साहित्य संमेलन

साहित्य संमेलन सध्या साहित्यिकांना मिरवण्यासाठी असतात काही मोजकेच भाषेवर प्रेम करणारे सापडतात आणि दुसरं सरकार कडून अनुदान मिळतं त्याचं हे साहित्य संमेलन घेणारे कुठे आणि कसा वापर करतात कोडंच आहे । राजकारण जास्त भाषेचा विकास कसा करावा यावर चर्चा कमी । गुजरात मध्ये अशी संमेलन होतं नाही तरी त्यांच भाषा प्रेम सगळी कडे दिसतं बस मध्ये दुकानाच्या पाट्यावर संवादा मध्ये  दिसतं .. !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .