स्वा सावरकर काळे पाणीची शिक्षा होण्या आधी इंग्रजांनी असे फोटोशूट केले होते !
दुसऱ्या महायुद्धात शेवटी स्वा सावरकरांची मदतच घ्यावी लागली त्या इंग्रजांना !
स्वा सावरकर आणि सुभाषचंद्र बोस दोघांनी मिळून आझाद हिंद सेनेच्या मदतीने इंग्रजांना शेवटी भारत सोडावा लागला यात नगण्य भूमिका कोणाची होती तर मोहनदास गांधी यांची !
वाम पंथी नि खोटा इतिहास पसरवला नेहरू गांधी ला त्यांचं उदात्तीकरण हवं होतं !
दिल्लीच्या संग्रहालय prof कपिल यांनी सगळा खरा इतिहास मांडला आहे !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment