post 31

 मुंबईत महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का कमी झाला असेल तर वाढवावा की !

आज काल बिहार ,उत्तर प्रदेश , दिल्ली कुठून कुठून माणसं येतात आणि स्वतः च शून्यातून विश्व उभारतात !

त्या राज्यपाल ची बोलती बंद करायची ! 
काही ठिकाणी अ मराठी वस्ती जास्त झाल्या !

हे नेते मंडळी काही करत नाही !
मराठी च फक्त राजकारण सुरू यांचं !

निवडणुका आल्या की हिंदी पोस्टर लावणार मत मागायला ते ही महाराष्ट्र राज्यात !
मराठी माणूस कट्टर नाही हेच खरं !

#vidyams #politics

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .