post 3

 15 August 1947 

रोजी  transfer of power झाली होती.
तरी अजून स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो !
वामपंथी चा इतिहास कशाला अजून सुरू आहे .. नेहरू गांधी ने इतिहास च बदलला 😡
इतके सत्ते चे लालची देशद्रोही नुसते !

१५ ऑगस्ट च का निवडला ??
कारण त्या दिवशी सुभाषचंद्र बोस यांच्या मित्र देश आझाद हिंद सेने सोबत लढले त्या 

जपान 

ने 

Surrender 
केलं दुसऱ्या महायुद्धात !  😔

इंग्रजाची कु नीती ! 

ह्या आझाद हिंद सेने मुळे इंग्रज पळाले !

गांधी मुळे नाही !

#इतिहास #rightwing

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .