संवाद

दोन अबोल माणसं असतील तर संवाद होणार कसा । एकाला तरी बोलावं लागणार ना । मग आणि संवाद नाही झाला तर ओळख कशी होणार ।  जो पर्यंत समोरची व्यक्ती बोलती होतं नाही तो पर्यंत मी बोलते । मैत्री करायची तर संवाद साधावाच लागतो।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .