post 12

 आयुर्वेद नुसार आजार होऊ नये  म्हणून पथ्य सांगितली जातात आणि 
Calendar
मध्ये ही एकादशी असते!
Prevention better than cure !
Health care system 
अजून तरी आली नाही आपल्या देशात ! पंचकर्म चिकित्सा मात्र आहे !  वर्षातून एकदा तरी करतात ! एका कडून कळलं !

Cancer cell आधी पासून च 
असतात शरीरात ! 

एकादशी किंवा कमीत कमी अकरा  दिवसांनी अंदाजे साबुदाणा खिचडी , साबुदाणा वडा दही तरी खाऊच शकतात ! उपवासाचे खूप पदार्थ आहेत ! 

रोज जेवण करताना पूर्ण पोट भरू नये ! 
डॉ राजीव दीक्षित यांनी सांगितलं !
पाणी sip sip करून प्यावे ! ते ही फ्रीज च नाही !  कोमट करून नंतर थंड केलेलं normal temperature वरच !

#vidyamslife
Health awareness campaign

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .