साहित्य संमेलन सध्या साहित्यिकांना मिरवण्यासाठी असतात काही मोजकेच भाषेवर प्रेम करणारे सापडतात आणि दुसरं सरकार कडून अनुदान मिळतं त्याचं हे साहित्य संमेलन घेणारे कुठे आणि कसा वापर करतात कोडंच आहे । राजकारण जास्त भाषेचा विकास कसा करावा यावर चर्चा कमी । गुजरात मध्ये अशी संमेलन होतं नाही तरी त्यांच भाषा प्रेम सगळी कडे दिसतं बस मध्ये दुकानाच्या पाट्यावर संवादा मध्ये दिसतं .. !
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment