांची जयंती आणि पुण्यतिथी नसते


"कलाकारांची जयंती आणि पुण्यतिथी नसते आपलं मत ।
कलाकार नेहमीच आपल्या कलाकृती मध्ये अमर राहतात ।"

27 February 2018 20:04

प्रवाही जगणं


पाणी वाहत राहण्या पेक्षा एका ठिकाणी जमलं तर त्याचं डबकं होतं ।
विचारांना एक दिशा नाही मिळाली की आयुष्याच असतं ।
पैसा अस्थिर आहे ज्ञान स्थिर असते ।

27 February 2018 20:15

Tv media चा दर्जा



Tv media चा दर्जा इतका घसरला
तरी राजकीय मंत्री सुद्धा का काही करत नाहीत ।
दिवस भर एकच बातमी गोंजारत असतात ।

27 February 2018 21:59

कलाप्रेमींमुळे कलाकारांचं अस्तित्व


कलाप्रेमींमुळे कलाकारांचं अस्तित्व असतं । दोघ एकमेकांना पूरक आहेत । नाही का ?


26 February 2018 13:55

आजचा fb trend श्री देवी



आजचा fb trend ...

याचं कारण celebrities च्या बातम्या लवकर पसरतात ..कोणाला पटो वा न पटो ...

दुसर कारण ज्यांना शहीदांच्या बातम्या मिळाल्या तरी स्वत:च्या wall एकही पोस्ट केलेली नाही जेणे करून इतरांना कळेल ..

तिसरं कारण कलाकाराचं अस्तित्व कलाप्रेमींमुळे असतं हे सिद्ध झालच कि श्रीदेवी च्या चाह्त्यांमुळे ..

26 February 2018 14:48

शारीरिक बदल आणि वय


श्रीदेवी यांनी चिरतरुण राहण्यासाठी केल्या होत्या तब्बल 29 शस्त्रक्रिया । लोकमत वर बातमी वाचली ।

स्वतः मधले शारीरिक बदल वया नुसार स्वीकारायचे असतात । दुसऱ्यांवर आपली छाप पाडावी ह्या यासाठी कशाला अट्टहास करावा कोणी । आपण आहोत तसे स्वीकारले जातो तेच खरे नाते नाही का । ते dieting च fad आलंय नवीन त्याने तर नुसता मानसिक त्रास वाढवला आहे स्त्रियांचा । भारतीय स्त्रिया फक्त सडपातळ नसतात आणि सडपातळ असणं राहणं गोरेपणा म्हणजे सौंदर्य हे कोणी ठरवलं । #vidya


26 February 2018 15:51

मराठी व्यावसायिक ?

मराठी माणसाला उद्योजक बनायचं आहे आधी नोकरी करण्याची मानसिकता बदलावी की यानंतर ची पायरी स्वप्न बघणं येतं ।
*****
गुजराती लोकं व्यवसाय करतात याचं मुख्य कारण एक जण पैसा गुंतवतो आणि दुसरा बुद्धी वापरतो । मराठी माणसाला  तर दुसऱ्याला वरचढ झालेलं सुध्दा  पाहवत नाही risk घेऊन आर्थिक मदत करणं दूर च ।
*****
आणि दुसरं मराठी माणस आधी स्वप्न तरी बघा मग व्यवसाय करणं त्यानंतर ची गोष्ट ।
#vidya

जीवन

हम आते तोह अपनी मर्जी से है 
इस दुनिया में
पर जाते उसकी मर्जी से  । #vidya

वाचन संस्कृती

दोन विरुद्ध गट पण पुरेपूर एकमेकांना... हमखास असतात आस्तिक असेल तर नास्तिक सुख असेल तर दुःख तसं लेखक कवी असेल तर वाचक असणारच । वाचनाचं माध्यम बदलतय    hardcopy च softcopy होतंय  इतकंच । वाचन संस्कृती मात्र काही बदलणार नाही त्यामुळे । पिढी नुसार बदल होणारच । तंत्रज्ञान प्रगती होतेय ते विशेष । बदल स्वीकारू जितक्या लवकर तितकं आयुष्य जगायला सोपं जातं । आपले बिग बी सुद्धा social media असो वा ब्लॉग वर bollywood च्या तरुण पिढी पेक्षा ही active असतात की ।  #vidya

श्री देवी

श्रीदेवी च्या यश आणि तिच्या चाहत्यांची कमी नाही ....म्हणून हळहळ व्यक्त होणारच भले कोणाला पटो वा न पटो । मग उगाच तुलना कशाला की देशभक्त शहीद  होतात त्यांच्या बद्दल काही कसं वाटत नाही। मुळात तुलना च चुकीची आहे। आपण काय करावं यापेक्षा दुसऱ्यांनी काय करावं कसं वागावं हे पक्क ठाऊक असतं नाही का म्हणून टीकाकार वृत्ती जन्माला आली असावी । #vidya

पुसणार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे.
कुणाचे डोळे भरणार नसतील
तर जीवन सुद्धा व्यर्थ आहे
#चंगो

Solitude

Nothing is better than this ☺️ Not too much but at least one place must be their for solitude ! Waiting for time and place ! <3

जिंदगी

जो आसानी से हासील हो उस तरक्की की उम्र ज्यादा नहीं होती । संघर्ष के बाद जिंदगी में जो भी मिले वह अनमोल होता है  । #vidya

श्रीदेवी चे यश आणि तिचे चाहते

श्रीदेवी चे यश 


श्रीदेवी च्या यश 
आणि तिच्या चाहत्यांची कमी नाही ....म्हणून हळहळ व्यक्त होणारच भले कोणाला पटो वा न पटो । मग उगाच तुलना कशाला की देशभक्त शहीद होतात त्यांच्या बद्दल काही कसं वाटत नाही। मुळात तुलना च चुकीची आहे। आपण काय करावं यापेक्षा दुसऱ्यांनी काय करावं कसं वागावं हे पक्क ठाऊक असतं नाही का म्हणून टीकाकार वृत्ती जन्माला आली असावी । #vidya



पुसणार कोणी असेल तर 
डोळे भरून यायला अर्थ आहे. 
कुणाचे डोळे भरणार नसतील 
तर जीवन सुद्धा व्यर्थ आहे
#चंगो

25 February 2018 20:22

हम आते तोह अपनी मर्जी से है


हम आते तोह अपनी मर्जी से है
इस दुनिया में
पर जाते उसकी मर्जी से । #vidya


25 February 2018 11:25

जो आसानी से हासील हो


जो आसानी से हासील हो उस तरक्की की उम्र ज्यादा नहीं होती । संघर्ष के बाद जिंदगी में जो भी मिले वह अनमोल होता है । #vidya


25 February 2018 21:21

मराठी माणसाला उद्योजक बनायचं आहे




मराठी माणसाला उद्योजक बनायचं आहे आधी नोकरी करण्याची मानसिकता बदलावी की यानंतर ची पायरी स्वप्न बघणं येतं ।
*****
गुजराती लोकं व्यवसाय करतात याचं मुख्य कारण एक जण पैसा गुंतवतो आणि दुसरा बुद्धी वापरतो । मराठी माणसाला तर दुसऱ्याला वरचढ झालेलं सुध्दा पाहवत नाही risk घेऊन आर्थिक मदत करणं दूर च ।
*****
आणि दुसरं मराठी माणस आधी स्वप्न तरी बघा मग व्यवसाय करणं त्यानंतर ची गोष्ट ।
#vidya

25 February 2018 11:21

Shreedevi ...your fans gonna miss u always


Shreedevi ... Your fans gonna miss u always.. Kalakar toh sada amar rahate hai rahenge apani kalakrutiyon mein.... cant digest her sudden exit... :(


25 February 2018 09:54

आपण भारतीय


कर भरताना मतदान करताना आपण भारतीय असतो मात्र सरकारी योजनेचा लाभ घेताना तो ही कोणाला मिळतो कोणाला नाही तेव्हा मात्र आम्ही जाती धर्मात विभागले जातो #vidya #politics #India


24 February 2018 23:50

इश्क




#hindi
उससे कह दो कि
मेरी सज़ा कुछ कम कर दे....
हम पेशे से मुज़रिम नहीं हैं बस गलती से इश्क हुआ है #अनामिक
इश्क किया है गुनहा तो नहीं
फिर भी सजा के हकदार क्यो हो गए वोह जनाब #vidya

24 February 2018 23:12

वक़्त ने किया क्या हसीं सितम



#hindi

वक़्त ने किया क्या हसीं सितम
तुम रहे ना तुम, हम रहे ना हम

बेक़रार दिल इस तरह मिले
जिस तरह कभी हम जुदा न थे
तुम भी खो गए, हम भी खो गए
एक राह पर चल के दो क़दम

जायेंगे कहाँ सूझता नहीं
चल पड़े मगर रास्ता नहीं
क्या तलाश है कुछ पता नहीं
बुन रहे है दिल ख़्वाब दम-ब-दम

-कैफ़ी आज़मी

24 February 2018 20:53

ती आणि तो



 ती मायेची सावली 
तो आधार जीवनाचा 

#ती_आणि_तो #मायबाप 


24 February 2018 20:02

आयुष्याची खरी सुरवात

आयुष्याची खरी सुरवात




ते वळण ओळखणं म्हणजे स्व ची झालेली खरी ओळख नाही


आयुष्याची खरी सुरवात 
एकाच जन्मात एका वळणावर 
दुसरा जन्म लाभतो 
तेव्हा होते खऱ्या अर्थाने 
विद्या 

24 February 2018 12:02


ती आणि तो



ती : वाऱ्याची मंद झुळूक
तो : बासरीतला मधुर स्वर
#vidya


24 February 2018 12:26

निर्णय

एखादा निर्णय ज्या क्षणी घेतो तेव्हा तो योग्यच असतो आणि पुढे किती काळ गेला तरी योग्य अयोग्य ठरवण म्हणजे मनाची समजूत काढण होय. #vidya

एखादा निर्णय


एखादा निर्णय ज्या क्षणी घेतो तेव्हा तो योग्यच असतो आणि पुढे किती काळ गेला तरी योग्य अयोग्य ठरवण म्हणजे मनाची समजूत काढण होय.#vidya


24 February 2018 11:28

निवडणुक

महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळ येत आहेत म्हणून प्रत्येकजण राजकीय नेते आपली भूमिका मांडायला तत्पर झाले आहेत ! नाहीतर जनतेची आठवण येतेच कशाला यांना ! कर्तृत्व नसलेल्यांनाच मुलाखती मागून मुलाखती द्याव्या लागतात ! #vidya

माझे सर चव्हाण सर



माझे सर चव्हाण सर !PT चे शिक्षक !कधी class teacher !☺️ Best friend मी आजारी होते सहावीत तेव्हा आई सोबत बसून परीक्षा देऊ शकली । दुसऱ्या शाळेत असताना सुध्दा सकाळी भेट व्हायची । 5 मिनिटे अंतर दोन्ही शाळेतल । दहावीच्या निकाला दिवशी शेवटची भेट झाली । #vidya

मराठी संमेलन आणि वेशभूषा

मराठी संमेलन आणि कसली त्या आयोजकांची अध्यक्षांची वेशभूषा ! केरला मध्ये तर प्रत्येक जण लुंगी संस्कृती इतकी जपतो कि चित्रपट पाहायला सुद्धा लुंगी नेसून जातात ! नुसतं मराठी संमेलन होतं वाटतं संस्कृती चा नामोनिशान नसलेलं ! #vidya

यश

यश मिळवता येण्यापेक्षा
यश पचवता येणं
यश टिकवता येणं
जास्त महत्त्वाचं ....!

#vidya 3 feb

सवय

काही गोष्टींची सवय होते तशी
पक्ष्याला  पिंजऱ्याची होते...
पिंजऱ्यातून मोकळं केलं मुक्त केलं तरी पंखात बळ असूनही उडता येत नाही ...
लळा लागला कोणाचा की  सुटता सुटत  नाही ।
विद्या

Quotes

Ones you believe in yourself you will automatically becomes  a being
Who can create miracles.
#vidya 6.2.18

स्त्री पुरुष मानसिकता

पुरुषांची मानसिकता बदलेलेल एक वेळ पण बायकांची नाही शेजारच्या विधूर पुरुषाला केर काढताना बघितलं तर लगेच म्हणतात तुम्ही कशाला करता मुलं नाही का घरी  ।
#vidya

प्रवास

प्रवास सुखद होतो जेव्हा सोबतीला सुसंवाद करणारे प्रवासी लाभतात
#vidya
12 .2.18

साहित्य संमेलन

साहित्य संमेलन सध्या साहित्यिकांना मिरवण्यासाठी असतात काही मोजकेच भाषेवर प्रेम करणारे सापडतात आणि दुसरं सरकार कडून अनुदान मिळतं त्याचं हे साहित्य संमेलन घेणारे कुठे आणि कसा वापर करतात कोडंच आहे । राजकारण जास्त भाषेचा विकास कसा करावा यावर चर्चा कमी । गुजरात मध्ये अशी संमेलन होतं नाही तरी त्यांच भाषा प्रेम सगळी कडे दिसतं बस मध्ये दुकानाच्या पाट्यावर संवादा मध्ये  दिसतं .. !

संवाद

दोन अबोल माणसं असतील तर संवाद होणार कसा । एकाला तरी बोलावं लागणार ना । मग आणि संवाद नाही झाला तर ओळख कशी होणार ।  जो पर्यंत समोरची व्यक्ती बोलती होतं नाही तो पर्यंत मी बोलते । मैत्री करायची तर संवाद साधावाच लागतो।

मातृभाषा

राजकीय नेते जास्त !  कोणी मराठी भाषेत मातृभाषेत शिक्षण घ्या ही वेळ च का येऊ देतं । गुजरात असो वा दक्षिण भारतीय आपल्याला भाषेला कधीही विसरत नाहीत मग ते महाराष्ट्रात आले तरी   ।

समस्या दुःख

Light

शब्द प्रयुर

संमेलन

Peaceful sleep

Peaceful sleep is always bliss ! #Vidya

तू सूर








अफवा आहे नुसती गुजरातचा विकास

अफवा आहे नुसती गुजरातचा विकास तिकडे अहमदाबाद बडोदे प्रवास केला तेव्हा कळलं कि चालक आणि वाहक एकच.. एक Bus driver आणि conductor !

महाराष्ट्राचा विकास

महाराष्ट्राचा विकास जास्त झालाय गुजरात मध्ये गेल्याशिवाय कळणार नाही कोणाला ! पाणी बचत म्हणून सौरऊर्जा प्रकल्प आहेत ... रिक्षा वर तर अजून माहिती दिली नसते चालकाची ... :) #vidya

साहित्य संमेलन बडोदे

बडोदे मध्ये राहणारी मराठी माणसं भेटली ... मी मुंबई ला येते वेळी पुण्याला जात होती... त्यांनी माहिती दिली कि बडोदे मध्ये तिथेल्या मराठी लोकांनी एक दिवस त्यांच्या घरी राहायची सोय केली होती . दीड महिन्या पासून काम सुरु होतं पण कवि काट्यावर येणाऱ्या कवींना काहीच माहिती दिली नाही संमेलन वाल्यांनी आणि ३ हजार ३ दिवस रूम बुक करा अस बोलले पैसे कमवायचे धंदे त्यांचे झालं आणि ज्यांना email आले सादरीकरण आहे त्यांचे तिथे नाव हि नव्हती . #संमेलन बातमी #विद्या

बाळासाहेब ठाकरे हिंदु सम्राटांचा

आज पण बाळासाहेब ठाकरे स्मरणात आहेत गुजरात मुस्लिमांच्या ... हिंदु सम्राटांचा धाक होता त्यांचावर म्हणजे .. ज्याच्या मनात चोर असतो तोच घाबरतो कि #vidya

धर्म

धर्म अनुभूती में है #vidya

**********
" गौतम बुद्ध पारंपरिक नहीं है, मौलिक हैं। वे ऐसा नहीं कहते कि अतीत के ऋषियों ने ऐसा कहा था, इसलिए मान लो। वे ऐसा नहीं कहते कि वेद में ऐसा लिखा है, इसलिए मान लो। वे ऐसा नहीं कहते कि मैं कहता हूँ, इसलिए मान लो। वे कहते हैं, जब तक तुम न जान लो, मानना मत। उधार श्रद्धा दो कौड़ी की है। विश्वास मत करना, खोजना। अपने जीवन को खोज में लगाना। "

~ ओशो , एस धम्मो सनन्तनो, भाग - 5 <3...

मराठी बोल

दोन मराठी माणसं इंग्रजी मध्ये संवाद साधतात तेव्हा वाटतं जन्म  मराठी मराठी मातृभाषा पण मन इंग्रजाळलेलीच झाली । #vidya

Psychology says

It's opposite ! The person one wants to meet came in dream !#vidya

कवी कल्पना आणि विश्व

आज का ज्ञान कवी जेवढी खऱ्या आयुष्यात भावना झेपेल किंवा सु :ख दुःख झेपेल सामाजिक असल तरी ... त्याची कल्पना करून कविता करू शकतो । #vidya

30.1.18

कवी गुपित

कविता कवीला expose करते यावर
मत >> ज्या कवीने लिहिलं त्या कवीला ही वाटतं वाचकांना नाही कळलं तरी चालेल। गुपित न उलगडलेलं बरं। व्यक्त होणं जास्त महत्वाचं। कोणी वाचक मित्र सापडला तर निशब्द होतो कवी । वाचक म्हणून आलेला अनुभव।
Vidya
30.1.2018

संवादा च वास्तव

इथे संवाद करायला वेळ कोणाकडे आहे जो तो आपल्यात व्यस्त नाही का वास्तव जितक्या लवकर स्वीकारू तितकं सोपं जातं आयुष्य जगणं #vidya

31.1.18

मुलांचे लाड

लहान मुलांचे अति लाड केले की मुलं अशीच डोक्यावर चढणार आज काल  चे पालक संस्कारा पेक्षा मुलांच्या हाती पैसे देतात आणि कामाला जातात त्यांच्या की त्यांची  जबाबदारी संपली । आणि काही सहावी सातवी ची मुलं स्वतः ची जबाबदारी स्वतः च घेतात नवीन tuition लावलं तर पालक सुद्धा येत नाही tuition teacher ला भेटायला ।
#vidya
1.2.2018

माणूस व्हा

आस्तिक नास्तिक असण्यापेक्षा माणूस होणं जास्त महत्त्वाचं  तसही । इकडे नाही करणार कोणी असे bold विचार समाजात रहायचंय समाजात नाव  कमावलं असतं जे काही त्यात जास्त सुख मानतात ही लोकं व्यक्तिगत सुखा पेक्षा ।
#vidya

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .