आज काल बिहार ,उत्तर प्रदेश , दिल्ली कुठून कुठून माणसं येतात आणि स्वतः च शून्यातून विश्व उभारतात !
त्या राज्यपाल ची बोलती बंद करायची !
काही ठिकाणी अ मराठी वस्ती जास्त झाल्या !
हे नेते मंडळी काही करत नाही !
मराठी च फक्त राजकारण सुरू यांचं !
निवडणुका आल्या की हिंदी पोस्टर लावणार मत मागायला ते ही महाराष्ट्र राज्यात !
मराठी माणूस कट्टर नाही हेच खरं !
#vidyams #politics

0 comments:
Post a Comment