
मराठी माणसाला उद्योजक बनायचं आहे आधी नोकरी करण्याची मानसिकता बदलावी की यानंतर ची पायरी स्वप्न बघणं येतं ।
*****
गुजराती लोकं व्यवसाय करतात याचं मुख्य कारण एक जण पैसा गुंतवतो आणि दुसरा बुद्धी वापरतो । मराठी माणसाला तर दुसऱ्याला वरचढ झालेलं सुध्दा पाहवत नाही risk घेऊन आर्थिक मदत करणं दूर च ।
*****
आणि दुसरं मराठी माणस आधी स्वप्न तरी बघा मग व्यवसाय करणं त्यानंतर ची गोष्ट ।
#vidya
25 February 2018 11:21

0 comments:
Post a Comment