post 31

 मुंबईत महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का कमी झाला असेल तर वाढवावा की !

आज काल बिहार ,उत्तर प्रदेश , दिल्ली कुठून कुठून माणसं येतात आणि स्वतः च शून्यातून विश्व उभारतात !

त्या राज्यपाल ची बोलती बंद करायची ! 
काही ठिकाणी अ मराठी वस्ती जास्त झाल्या !

हे नेते मंडळी काही करत नाही !
मराठी च फक्त राजकारण सुरू यांचं !

निवडणुका आल्या की हिंदी पोस्टर लावणार मत मागायला ते ही महाराष्ट्र राज्यात !
मराठी माणूस कट्टर नाही हेच खरं !

#vidyams #politics

post 30 July 2022

 महाराष्ट्र राज्याच्या विकासात गुजरात ,राजस्थान चा हाथ आहे बोलणारे राज्यपाल कधी भटकून तरी आले आहेत का?
गुजरात तर राजस्थान पेक्षा समृद्ध असायला हवं ना !
असेल ही पण महाराष्ट्रा पेक्षा तर बिलकुल नाही च ! संमेलनाच्या निमित्ताने अहमदाबाद वडोदरा / बडोदा  प्रवास झाला ! दोन नाव कशाला वापरतात काय माहिती .. !
बस ने अंदाजे एक ते दोन तास अंतर ! व्यवस्था चांगलीच होती ! वडोदरा पोहचल्यावर एकच mall ! बाकी सगळं गावातल्या शहरात असतात तशी दुकाने ! 
नाहीतर महाराष्ट्रात जागो जागी mall असतात आणि लोकवस्ती समृद्ध असल्या शिवाय थोडी घडतं ! मोदी च नेतृत्व चांगलं आहे पण महाराष्ट्रापेक्षा काही समृद्ध नाही गुजरात !

महाराष्ट्र राज्यातुन कधी एक तरी पंतप्रधान झाला आहे का?
ह्या लोकांना फक्त मुख्यमंत्री व्हायचं असत की काय !

#vidyams

post 28 July 2022



आयुष्याची गाडी सतत भूतकाळात डोकावत असेल तर मनाला ब्रेक लावायचा आणि वर्तमानात नवीन कर्म करण्यात व्यस्त होऊन ; भविष्याकडे वाटचाल करावी. मनावर अधिराज्य गाजवावे ; मात्र त्याच्या आहारी जाऊ नये! मनाला गुलाम करणे योग्य ! 
 
#vidyamslife

post 28 july

post 12 27 july

 
ये जिंदगी है जनाब 
अपने हर रंग दिखाएगी  ।
बस्स हम अपनी राह चलते चले
कभी न रुके
 जब तक मंजिल ना मिले ।।

#vidyamslife

post 11 27 July 2022

 ये जिंदगी है जनाब अपने हर रंग दिखाएगी !
बस्स हम अपनी राह चलते चलते कभी न रुके जब तक मंजिल ना मिले !
#vidyamslife

post 10 26 July 2022

आपल्याला candid video आवडतात काढायला मज्जा येते ! 😃🤣 
Candid फोटो चा जमाना गेला की आता !
😃😄😅
#vloggers  life #vidya

post 8 26 July 2022

 सत्तापालट झाली म्हणून स्व विकास आघाडी यांनी मिळून  fb page सुरु केले  शिंदे सरकार ची बदनामी करायला ! 

दुसरे उद्योग नाहीत यांना ! 

सत्तेत होते तेव्हा स्वतः साठी काम केली आणि विरोधात आहेत म्हणून सतत विरोध करत राहणे इतकंच सुरू असत ! 

मुख्यमंत्री शिंदे पण बोलले विरोधकांना तेच काम असत सतत विरोध करणे ! 

#vidyamslife

post 9 26 July 2022

शिल्लक सेनेचे वरूण देसाई आणि राऊत यांना सुरक्षा कशाला दिली आहे ? यांना कोण मारणार 🤣  मच्छर तरी मारेल का 😃 
#vidyamslife
खूप दिवसांनी राजकिय गोष्टी ऐकायला मिळाल्या !

post 7 26 July

आज राणे पिता पुत्र यांनी पोलखोल करून टाकली धु धु धुतले कोणी उद्धव ला कोणी आदित्य ला ! 

बाळासाहेब ठाकरे यांच नाव नको वापरु बोलणारे स्वतः  
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कशाला राजकारण करत असतात ! प्रत्येक शिवसेना शाखेत  छत्रपती शिवाजी महाराजां ची मूर्ती कशाला असते ..
!

#vidyamslife

post 6 4 june 2022

#आठवणी 

आम्ही foodie ना .. ice cream , कुल्फी अमूल ची आवडते ...मी वेळेवर   नाही घेतली की भाऊ हा वपु चा विचार ऐकवतो मला🤣😀

दुसरं KK कुठे जाणार .. आमच्या दोघांचा आवडता गायक आहे ...
काही दिवस KK विषय सुरू आहे!  तेव्हा एकदा भावाने वपु च्या नाव घ्यायचं सोडून KK बोलले म्हणाला ...! KK गेला असं वाटतच नाही.. मुलं प्रॅक्टिकल असावीत... नाही तर हा जरा जास्तच बदलला दुसरं जन्म मिळणारी व्यक्ती आधी पेक्षा वेगळंच  वागते आणि आयुष्य जगते! आमच्या दोघांचं ही bonus आयुष्य सुरू आहे !☺️

एक जीव श्री स्वामी समर्थ नामस्मरण करून वाचला दुसरा शिव  भक्ती ने ! हर हर महादेव ! श्री स्वामी समर्थ!

#vidyamslife

post 5 4 june 2022

आ हा 👌मन शांत होतं आलाय अनुभव! मी लहान होती ना शांतता भंग केली होती !😂😂

post 4 5 june 2022

#news 
भारत माता की जय !

Our shef came in Top 10 chef's in the world !

Best wishes for Vikas Khanna , Food guru , Food expert !

#vidya



post 3 13 june 2022

कविता जास्त करून वास्तव वादी कमी आणि कल्पना विलास अधिक असतो म्हणून वैचारिक लेखन जास्त आवडायला लागलं मला तरी ! वाचन करता करता माणूस नव्या गोष्टी शिकतो आणि स्वतः मध्ये बदल घडवून आणतो !

#vidyamslife

आपल्याला नियतीने सुंदर समृद्ध बालपण दिलं होतं हे जेव्हा कळत तेव्हा नक्कीच देवाचे आभार मानावेत !
काही जण तर वेळे आधीच मोठी होतात आणि घराची  जबाबदारी घेण्यासाठी कला क्षेत्रात पाऊल टाकतात ! ज्या वयात छान खेळायचं मज्जा करायचे दिवस असतात त्या वयात घराला आर्थिक मदती साठी खारीचा वाटा उचलतात च  ही वयाने लहान मुलं पण वेळे आधी मोठी झालेली मुलं !

#vidyamslife

एखादं उद्दिष्ट गाठण्यापेक्षा त्या आधी च आयुष्य जगण्यात जास्त मज्जा असते खूप सारे चढ उतार असतात ..पण आपण चालत राहायचं ! एक ना एक दिवस ध्येय पूर्तीचा निःश्वास सोडतं मन ! #vidyamslife

post 2 18 june 2022

 मुलांची शाळा सुरू झाली..
Lockdown मध्ये खेळून खेळून थकली .. कंटाळा आला त्यांना .. 
राज आणि प्राजक्ता सांगत होते मला मागे !

.....
माणसाचं ज्ञान वयावर नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !

आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !

आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग ! 
ठिकाण स्त्रियां साठीचे गृह  उद्योग, रत्नागिरी !

ह्या मुलां कडू न राज कडून  lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !

समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात 
दगावला !

दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !
चाणक्य बोलतात तेच खरं !

शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!

प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !
वडील शेळीपालन करतात  , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !

राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !

त्याचे आजोबा  आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !

काही पैशाचा माज नाही ! 
किती छान !

दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला ! 

मस्त गेला दिवस ! 

दोन जनांसोबत मैत्री झाली !
(C)
#vidyamslife

post 1






Believe in yourself first. Be Yourself always.


post 2

REINVENTING THE BODY, RESURRECTING THE SOUL
by Deepak Chopra, MD
Summary & Insights: Chpt, 5, Live Timelessly
Readings Facilitator, R. Kajuth, MLS, EdS, DD

“The body’s greatest flaw . . . is that it breaks down for no better reason, apparently, than the negative effects of the passage of time” (p 88).  Chopra points out though, that we still have a choice and hand in living somewhat outside of the ravages of time.  The problem, he states, is that one’s body erodes and evolves simultaneously, both quite invisible forces battling for supremacy.  On the one hand we suffer natural entropy, that is, the body tends to break down over time as previously stated.  However, on the other hand, out DNA by nature is constantly renewing our body with boundless energy to be called upon, having an astounding life force to last for 6.8 million years before it breaks down!  Knowing this, we can make a choice to resist aging through attitudes and beliefs about ourselves (p. 89).  “There is no need to buy into any belief that promotes entropy.  Far better to assume . . . that awareness can change any energy pattern at will” (ibid.).

There is good reason to assume this is culturally happening in the West.  It used to be that people thought 65 was the beginning of old age.  Now, surveys show that 70 is considered by most to be late middle age and 80 and upwards is now considered old age.  People have begun to think that they can ‘expect’ to be vigorous, alert, and useful for years more than thought just a few decades ago.  This is due, in part, to new medical technologies, and thanks to better health outcomes and lifestyle changes, but attitudes have also shifted to maximize the effects of the “new old age” movement.  When we feel expansive, optimistic, and forward looking, one naturally enhances the body’s repair mechanisms and allows one, living in the moment with these attitudinal changes, to live somewhat timelessly regardless of one’s numerical age (p. 89).  “To the physicist, your body is an island of ‘negative entropy’ because as long as it’s alive it refuses to cool down (p. 91).

What’s important to note is that as soon as you force any fears or negative thoughts and feelings about time and aging, one’s troubles begin.  For example, take the simple belief that there’s not enough time to get things done you want to accomplish.  One root of the self-imposed problem may be simple procrastination about starting things.  Then you create deadlines which causes stress as your mind races to do the things you need to speedily accomplish.  Firing up every cell engages catabolic processes which  breaks down tissues in the body.  You have trapped yourself in time (p. 92).

The way to make time your ally is to abide by a set of behaviors that will paradoxically tend to free you and make you functionally timeless.  Chopra lists 18 of them:  Keep regular hours, eat and sleep on a regular schedule; avoid drastic changes in diet and activities; set up an orderly work environment; rest in quietude twice a day; remove yourself from self-imposed stressful situations; don’t rush; make decisions as they arise . . . don’t procrastinate; focus on one thing at a time . . . be present; don’t multitask; avoid high risk situations or deals; don’t stray too far from your comfort zone (just enough to stretch yourself); put your finances in order; address any underlying anxieties; learn to release repressed anger without hurting others; renounce violence in thought, word, and deed; work to become more emotionally resilient; eliminate chaotic challenges at work and in primary relationships and; live as if you have all the time in the world! (pp. 95-96).  Remember, time will pass anyway.  You can either spend it creating the life you want or spend it living the life you don’t want.

Chopra states that once you realize it is your mind that gets you in trouble with time, it is consciousness of the body that will get you out.  How?  The body lives in the moment, one flowing into another . . . the eternal now . . . in one continuous flow.  Getting in touch with that ‘nowness’ can be accomplished and reinforced through an appropriate meditation practice that takes you to a place of quietude and stillness outside of the confines of the mind, the aim of true Yoga: ‘Yogash chitta vritti nirodhaha’ . . . Yoga is the cessation of the mental chatter of the mind’ [Yoga Sutras 1.2].  “If you want to have all the time in the world, you can train yourself through the following simple exercises” (pp. 100-103) recommended by Chopra to induce stillness and to release stuck energy and tension of thoughts and feelings.  With time, your brain will adapt to become more steady, still, and quiet even in times of the everyday turmoil everyone encounters.

post 1

 #news 

शिवसेना सत्ता संघर्ष मध्ये उद्धव यांनी शिंदे ना मारण्याची सुपारी नक्षली ना दिली! 

देव तारी त्याला कोण मारी ! 
तरी बोलले होते मी ९०% सांगितलं आहे सत्ता पालट कसा झाला का  झाला ते ! उगाच नाही गुवाहाटी ला गेले ! 

आता y दर्जाची सुरक्षा शिंदे गटाच्या सर्व आमदारांना देण्यात आली आहे  !

जे जे शिंदे विरोधी आहेत त्यांचे भ्रष्टाचार केला तर संपत्ती जप्त , अवैध बांधकाम तोडली किंवा seal केली ठाण्यात ! 
#politics 
#vidya




post 1

 शिवसेना प्रमुख यांचं नाव जाहीरपणे घेत नाही मुख्यमंत्री जी चांगलं आहे! 
नुसत्या वारसा हक्काने मिळालेल्या पदाचा इतका माज म्हणून तर अधोगती झाली! हिंदू विरोधी गोष्टी केल्या त्याची फळ तर मिळणारच की मामु ला !
राम मंदिर झालं , स्वा सावरकर जयंती असो कोणतेही कार्यक्रम साजरे करायला मिळाले नाही  शिंदे गटाला त्या secular वादी पक्ष प्रमुख मुळे ! 

आज पण शिंदे गट जिंकला सुप्रीम कोर्टात ! 👍👍
जय महाराष्ट्र !
हर हर महादेव !

#vidya #politics

post 2

मराठी शब्दकोश वाढवण्यासाठी मराठी news channel वृत्त वाहिनी बघावी ! 🤣 (भावाची सुधारतेय कारण शाळेत तर काही व्यवस्थित शिकवलं नाही ! वाचन शिवाय भाषा येत नसते कोणतीही!)
मराठी मालिका आम्ही बघणं कधीच सोडून दिल ! त्यात कधी हिंदी ,इंग्रजी मिश्रित मराठी वापरली जाते ! ज्याला मराठी येईल तो पण बिघडेल!आपलयाला youtube , social media पुरते मनोरंजनासाठी !

#vidyamslife

post 1

स्वा सावरकर काळे पाणीची शिक्षा होण्या आधी इंग्रजांनी असे फोटोशूट केले होते !

दुसऱ्या महायुद्धात शेवटी स्वा सावरकरांची मदतच घ्यावी लागली त्या इंग्रजांना !
स्वा सावरकर आणि सुभाषचंद्र बोस दोघांनी मिळून आझाद हिंद सेनेच्या मदतीने इंग्रजांना शेवटी भारत सोडावा लागला यात नगण्य भूमिका कोणाची होती तर मोहनदास गांधी यांची !
वाम पंथी नि खोटा इतिहास पसरवला नेहरू गांधी ला त्यांचं उदात्तीकरण हवं होतं !
दिल्लीच्या संग्रहालय  prof कपिल यांनी सगळा खरा इतिहास मांडला आहे !
#vidyamslife



post 4

 




post 3

 #news #BehinduNotSecular 
जितका जमेल तितका आर्थिक बहिष्कार करायला हवा ह्या हिंदू विरोधी समाजाचा !

post 1

 Patience is key for personal and financial growth !
Vidya

post 2

हमिद अंसारी तो पहिले से ही गद्दार है ! 
सोनिया गांधी इसको राष्ट्रपति बनाना चाहती थी पर ममता बनर्जी और उत्तर प्रदेश के मुलायम सिंग जब मित्र पक्ष थे सत्ता में तो उन्होंने रोक दिया और प्रणब मुखर्जी जो राष्ट्रपति कर दिया !
हैदराबाद पाकिस्तान का हिस्सा नहीं हुआ इसलिए कुछ गद्दार भारत में अब भी रह रहे हैं !

#vidya  #politics

post 1


काहींचा स्वभावच असतो प्रवाहा विरुद्ध वाहण्याचा ! प्रत्येक वेळी प्रवाह बरोबर असतो कुठे ? आपण आपल्या विचारावर ठाम राहायचं सामर्थ्य असावं लागतं किंवा असतंच जे मिळालेल्या ज्ञाना मुळे मिळतं! म्हणून सतत वाचन सुरू ठेवावं विचार प्रगल्भ होतात!  मग समाजाच्या ८० % हून अधिक विचार आपल्या मनात असणारे आपल्या वर हुकूमत गाजवू शकत नाहीत ! निदान प्रत्येक जण इतकं तरी जागरूक असावं की कर्म आणि विचार आपलेच आहेत ! मग माणूस निर्भय होतो आयुष्य जगायला स्वतःच्या विचारांनी !मन मारून  जगण्या पेक्षा किंवा स्वतः च्या स्वभावा विरुद्ध जगण्यापेक्षा स्वतःच्या विचारांनी सारासार बुद्धी ने विचार करून आयुष्य जगणं कधीही उत्तमच असतं !
© #vidyamslife



post 13

 भारतात Mall संस्कृती इतकी काही टिकणार नाही . काही चालतात योग्य ठिकाणी असलेले . बाकीचे बंद होतात . कारण, एकच श्रीमंत लोक जास्त जातात , गाडी काढली आणि गेले mall मध्ये . देशाची जास्त लोकसंख्या सामान्य माणसांची आहे आणि सामान्य माणसाच दुकानदारा सोबत फक्त पैश्याचं नातं नसतं, भावनिक ही नातं असतं. ग्राहक आणि दुकानदार यांचं जुळलं एकदाच की मैत्रीचं नातं होतं. आमच्या घरी सगळेच दुकानदारा सोबत इतर गप्पा मारतात आणि चुकून कोणी नाही आलं दुकानात तर घरच्यांना विचारतात तुमचे वडील दिसले नाही गावी गेले का? Lockdown मध्ये दुकानात खाऊ च्या जाता आलं नाही तर भावाला दुकान वाले हाथ दाखवायचे . तो पण ह्या च काळात शिकला व्यावहारिक जगात वावरणं. Update केलं त्याच version देवाने . नाहीतर कधी गरज नाही पडली त्याला दुकानात पाठवायची. आता वाटेत कुठे ही दिसला तर दुकानदार स्वतःच बोलतात तुला इथे इथे पाहिलं होतं म्हणून . लक्ष असतो त्यांचा. दुकानातून काही घेतलं नाही तरी गप्पा मारायला यायचं की असं ही एक उत्तराखंड चे दुकानदार बोलले. एकदम down to earth माणसं ती.
कंपनी साठी रोज जेवणाचे डब्बे त्यांचे ठरलेले असतात. घरगुती हॉटेल सारख कमी किंमतीत नाष्टा , भाजी  , डाळ , भात जेवण मिळत त्यांच्या कडे.  नाहीतर बाकीच्या दुकानात आधी पैसे द्या आणि मग खा. ती काही आपली संस्कृती नाही.
(C)

#Vidyamslife

post 12

 आयुर्वेद नुसार आजार होऊ नये  म्हणून पथ्य सांगितली जातात आणि 
Calendar
मध्ये ही एकादशी असते!
Prevention better than cure !
Health care system 
अजून तरी आली नाही आपल्या देशात ! पंचकर्म चिकित्सा मात्र आहे !  वर्षातून एकदा तरी करतात ! एका कडून कळलं !

Cancer cell आधी पासून च 
असतात शरीरात ! 

एकादशी किंवा कमीत कमी अकरा  दिवसांनी अंदाजे साबुदाणा खिचडी , साबुदाणा वडा दही तरी खाऊच शकतात ! उपवासाचे खूप पदार्थ आहेत ! 

रोज जेवण करताना पूर्ण पोट भरू नये ! 
डॉ राजीव दीक्षित यांनी सांगितलं !
पाणी sip sip करून प्यावे ! ते ही फ्रीज च नाही !  कोमट करून नंतर थंड केलेलं normal temperature वरच !

#vidyamslife
Health awareness campaign

post 11

 भारतात Mall संस्कृती इतकी काही टिकणार नाही . काही चालतात योग्य ठिकाणी असलेले . बाकीचे बंद होतात . कारण, एकच श्रीमंत लोक जास्त जातात , गाडी काढली आणि गेले mall मध्ये . देशाची जास्त लोकसंख्या सामान्य माणसांची आहे आणि सामान्य माणसाच दुकानदारा सोबत फक्त पैश्याचं नातं नसतं, भावनिक ही नातं असतं. ग्राहक आणि दुकानदार यांचं जुळलं एकदाच की मैत्रीचं नातं होतं. आमच्या घरी सगळेच दुकानदारा सोबत इतर गप्पा मारतात आणि चुकून कोणी नाही आलं दुकानात तर घरच्यांना विचारतात तुमचे वडील दिसले नाही गावी गेले का? Lockdown मध्ये दुकानात खाऊ च्या जाता आलं नाही तर भावाला दुकान वाले हाथ दाखवायचे . तो पण ह्या च काळात शिकला व्यावहारिक जगात वावरणं. Update केलं त्याच version देवाने . नाहीतर कधी गरज नाही पडली त्याला दुकानात पाठवायची. आता वाटेत कुठे ही दिसला तर दुकानदार स्वतःच बोलतात तुला इथे इथे पाहिलं होतं म्हणून . लक्ष असतो त्यांचा. दुकानातून काही घेतलं नाही तरी गप्पा मारायला यायचं की असं ही एक उत्तराखंड चे दुकानदार बोलले. एकदम down to earth माणसं ती.
कंपनी साठी रोज जेवणाचे डब्बे त्यांचे ठरलेले असतात. घरगुती हॉटेल सारख कमी किंमतीत नाष्टा , भाजी  , डाळ , भात जेवण मिळत त्यांच्या कडे.  नाहीतर बाकीच्या दुकानात आधी पैसे द्या आणि मग खा. ती काही आपली संस्कृती नाही.
(C)

#Vidyamslife

post 10

https://youtu.be/WQZUoSt2_38

#politics 
लय भारी आहे भाषण !👍👍

विरोधी पक्ष काहीही बोलले तर मनावर घ्यायचं नसतं राजकारणात! 
उपमुख्यमंत्री फडणवीस चांगली training द्यायला सुरुवात केली आहे!  त्याबद्दल ही बोलले ! ठाण्यात किसन नगर  मध्ये दिघे यांनी शिंदे यांना शाखा प्रमुख म्हणून काम दिलं तिथून सुरू झालेला प्रवास देवेंद्र जी यांनी सांगितला !

नवीन  हिंदूत्व वादी आणि जनतेचा विकासासाठी झटणाऱ्या 
शिंदे फडणवीस युती ला  खूप खूप शुभेच्छा ! 🙏

#vidyamslife

post 9

मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला, त्यावेळी तेथे उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Congratulated CM Eknathrao Shinde in his chamber in Mantralaya as he took charge, this morning.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#Maharashtra #Mumbai #Mantralaya #devendrafadnavis #eknathshinde 

....

बसा ओ ..,😃🤣 किती हक्काने बसवत आहेत ! 
ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची bonding जाम आवडली !
जय महाराष्ट्र ! जय हिंदुत्व ! 
#vidya

post 8

आयुर्वेद नुसार आजार होऊ नये  म्हणून पथ्य सांगितली जातात आणि 
Calendar
मध्ये ही एकादशी असते!
Prevention better than cure !
Health care system 
अजून तरी आली नाही आपल्या देशात ! पंचकर्म चिकित्सा मात्र आहे !  वर्षातून एकदा तरी करतात ! एका कडून कळलं !

Cancer cell आधी पासून च 
असतात शरीरात ! 

एकादशी किंवा कमीत कमी अकरा  दिवसांनी अंदाजे साबुदाणा खिचडी , साबुदाणा वडा दही तरी खाऊच शकतात ! उपवासाचे खूप पदार्थ आहेत ! 

रोज जेवण करताना पूर्ण पोट भरू नये ! 
डॉ राजीव दीक्षित यांनी सांगितलं !
पाणी sip sip करून प्यावे ! ते ही फ्रीज च नाही !  कोमट करून नंतर थंड केलेलं normal temperature वरच !

#vidyamslife
Health awareness campaign

post 8

Daily Sutra—->>>With inner calmness, talents simply appear. Love springs up and intuition comes, beauty comes, peace comes and then comes prosperity.

post 7

Modern psychology will not accept meditation because meditation will destroy its business. 
A man of meditation needs no psychoanalysis. The deeper his meditation goes, the saner he becomes and the further beyond the mind is his flight.

Meditation is the greatest danger for psychoanalysis, for psychologists. They have to insist that there is nothing beyond the mind because if there is something beyond the mind, then their whole business can flop. The East has to assert itself, show that what they are doing is simply foolish.

Osho.
BEYOND ENLIGHTENMENT
CHAPTER: 24

post 6

असंच होतं नवं स्वीकारताना ! जुन्या विचारांची सवय झाली असते नवीन विचार स्वीकारणं म्हणजे नव्या मार्गावर जाणं ! नव्या अनोळखी मार्गावर जायला मन भीत असतं! पण जो पार करतो तो जिंकतो !  खऱ्या अर्थाने स्वतः च स्वतः ची चौकट मोडतो! स्वतंत्र होतो! 


#vidyamslife

post 5

 Life is all about adventure ... Live it ... Face it .. !
#vidya 

#oldpost

post 4 article

चलती का नाम जिंदगी! कटपूतळ्यांचा खेळ तो ही काही वेळा साठी ! 

.....
आयुष्यात बदल अनिवार्य असतात. कधी आपण लगेच स्वीकारतो कधी वेळ लागतो .सगळे मनाचे खेळ. मन  दुसऱ्याला न दिसणारं आपलं अस्तित्व.
मन विचार करत कधी चांगले कधी वाईट. कधी भूतकाळात रमत तर कधी भविष्य काळात रमत.
मन वर्तमानात किती जगत? त्याचा स्वभाव च नाही. म्हणून meditation करावं लागतं. म्हणजे वर्तमानात खऱ्या अर्थाने आपण जगू. जन्म कुठे घ्यायचा आणि शेवटचा श्वास कुठे घ्यायचा आपल्या हातात नाही , मग मधल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तरी आपल्या हातात कश्या असतील ? माणसांचा अहं असतो. माणूस स्वतः ला कर्ता समजतो. कर्ता भाव त्यागून मन देवाला समर्पित करावं. मग कर्म योग सुरू होतो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत एवढं च लक्षात ठेवायच
असतं.

जे आयुष्यात घडणार तेच घडणार किंवा घडत असतं.
जे आयुष्यात नाही घडायचं ते नाहीच घडणार.

मागे वळून पाहिलं की आयुष्यातली एक जरी घटना वजा केली तर आयुष्याला वेगळं वळण 
लागलं असतं की. 

प्रत्येकाचं आयुष्य कांदबरी सारखं असतं. काही तरी वेगळेपण , कादंबरीतल्या पात्रातल वेगळं अस्तित्व  , व्यक्तिमत्व प्रत्येकाच वेगळा ठसा उमटवत असतं  वाचकाच्या मनावर!

श्वास दिले म्हणून मातृदेवो भव म्हणावं. त्या नंतर देवाचे आभार मानावे  . आपण चांगली कर्म केली आता पर्यंत तर पुढे ही तो देव चांगलं कर्म करायला भाग पडणार च आहे की!

देवाने जन्म घेतला  मृत्यूलोकात तरी त्याच्या 
सुद्धा वाट्याला चांगले वाईट भोग येतात च की!

मन कधी शत्रू असतं तर कधी मित्र! फक्त आपण त्याला गुलाम करावं नकारात्मक विचारांना सकारात्मक करावं! 
Never be a servant of Mind ! Make mind ones servant ! Be conscious at every moment of life! Be here and now ! Live in present ! That's the task for human being! 

हर  हर महादेव ! जय श्रीराम ! जय श्रीकृष्ण !

( C)

#vidyamslife

post 3

https://youtu.be/WQZUoSt2_38

#politics 
लय भारी आहे भाषण !👍👍

विरोधी पक्ष काहीही बोलले तर मनावर घ्यायचं नसतं राजकारणात! 
उपमुख्यमंत्री फडणवीस चांगली training द्यायला सुरुवात केली आहे!  त्याबद्दल ही बोलले ! ठाण्यात किसन नगर  मध्ये दिघे यांनी शिंदे यांना शाखा प्रमुख म्हणून काम दिलं तिथून सुरू झालेला प्रवास देवेंद्र जी यांनी सांगितला !

नवीन  हिंदूत्व वादी आणि जनतेचा विकासासाठी झटणाऱ्या 
शिंदे फडणवीस युती ला  खूप खूप शुभेच्छा ! 🙏

#vidyamslife

post 2

 आयुष्यात सतत नकारात्मकता च वाट्याला आली असेल तर नवीन काही चांगलं घडत असेल ते ही आपल्या कर्मा मुळे  किंवा  देवाच्या कृपे मुळे 
तर विश्वास ठेवायला जडच जात! गणपती बाप्पा मोरया ! 
#vidyamslife

post 1Article

ऐकावे जनाचे करावे मनाचे ! 
एक गोष्ट आयुष्यात शिकली मी.
खरं तर आपल्या भारतीय समाजाने च शिकवली .
तुमच्या आयुष्यात जरा काही वेगळं झालं तर समाज पाठ फिरवतो.

आई गावी गेली . सात इमारती पण एक ही जण आलं नाही घरी ना खाली ह्या स्वार्थी , माणुसकी नसणाऱ्या निदान आमच्या भागातल्या तरी ..
साधी  board वर सूचना सुध्दा लिहिण्याची तसदी घेतली नाही . अमुक अमुक व्यक्ती च गावी निधन झालं वैगरे.

आई गेल्यावर त्या लोकांना जणू काही ते कायम अमर आहेत आणि आम्हाला बघून त्यांना मृत्यू ची आठवण होते जणू म्हणून लांब लांब राहू लागले आम्हा भावंडा पासून . बायका समोर असून सुद्धा ओळख दाखवत नव्हत्या.

२.
माणसाने आत्म निर्भर व्हावं .
ह्या समाजाला आणि पालकांना कोणी काय संघर्ष करतोय माहिती नसतं आणी फुकटचे सल्ले द्यायला यांच्या कडे फावला वेळ खूप असतो.

खूप दिवसांनी खाली बसायला गेली तर एक मराठी शेजारी दुसऱ्या इमारती मधली मुलं अमेरिका आणि लंडन तरी पैसा नाही यांच्या कडे  अश्या गप्पा करत होती.  विषय काय तर महागाई . दुसरा विषय लहान मुलं. स्वतः लहान असताना सुद्धा मोठ्यांनी जागरण केली होती की ... आता यांना स्वतः च्या घरातल्या लहान मुलांचा च त्रास होतोय..

भारतीय समाज संकुचित आहे आणि काही पिढ्या तरी राहील असंच दिसतंय सध्या तरी! आपण शिकायचं आणि  आपला मार्ग स्वतंत्र आपण निवडायचा इतका आत्मविश्वास आयुष्य जगायला पुरतो.
समाजाला आणि कोणाला म्हणजे पालक मालका सारखे वागले तरी त्यांना स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील नाही.

प्रत्येक पाल्याला आई वडीलांनी किती कष्ट घेतले याची जाणीव असली तर आज ना उद्या विकास , प्रगती , हवा तो मार्ग नक्की सापडतो .
(C)
#vidyamslife

post 10

 

post 9

Ramana says, "keep quiet"
Poonja ji says, "keep quiet"
Mooji says, "keep quiet"
Osho says, "keep quiet"
Buddha says, "keep quiet"
Eckhart Tolle says,"keep quiet"
Robert Adams says, "keep quiet"

So many masters - I haven't mentioned all of them here - have one essence in their teachings: silence... 
Isn't it enough to know that silence/awareness is God, formless and everywhere, and we are in it and of it? So, all living beings - human beings, animals, birds, trees - everything is God and that alone is. 



post 8

 मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला, त्यावेळी तेथे उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Congratulated CM Eknathrao Shinde in his chamber in Mantralaya as he took charge, this morning.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#Maharashtra #Mumbai #Mantralaya #devendrafadnavis #eknathshinde 

....

बसा ओ ..,😃🤣 किती हक्काने बसवत आहेत ! 
ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची bonding जाम आवडली !
जय महाराष्ट्र ! जय हिंदुत्व ! 
#vidya


post 7

Life is all about adventure ... Live it ... Face it .. !
#vidya 

#oldpost 

post 6

 चलती का नाम जिंदगी! कटपूतळ्यांचा खेळ तो ही काही वेळा साठी ! 

.....
आयुष्यात बदल अनिवार्य असतात. कधी आपण लगेच स्वीकारतो कधी वेळ लागतो .सगळे मनाचे खेळ. मन  दुसऱ्याला न दिसणारं आपलं अस्तित्व.
मन विचार करत कधी चांगले कधी वाईट. कधी भूतकाळात रमत तर कधी भविष्य काळात रमत.
मन वर्तमानात किती जगत? त्याचा स्वभाव च नाही. म्हणून meditation करावं लागतं. म्हणजे वर्तमानात खऱ्या अर्थाने आपण जगू. जन्म कुठे घ्यायचा आणि शेवटचा श्वास कुठे घ्यायचा आपल्या हातात नाही , मग मधल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तरी आपल्या हातात कश्या असतील ? माणसांचा अहं असतो. माणूस स्वतः ला कर्ता समजतो. कर्ता भाव त्यागून मन देवाला समर्पित करावं. मग कर्म योग सुरू होतो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत एवढं च लक्षात ठेवायच
असतं.

जे आयुष्यात घडणार तेच घडणार किंवा घडत असतं.
जे आयुष्यात नाही घडायचं ते नाहीच घडणार.

मागे वळून पाहिलं की आयुष्यातली एक जरी घटना वजा केली तर आयुष्याला वेगळं वळण 
लागलं असतं की. 

प्रत्येकाचं आयुष्य कांदबरी सारखं असतं. काही तरी वेगळेपण , कादंबरीतल्या पात्रातल वेगळं अस्तित्व  , व्यक्तिमत्व प्रत्येकाच वेगळा ठसा उमटवत असतं  वाचकाच्या मनावर!

श्वास दिले म्हणून मातृदेवो भव म्हणावं. त्या नंतर देवाचे आभार मानावे  . आपण चांगली कर्म केली आता पर्यंत तर पुढे ही तो देव चांगलं कर्म करायला भाग पडणार च आहे की!

देवाने जन्म घेतला  मृत्यूलोकात तरी त्याच्या 
सुद्धा वाट्याला चांगले वाईट भोग येतात च की!

मन कधी शत्रू असतं तर कधी मित्र! फक्त आपण त्याला गुलाम करावं नकारात्मक विचारांना सकारात्मक करावं! 
Never be a servant of Mind ! Make mind ones servant ! Be conscious at every moment of life! Be here and now ! Live in present ! That's the task for human being! 

हर  हर महादेव ! जय श्रीराम ! जय श्रीकृष्ण !

( C)

#vidyamslife

post 5

 व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'.

Vapu

post 4

 इतक्या हसऱ्या चेहऱ्याला श्रद्धांजली कशी द्यायची ?😢😢
ॐ शांती! 
Soul Never dies ! 
She was fighter who fight against cancer !  ❤️

post 3

आमच्याकडे घरी  एकाहून अधिक वेळा बघितलं ! लय भारी होत! ज्यांनी नाही बघितलं त्यांनी नक्की बघा! 

#vidyamslife


post 2

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्वीकारला. 

यासमयी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.@Dev_Fadnavis यांनी आवर्जून उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार केला. https://t.co/op8a1D2Kc5

#Twitter_news
........

मस्त टोमणा मारला माजी मुख्यमंत्री यांना ! 
मंत्रालयात बसलेच नव्हते ते  म्हणून त्यांना bjp वाले घरकोंबडा बोलायचे!
🤣😃
.....


Post 1

कपिल जी हिंदू ओ के लिए अच्छा काम कर रहे है ! 🙏

जिहादी ओ ने उमेश जी की  हत्या कर दि ! 😡

#politics #hindutv

post 1

 ज्याला पद नको असतं जो फक्त कर्म करत असतो निस्वार्थी पणे त्यांना देव कर्माची फळ देतो आज ना उद्या ! मुख्यमंत्री शिंदे उत्तम उदाहरण! त्यांना स्वतःलाच विश्वास होत नाही आहे 🤣 बोलले काम फोनवर करायची कागद हवेत कशाला !

#vidya

....


“Remember that you’re not on this earth to be perfect. We’re here to love well, to realize our unity and our connection.”

~ Adyashanti

“Fierce Love” Self-Guided Course 


....

आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले ! 

म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!

पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!

#vidya #politics 

..............

शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिल्लक सेना !  

यंदा बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट १६४ आमदार आहेत तर २०० करण्याचा निच्छय  केला आहे ! 

घड्याळाचे कार्यकर्ते शिवसेना असो किंवा खांग्रेस जबरदस्तीने एकत्र मविआ सरकार बनवलं नाना पटोले बोलले ! फायदा मात्र दोन्ही काँग्रेस ने घेतला ! एकनाथ जी ना मुख्यमंत्री व्हायला दिल नाही ह्या लोकांनी ! 

#vidya

.........

आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले ! 

म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!

पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!

#vidya #politics 

.................


🤣 नको सांगू नको सांगू  बोलले तरी मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सांगून मोकळे झाले ..फडणवीस यांनी किती वेळा सांगितलं सगळं सांगू  नका तरी सुरूच शिंदे ची गाडी सुसाट सुटली ! युती कशी झाली ? सांगत होते !

🙏👏 🤣 

सामान्य माणूस ठाण्याचा तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही ? त्यांचा प्रश्न !


सुरवातीला उध्दव यांच्या जागी मविआ मध्ये सुद्धा शिंदे ना मुख्यमंत्री करणार होते पण अजित जी नि नको करू बोलले ।।। कारण तर स्पष्ट आहे .. ह्या घड्याळ ची कामं कशी झाली असती !


#vidya

.......


🤣 नको सांगू नको सांगू  बोलले तरी मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सांगून मोकळे झाले ..फडणवीस यांनी किती वेळा सांगितलं सगळं सांगू  नका तरी सुरूच शिंदे ची गाडी सुसाट सुटली ! युती कशी झाली ? सांगत होते !

🙏👏 🤣 

सामान्य माणूस ठाण्याचा तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही ? त्यांचा प्रश्न !


सुरवातीला उध्दव यांच्या जागी मविआ मध्ये सुद्धा शिंदे ना मुख्यमंत्री करणार होते पण अजित जी नि नको करू बोलले ।।। कारण तर स्पष्ट आहे .. ह्या घड्याळ ची कामं कशी झाली असती !


#vidya


post 2

 

post 1

 

song

मंजिले अपनी जगह है और रास्ते अपनी जगह है !।

post 2

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. सर्वसामान्य, शोषित, वंचित व पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल - मुख्यमंत्री

...
ठाण्याचे मुख्यमंत्री झाले 😂

धर्मवीर दिघेच नाव मोठे केले ! नंतर हिंदुहृदयसम्राट यांचे ही !

धर्मवीर चित्रपटात दिघे आणि त्यांनी किती कष्ट घेतलं शिवसेना साठी सगळं दाखवल आहे!

त्यात प्रतिन्यायालय , २ वर्ष टाडा लावला दिघेना !

#vidyamslife

post 1

 शाळेचे ते दिवस आठवले की …
उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….
पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….

शाळा आमची छान होती …
Last bench वर आमची team होती ….
... आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव
साठी ….
साला नेहमीच line असायची …
जन-गण-मन ला कधी कधी ..
शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….
प्रतिज्ञा म्हणायचो …
पावसाळ्यात शाळेत जाताना ,
छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं
पुस्तक भिजू नये म्हणून ….
त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात
उडी मारून …
उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….
Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….
Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …
नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …
हातावर duster चा व्रण असायचा ….
प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….
आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….
तो बर्फाचा गोळा संपवायचा ….
इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …
नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….
गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च
प्रमेय …
भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …
का कुठलेतरी … वायव्य….
हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”
English मधल्या grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
शाळेतल्या gathering चा dance …
बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा …
तो मराठी चा तास ….
दरवर्षी नवीन भेटायचे ….
Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..
पण नवीन दप्तरासाठी नेहमीच
करावा लागायचा wait ….
शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….
desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं
….
exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं …
आणि जोड्या जुळवणं …
चिखलातल्या त्या football च्या matches
कबड्डीत … पडून धडपडून ….
हातापायांवर आलेले scraches …
खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….
मला पुन्हा लहान व्हायचं ….
हसायचं …. खेळायचं ….
मला पुन्हा शाळेत जायचं …
---------अनामिक 

post 6

 

post 5

आयुष्यात माणसाने विचार सतत करण्यापेक्षा काम करत राहावे नाहीतर आयुष्यभर विचार करण्यात वेळ घालवणार आणि काम शून्य ! स्वानुभूती माझा भाऊ !🤣

अनुभवाचे बोल #GirishP

post 3

 15 August 1947 

रोजी  transfer of power झाली होती.
तरी अजून स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो !
वामपंथी चा इतिहास कशाला अजून सुरू आहे .. नेहरू गांधी ने इतिहास च बदलला 😡
इतके सत्ते चे लालची देशद्रोही नुसते !

१५ ऑगस्ट च का निवडला ??
कारण त्या दिवशी सुभाषचंद्र बोस यांच्या मित्र देश आझाद हिंद सेने सोबत लढले त्या 

जपान 

ने 

Surrender 
केलं दुसऱ्या महायुद्धात !  😔

इंग्रजाची कु नीती ! 

ह्या आझाद हिंद सेने मुळे इंग्रज पळाले !

गांधी मुळे नाही !

#इतिहास #rightwing

#vidya

post 2

 आपल्या समाजात वय  
(जे नैसर्गिक पणे वाढत. काही कष्ट करावे लागत नाही.)  वाढलं की आम्ही आता मोठे झालो आमच्या हातून चुका कश्या घडतील ..जन्म लहानांना सल्ला देण्यासाठी झालाय.  वय नुसतं वाढून काय उपयोग ज्ञानात भर पडली का ?
नम्रभाव आहे का आधी मुळात नवीन काही शिकायला! परदेशात भारतीय ज्ञान घेऊन जातात आणि कोणी योग (yoga) शिकत तब्बेत ठीक राहावी म्हणून तर कोणी Meditation करत !
प्रत्येक जण स्वभावानुसार आपल्याला हवं ते ज्ञान  घेतो किंवा निवडतो आणि आयुष्य स्वतः च आधी कसं समृद्ध करता येईल ते बघतो. आयुष्य घालवत नाही चिंता करत आणि दुसरी गोष्ट प्रत्येक व्यक्ती ला स्वातंत्र्य असतं त्याला हवं त्या क्षेत्रात काम करण्याच जे पालक देतात! नाहीतर आपल्या इथे मालकी हक्क गाजवणारे जास्त असतात! काही पालक तर समाजात नाव मिळावं म्हणून मुलांना मानसिक त्रास देतात! तर काही आधी च नकाराची घंटा हे करू नको तिथे पैसा किती मिळेल शास्वती नाही! कलाकार एक कमी होतो आणि डॉ बनते ती व्यक्ती मग मन मारून!

माणूस चुका करतो स्वीकारणारे कमी असतात! ताज उदाहरण माजी नामधारी मुख्यमंत्री! 
एक वेळ मित्र बोध नाही झाला तरी चालतो पण शत्रू बोध व्हावा! सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो उगाच बोलतात का? 
शत्रू  तुम्ही सावध नसताना विष पेरून जातो आणि नंतर अधोगती निश्चित ! संघटना असेल हुकूमशाही , अहंकार असेल तर ह्रास ,बदनामी 
निश्चित होते ! 

माणसाला स्व विकास , आत्म विकास करायचा असेल तर कायम विद्यार्थी रहावं! पूर्व जन्मीच्या  कर्मामुळे मनुष्य जन्म मिळाला त्याचा लाभ घ्यावा की! माणसा चा विकास झाला की समाजाचा होतो! जपान उत्तम उदाहरण!

आर्थिक , सामाजिक , मानसिक रीत्या सक्षम समाज च पुढे जातो ! नाहीतर संकुचित विचारांची कमी नाही आपल्या समाजात ! विकसित देशा सोबत तुलना केली की सापडेल की उत्तरं!


(C)
#vidyamslife

post 32

देश में सपोलों कि कमी नहीं! शासन भी कमजोर है वरना शाहीन बाग नहीं होता !
योगी सरकार ही अच्छी है !
Vidya

post 31

 UN को हिंदू की कुछ पडी नहीं है ! वैसें तो किसीं को नहीं पडी है! Tista Sitalwad anti India activity करने वाली की फिक्र है ! 

Ngo के नाम पर 
भारत विरोधी कृत्य करते है ! 

सुप्रीम कोर्ट का judge क्या न्याय देगा ! (उसका गला कोई काट दे इसलिए सब blame Nupur Sharma पे डाल दिया !

हिंदू ओ को 
क्षत्रिय संघटना चाहीए !

राजकीय नेता कोई हिंदू मार दे तो croud funding शूरु करते है !

उससे हिंदू ओ के प्रश्न नहीं छूट ने वाले !
*****

हिंदू मध्ये  दसऱ्याला हत्यारांची पूजा केली जाते !
हत्यार तरी आहेत का स्वतः च रक्षण करायला 

उत्तर तर इतिहासात आहेत  

धर्मवीर चित्रपट बघायचं सगळं हिंदूत्व कळेल !

#vidya


जयतु जयतु हिंदू राष्ट्र !

#BeHinduNotSecular 

post 30

✌️✌️ठाणेकर मुख्यमंत्री झाले म्हणून अभिमान आहे !
महाराष्ट्र राज्याची सूत्र पहिल्यांदा ठाण्यात झाली असावी !

जिंकलं कोण तर धर्मवीर आणि  बाळासाहेब ठाकरे !

माणूस विचार धन मागे सोडून जातो !

कोणालाही न कळता जबरदस्त राजकीय नेतृत्व बदलून टाकलं शुद्ध हेतू असेल तर देव सुध्दा मदत करतो कार्य करणाऱ्याला ! हिंदूत्व सरकार पुन्हा आलं ! 🙏

जय महाराष्ट्र !



post 29

ते काही म्हणा खूप जणे
शिंदे जी मुख्यमंत्री झालेत म्हणून जळून खाक झाली आहेत! 
ह्याला म्हणतात 
Political cychological war ! 
मग त्यात news media ही आली  इतर पक्षाची लोक ही आलेत ! 
जीवाची पर्वा न करता एवढ मोठं काम केलंय ! 
राजकारणात किंवा खऱ्या आयुष्यात ही  जीव धोक्यात घालत्या शिवाय यश किंवा हवं ते साध्य होत नसते !

मुख्यमंत्री पद उपभोगू द्या की !

एक तर ते घरी बसून तरी काम करत। नाहीत किंवा दिखावा करत नाहीत आधीच्या मुख्यमंत्री सारखे !

#vidyamslife

विरोधकांसाठी ...

पोटात दुखतंय व्हय औषध खा की 😂🤣 
धर्मवीर आनंद दिघे चा शिष्य झालाय मुख्यमंत्री पचत नसेल त्यांना तर कोणी काय करू शकत !

post 28

आपल्या देशातल्या नेत्यांना body language कधी शिकवणार !
हाताची घडी घाला आणि बोला हे शाळा कशाला शिकवते काय माहिती ??

Not interested in current situation असा अर्थ निघतो!

अमरेकेतले नेते तर हावभाव करण्यापासून ते काय बोलायचं हे ही दुसऱ्या कडून लिहून घेतात ( वक्तृत्व कमी असावं तिथे).

मुख्यमंत्री शिंदे जी सुध्दा आज हाताची घडी घालून video काढला कृषी दिना निमित्त वाचन सुरू होत !

आपल्या राज्याला दोन मुख्यमंत्री आहेत कारण नम्र भाव खूप खूप भरला आहे ! अनुभव खूप आहे फडणवीस जी यांच्या कडे मग आदर तर मिळणारच की आताच्या मुख्यमंत्र्यां कडून ! सगळं राजकारण केंद्र सरकार च हिंदुत्व साठी आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांची तयारी म्हणून सुरू आहे!शिंदे गटाचे आमदार आधीच बोलले होते की  आम्हाला निधी नाही मिळत महा विकास आघाडी कडून मग जिंकणार कसे काम कशी होणार ?
ह्या निमित्ताने कळलं तरी २/३ शिवसैनिक चांगले आहेत म्हणून ! 

(C)

#vidyamslife

post 27

 

post 26

राऊत सकाळ पासून 
ED च्या ऑफिस मध्ये ! कितीही दिवस लागो पण
निकाल लागो काय तो नाहीतर असे किती bail 
वर असतात !
#news

post 25

शिंदे - उध्दव यांच्या भांडणात तिसऱ्या चा लाभ ! 
आरे कार शेड प्रकल्प पास पण केला बीजेपी ने !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नामधारी बनवायला नको म्हणजे झालं !

निसर्गाची हानी करून कसला विकास करणार ? प्रत्येक प्रकल्प या सरकारचा योग्य थोडी असतो !।

#vidya

post 24

 महाराष्ट्रातल्या अस्थिर राजनीती चा प्रश्न  मुख्यमंत्री  शिंदे,  उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांनी सोडवला आहे !
जनतेला पुन्हा निवडणूक दिली नाही इतके हुशार आहेत आपल्या  महाराष्ट्र राज्यातले राजकीय नेते !  मनसे सुद्धा योगी च बघून हिंदुत्व चा झेंडा घेणार असं दिसतंय ! केंद्र सरकार च्या पुढच्या निवडणूकीत bjp सोबत आली मनसे तर नवल नाही ! मारणारा असेल तर तारणारा ही असतो ! 

©
Vidyamslife

post 23

#maharashtra #news
१. हिंदुत्ववादी नेते मुख्यमंत्री शिंदे झाले!
२. Bjp आणि शिवसेना शिंदें गट ह्या पुढच्या कित्येक निवडणुका हिंदुत्व चा विषय घेऊन लढणार एकत्र ! 
नैसर्गिक युती झाली एकदाची ! तसंही हिंदूहृदयसम्राट यांनी काही कोणाची नेमणूक केली नव्हती !
ते स्वतःच शॉक होते उद्धव जी ना कोणी दिल अमुक अमुक पद ! 
नंतर राणे , मनसे सुद्धा ह्यांच्या मुळे सोडून गेले पक्ष!
३ . आता शिवसेनेची सूत्र मुख्यमंत्री शिंदे कडे स्व कर्तृत्वाने मिळाली ! 
४. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर असणार ह्यापुढे !
म्हणजे त्या राऊताचा पत्ता कट झाला एकदाचा सगळेच त्रासले होते 🤣 
घड्याळ सोडून ! 

#vidyamslife

post 20

#maharashtra #news
१. हिंदुत्ववादी नेते मुख्यमंत्री शिंदे झाले!
२. Bjp आणि शिवसेना शिंदें गट ह्या पुढच्या कित्येक निवडणुका हिंदुत्व चा विषय घेऊन लढणार एकत्र !
नैसर्गिक युती झाली एकदाची ! तसंही हिंदूहृदयसम्राट यांनी काही कोणाची नेमणूक केली नव्हती !
ते स्वतःच शॉक होते उद्धव जी ना कोणी दिल अमुक अमुक पद !
नंतर राणे , मनसे सुद्धा ह्यांच्या मुळे सोडून गेले पक्ष!
३ . आता शिवसेनेची सूत्र मुख्यमंत्री शिंदे कडे स्व कर्तृत्वाने मिळाली !
४. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर असणार ह्यापुढे !
म्हणजे त्या राऊताचा पत्ता कट झाला एकदाचा सगळेच त्रासले होते 🤣
घड्याळ सोडून !

......

https://youtu.be/dEUOId2zKFQ

#maharashtra #politics
२ १/२ वर्षांनी पुन्हा राज्यात आणि केंद्रात आम्ही हिंदुत्व साठी लढू  निवडणूक आणि ह्यावेळी चेहरा मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र राज्यातील हिंदुत्व चा चेहरा आहेत जगजाहीर जाहीर झालंय news media च्या बातम्यांतून !

झटपट शपथविधी घेऊन मोकळे झाले !

एक तिर से सबकी बोलती बंद कर दि भाजपा !
वर्षभर फडणवीस आणि शिंदें गट एकमेकांच्या संपर्कात होते !
इतक्या वर्षांनी जे पेरलं दोघांनी तेच उगवलं आहे !

तसही नामधारी मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते ! सत्तेच्या धुंदीत फक्त दुसऱ्या च्या हातच बाहुल झाले म्हणायचं !
चुका करत शिकण्यासाठी हे सगळं होत ! लगेच संभाजी नगर जाता जाता नाव बदलली एकदाची !

आता काही शिवसेना ची हिंदुत्व पासून सुटका नाही !

जय श्रीराम !

हर हर महादेव !

#vidyamslife

post 19

माणूस नियती पुढे आणि परिस्थिती पुढे लाचार च असतो ! मग  अहं गळून च पडतो ज्यांना ही अनुभूती होते त्यांचा !
माणूस फक्त कटपुतली आहे कर्ता समजतो तो फक्त अहंकार नुसता !

#vidyamslife 

post 18

Fb वर इंग्रजी मोफत शिकू शकतो ! 🤣🤣

आपल्याला हवीच होती !

https://www.facebook.com/100556801589790/posts/586925666286232/?app=fbl

....
Today's lesson  for me Kokan roads are winding and hard turn in nature !

#vidyamslife

post 17

दुसऱ्या च्या चुकातून शिकावे ! चाणक्य !
#vidya

post 16

No action is Real failure ! 
One accepts he is fail! It's real failure in once life ! 
#vidyamslife #quotes 
#SocialExperiencequotes

post 15

एका पेक्षा अधिक जिहादी ने हिंदूची हत्या केली उदयपूर मध्ये ! 😡😡
कारण , नुपूर शर्मा यांना social media वर समर्थन दिल म्हणून ! ती स्त्री होती म्हणून जिवंत आहे म्हणायचं !

#behindunotsecular

post 14

समुहाने चुकीच्या व्यक्ती कडे आपले नेतृत्व देऊ नये नाहीतर त्याची शिवसेना होते आणि इतर जण स्वतःच्या पोळ्या भाजून मोकळे होतात ! अति मान सुद्धा वाईट ! मत मांडणे आणि विचार स्वातंत्र्य हवेच !  
वाईट माणसं लवकर कृती करून मोकळे होतात !

चांगली माणसं सहन करत राहतात !  मुख्यमंत्री शिंदे सारखी !

(C)
#vidyamslife

post 13

हुकूमशाही , एकाकडे सगळे निर्णय घेणे असणाऱ्या संस्था पुढे जाऊन नष्ट होतात !

शंकराचार्य पुरी यांनी सांगितले !
ते स्वतः मठ सगळ्यांची मत घेऊन सांभाळतात ! 
आणि एखाद्य काम पूर्ण झाल्याशिवाय समाजाला सांगत नाही !

तसही believe theory  मध्ये लिहिलं आहे!  एखादी गोष्ट करत असाल तर गाव बोंब करू नये 🤣 
गावठी भाषेत ! शून्या पाशी येतो माणूस ! 

#vidyamslife 

post 12

ज्याचं काम त्याला साजे !
गायकाने गायक व्हावं!
क्रिकेटर ने किंवा फोटोग्राफर ने गायक कशाला व्हायचा अट्टहास करावा !

नाहीतर त्यांची अवस्था उध्दव जी सारखी होईल ! 

लोक फायदा घेऊन मोकळे झाले ! लायकी नसताना कर्म भार घेण्याचा अट्टहास च कशाला मुळात ?
हट्ट फक्त  !

शहाणपणाचे धडे गिरवावे म्हणून च पाठवलं होत 🤣 अमित शहा बीजेपी ने !
देर आये दुरुस्त आहे 

#vidyamslife 

post 11

दूरदृष्टी च राजकारण करायला चार पावलं मागे घ्यायची असतात !
तसही भाजपा ला खूप धीर आहे विरोधी पक्ष म्हणून खूप संघर्ष केलाय तेव्हा आज कुठे गाडी रुळावर आली आहे !
तरी हिंदू ना स्वतंत्र संघटना हवीच अराजकीय !
#vidyamslife

post 10

लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही,म्हणजे माणसाला सुख लागतं. वपुकाळे.

post 9

लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही,म्हणजे माणसाला सुख लागतं. वपुकाळे.

post 8

#maharashtra #news
१. हिंदुत्ववादी नेते मुख्यमंत्री शिंदे झाले!
२. Bjp आणि शिवसेना शिंदें गट ह्या पुढच्या कित्येक निवडणुका हिंदुत्व चा विषय घेऊन लढणार एकत्र ! 
नैसर्गिक युती झाली एकदाची ! तसंही हिंदूहृदयसम्राट यांनी काही कोणाची नेमणूक केली नव्हती !
ते स्वतःच शॉक होते उद्धव जी ना कोणी दिल अमुक अमुक पद ! 
नंतर राणे , मनसे सुद्धा ह्यांच्या मुळे सोडून गेले पक्ष!
३ . आता शिवसेनेची सूत्र मुख्यमंत्री शिंदे कडे स्व कर्तृत्वाने मिळाली ! 
४. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर असणार ह्यापुढे !
म्हणजे त्या राऊताचा पत्ता कट झाला एकदाचा सगळेच त्रासले होते 🤣 
घड्याळ सोडून ! 

......
(२)

#maharashtra #politics 
२ १/२ वर्षांनी पुन्हा राज्यात आणि केंद्रात आम्ही हिंदुत्व साठी लढू  निवडणूक आणि ह्यावेळी चेहरा मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र राज्यातील हिंदुत्व चा चेहरा आहेत जगजाहीर जाहीर झालंय news media च्या बातम्यांतून !

झटपट शपथविधी घेऊन मोकळे झाले ! 

एक तिर से सबकी बोलती बंद कर दि भाजपा ! 
वर्षभर फडणवीस आणि शिंदें गट एकमेकांच्या संपर्कात होते !
इतक्या वर्षांनी जे पेरलं दोघांनी तेच उगवलं आहे !

तसही नामधारी मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते ! सत्तेच्या धुंदीत फक्त दुसऱ्या च्या हातच बाहुल झाले म्हणायचं !
चुका करत शिकण्यासाठी हे सगळं होत ! लगेच संभाजी नगर जाता जाता नाव बदलली एकदाची !

आता काही शिवसेना ची हिंदुत्व पासून सुटका नाही !

जय श्रीराम !

हर हर महादेव ! 
(C)

#vidyamslife

post 7

 Finally माझ्या आवडत सरकार आलं !
महाराष्ट्र विकासासाठी 
खूप खूप शुभेच्छा ! 🙏 युतीला


Vidya

post 6

Finally माझ्या आवडत सरकार आलं !
महाराष्ट्र विकासासाठी 
खूप खूप शुभेच्छा ! 🙏 युतीला


Vidya

post 5

 महाराष्ट्रातल्या अस्थिर राजनीती चा प्रश्न  मुख्यमंत्री  शिंदे,  उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांनी सोडवला आहे !
जनतेला पुन्हा निवडणूक दिली नाही इतके हुशार आहेत आपल्या  महाराष्ट्र राज्यातले राजकीय नेते !  मनसे सुद्धा योगी च बघून हिंदुत्व चा झेंडा घेणार असं दिसतंय ! केंद्र सरकार च्या पुढच्या निवडणूकीत bjp सोबत आली मनसे तर नवल नाही ! मारणारा असेल तर तारणारा ही असतो ! 

©
Vidyamslife



post 4

 माणूस नियती पुढे आणि परिस्थिती पुढे लाचार च असतो ! मग  अहं गळून च पडतो ज्यांना ही अनुभूती होते त्यांचा !

माणूस फक्त कटपुतली आहे कर्ता समजतो तो फक्त अहंकार नुसता !

#vidyamslife

post 3

 #maharashtra #news
१. हिंदुत्ववादी नेते मुख्यमंत्री शिंदे झाले!
२. Bjp आणि शिवसेना शिंदें गट ह्या पुढच्या कित्येक निवडणुका हिंदुत्व चा विषय घेऊन लढणार एकत्र ! 
नैसर्गिक युती झाली एकदाची ! तसंही हिंदूहृदयसम्राट यांनी काही कोणाची नेमणूक केली नव्हती !
ते स्वतःच शॉक होते उद्धव जी ना कोणी दिल अमुक अमुक पद ! 
नंतर राणे , मनसे सुद्धा ह्यांच्या मुळे सोडून गेले पक्ष!
३ . आता शिवसेनेची सूत्र मुख्यमंत्री शिंदे कडे स्व कर्तृत्वाने मिळाली ! 
४. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर असणार ह्यापुढे !
म्हणजे त्या राऊताचा पत्ता कट झाला एकदाचा सगळेच त्रासले होते 🤣 
घड्याळ सोडून ! 

......
(२)

#maharashtra #politics 
२ १/२ वर्षांनी पुन्हा राज्यात आणि केंद्रात आम्ही हिंदुत्व साठी लढू  निवडणूक आणि ह्यावेळी चेहरा मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र राज्यातील हिंदुत्व चा चेहरा आहेत जगजाहीर जाहीर झालंय news media च्या बातम्यांतून !

झटपट शपथविधी घेऊन मोकळे झाले ! 

एक तिर से सबकी बोलती बंद कर दि भाजपा ! 
वर्षभर फडणवीस आणि शिंदें गट एकमेकांच्या संपर्कात होते !
इतक्या वर्षांनी जे पेरलं दोघांनी तेच उगवलं आहे !

तसही नामधारी मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते ! सत्तेच्या धुंदीत फक्त दुसऱ्या च्या हातच बाहुल झाले म्हणायचं !
चुका करत शिकण्यासाठी हे सगळं होत ! लगेच संभाजी नगर जाता जाता नाव बदलली एकदाची !

आता काही शिवसेना ची हिंदुत्व पासून सुटका नाही !

जय श्रीराम !

हर हर महादेव ! 
(C)

#vidyamslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .