post 14

समुहाने चुकीच्या व्यक्ती कडे आपले नेतृत्व देऊ नये नाहीतर त्याची शिवसेना होते आणि इतर जण स्वतःच्या पोळ्या भाजून मोकळे होतात ! अति मान सुद्धा वाईट ! मत मांडणे आणि विचार स्वातंत्र्य हवेच !  
वाईट माणसं लवकर कृती करून मोकळे होतात !

चांगली माणसं सहन करत राहतात !  मुख्यमंत्री शिंदे सारखी !

(C)
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .