post 1

स्वा सावरकर काळे पाणीची शिक्षा होण्या आधी इंग्रजांनी असे फोटोशूट केले होते !

दुसऱ्या महायुद्धात शेवटी स्वा सावरकरांची मदतच घ्यावी लागली त्या इंग्रजांना !
स्वा सावरकर आणि सुभाषचंद्र बोस दोघांनी मिळून आझाद हिंद सेनेच्या मदतीने इंग्रजांना शेवटी भारत सोडावा लागला यात नगण्य भूमिका कोणाची होती तर मोहनदास गांधी यांची !
वाम पंथी नि खोटा इतिहास पसरवला नेहरू गांधी ला त्यांचं उदात्तीकरण हवं होतं !
दिल्लीच्या संग्रहालय  prof कपिल यांनी सगळा खरा इतिहास मांडला आहे !
#vidyamslife



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .