चित्रकार

चित्रकार जसा रंग निवडतो चित्र काढताना तसं
आयुष्याच्या canvas वर कोणते रंग भरायचे हे आपण ठरवायला हवं की? आणि त्यासाठी विवेक बुद्धी वापरून कर्म करावी आणि कधी कोणतं कर्म करावं याची निवड ही करावी. 
#vidya

माणसांच्या सुखाच्या कल्पना

माणसांच्या सुखाच्या कल्पना काय असतात?
शिक्षण ,  उत्तम नोकरी , लग्न आणि मुले ती ही हुशार पुढे जाऊन यशस्वी असावी.काही पालक मग मिरवायला मोकळे समाजात. मग इतर पालकांच मुलांची तुलना करणं सुरू. सगळे पालक मात्र विसरतात त्याच्या काळात त्यांना हवं तितकं यश त्यांना मिळालं पण त्यांच्या पेक्षा ही यशस्वी अशी माणसं होती. काही वेगळं काम करणारी ही माणसं असतात की जसं चांभार  ,सुतारकाम,भिक्षु की  , गवंडी काम करणारी इत्यादी.

सगळ्या प्रकारची काम करणारी माणसं असतात म्हणून एकमेकांना पूरक अशी काम एकमेकांच्या मदतीने पूर्ण होतात.

काही पालक मुलं नोकरी नाही करत म्हणून मानसिक छळ करतात. प्रोत्साहन द्यायचं यांना कोणी शिकवलंच नसतं.  मग मुलांचा आत्मविश्वास आणि मानसिक संतुलन ढासळायला हेच पालक कारणीभूत असतात की!

अमुक परीक्षेत पास व्हा अमुक कंपनीत जा अमुक पदावर जा मग तुम्ही मोठे व्हाल !
शेवटी काम कोणतेही करा जोपर्यंत पद आहे तोपर्यंत मान.म्हणून माणसं पदाला जास्त मान देणारी मिळतात आणि माणूस म्हणून माणसांना ओळखणारी कमी , मान देणारी ही कमी.


कोणी मुलं यशस्वी होत नाहीत म्हणून दुःखी कष्टी होतो तर कोणी मुलं आपल्या आपल्या मार्गाला गेली आणि आपला एकटेपणा दिवसेंदिवस वाढत जातो म्हणून दुःखी कष्टी होतात. एक मात्र विसरतो माणूस सुख आपल्यात असतं हे बाकीचे सोबती असतात.आपलं सुख दुसऱ्यावर अवलंबून असलं तर आपण दुःखी होणं अनिवार्य की.
एक गोष्ट खरी असते माणूस एकटाच येतो एकटाच जातो काही दिवस सोबती भेटतात आणि मग जो तो आपल्या मार्गाला जातो.

आपण मात्र स्वतः साठी आनंद मिळण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी शोधून त्यात आपला वेळ आनंदाने घालवायला शिकावं. कलाकार असेल तर कलेत मग्न व्हावं आणि जग विस्मरावं तर कधी भक्ती मध्ये देवाच्या लिन व्हावं आणि मन शांत करावं.

© #vidyamslife

डुक्कर

हिंदू नो डुक्कर खायला सुरवात करा ! यांना डुक्कर च मटण आणि रक्त खाण पाप असतं !

आमच्या भागात पूर्वी शिख परिवार होते तलवार किंवा इतर वस्तुंना धार द्यायचे. डुक्कर पण पाळायचे खायचे!

Grief

Grief is the biggest emotion to handle in life.
#vidya

लोभी माणूस

जो माणूस लोभी होती त्याची मूल्ये ढासळत जातात आणि अश्या अहंकार घेऊन जगणाऱ्या माणसांचा एक दिवशी अंत होतो. ज्याला माणसा पेक्षा पैसा मोठा वाटतो तो असंवेदनशील मनाचा फक्त माणूस देह असलेला एक जीव असतो.
#vidya

राजकारण

पश्चिम बंगाल मध्ये बीजेपी जिंकली म्हणून बांग्लादेशी आधार कार्ड , pan कार्ड मतदान करणाऱ्या घुसखोरांना त्याच्या देशात परत पाठवत आहेत.

पुर्ण देशातले ही साफ सफाई होवो. मुंबई मध्ये ५० हजार परत आले होते बांग्लादेशी महाराष्ट्रात.

#news #vidya

वाचन संस्कृती

शाळेत वाचन संस्कृती वाढवायची कल्पना सुचली आहे! एका वर्षात ६० मुलांनी वर्गातल्या ६० वेगळी पुस्तक घ्यायची आणि अदलाबदल करून  वाचायची!  पैसे पण वाचतील वाचन पण होईल लहानपणी!

आमच्या वेळी शाळेत फक्त श्यामची आई रोज पुस्तक द्यायचे! दुसरं लहान पुस्तक होतं आलटून पालटून तेच तेच पुस्तक.. औपचारिकता म्हणून दोन पुस्तकांचा खेळ खेळायचे!

शिक्षण

आज काल शिक्षण करून सुद्धा नोकरी मिळत नाही काहींना. इतकं शिक्षण घेण्यापेक्षा  बारावी नंतर सरळ नोकरी शोधावी . तीन चार वर्षे अनुभव ही मिळेल , कमी वयात पैसे कमावणे ही होईल. व्यवहारीक ज्ञान मिळेल.  ज्यांना व्यवसाय करायचा मार्ग मिळेल ते बालाजी च्या मालकां सारखे व्यवसाय करतील.

#vidya

विचार

fb चा जास्त वापर आज काल वयस्कर माणसं किंवा कलाकार करतात त्यात संगीत , साहित्य क्षेत्र आले.
नोकरी करणारे कमी किंवा नाहीच..गृहिणी चा वापर कमी होतो मुलां मुळे.

...

माणसाच्या दुःखाच कारण एक तर तो स्वतः असतो नाहीतर दुसरी आयुष्यातली व्यक्ती जी आयुष्यात असते किंवा नसते। दूर असते किंवा नसते.. जिवंत असते किंवा नसते...


...


मुलं हुशार असली की परदेशात जातात मागे आई वडील पैकी कोणी emotional
असेल तर मुलांच्या आठवणीत जगतात!

#vidya

रसिकांचे अभिप्राय

नमस्कार ,
  
आपले पुस्तक कॅलिडोस्कोप मराठी साहित्यिकांच्या लेखनाचा साहित्य प्रवास आणि पत्र व्यवहार  प्रत्येक मराठी  वाचकांनी वाचावा असे आहे. वाचन संस्कृती ला बळ देणारे पुस्तक आहे.वाचक आणि साहित्यिकांमधला दुवा आहे. शाळेत वाचन संस्कृती वाढवायची असेल तर मुळात साहित्यिकांची ओळख होणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रत्येक शाळेत व्याख्यानमाला आणि ह्या पुस्तकाचा परिचय अवश्य करावा ही लेखक म्हणून तुम्हाला विनंती ! मराठी साहित्याचा वटवृक्ष असाच बहरत राहो.

धन्यवाद लिहीत रहा ! शुभेच्छा  🙏

विद्या एम एस 

स्त्री जीवन

स्त्री चा जन्म फक्त जन्माला बाळ घालण्यासाठी झाला आणि नाही दिला लग्न झाल्यावर सून बाई ने बाळ तर तिला मानसिक देणाऱ्या सासूची कमी नाही. भले ती कमाई करत असो किंवा संस्कारी उच्च शिक्षित ही असतात काही. मुलं न होण्यामागे  प्रत्येक वेळी स्त्री जबाबदार नसते कधी पुरुष ही असतो. 

स्त्री ने वारस म्हणून मुलगा देणे ह्याला जबाबदार स्त्री . विज्ञान मध्ये पुरुष जबाबदार असतो मुलगा व्हावा का मुलगी हे सिद्ध केलं आहे.

Vidyamslife

वाद

वादाच मूळ कारण समोरचा व्यक्ती माझ्या मना सारखं वागत  नाही हे आहे. दुसरं म्हणजे आवडी , निवडी , आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो! सुख दुःखाच्या संकल्पना ही ज्याच्या त्याच्या वेगळ्या असतात!

Vidya

विचार

काही गांधीवादी विचारांचे असतात काही सावरकर वादी विचारांचे ! आम्ही सावरकरवादी !

राजकारण

एक गांधी गेला नथुराम गोडसे ना सगळ्या पुरावा नसताना फाशी दिली. गांधी हॉस्पिटल च्या जवळपास होते तरी त्यांना admit केलं नव्हतं !

त्या नंतर मुंबईत सावरकर बंधू ची हत्या केली या अहिंसावादी गांधी च्या समर्थकांनी आणि गोडसे जातीच्या ब्राह्मणांची सुद्धा ! तरी पण अजूनही काहींना गांधींचा पुळका जो हिंदू विरोधी secular 
होता आरामात आंदोलन करायचे काळ्या पाण्याची यांना नेहरू ला एकदाही शिक्षा नाही झाली तरीही आज ही  काही कवी गांधी साठी लेखन करतात ! 

#vidya

लग्न असूनही अविवाहित आयुष्य काढणारी माणसं

अश्या माणसांना दुःखाची सवय झाली असते!त्यांना सुख नाही मिळणार हे ठरवलं असतं! सवय झाली असते जोडीदाराची आणि समाजात मिरवायला एक जोडीदार हवा असतो मान ही मिळतो जो divorce घेतल्या वर कमी होऊ शकतो किंवा मुलं कसं handle करणार ते ही जमत नसतं ह्या जोडप्यांना ! आपल्या इथे divorce नंतर दुसरं लग्न करणे  आता ह्या पिढीत सुरू होतंय ! काही जण एकदाच करतात  नंतर एकटे राहतात ! 

Divorce  न घेता सोबत राहणारी लोक कोणत्या तरी कामात व्यस्त राहून दिवस ढकलतात!

साहित्यिक चेहरे

काही कवी.. लेखक  मित्र यादीत नसतात मात्र प्रसिद्धी च्या अहंकारात बुडालेले असतात. यांना रसिक हवे असतात पण कोणी लेखन करणारे भेटले तर त्यांना लांब च करतात! 

मी राजहंस एक ! इतर कोणी नको आपल्या जवळपास 🤣😂

चार हाथ लांब रहावं!

इतके अहकांरी तर इंग्रजी चे पूर्ण जगात best seller असणारे ही नसतात! 

#vidya

कविता

जिथे भावनांना बोलायची 
गरज नसते
मौन रिक्त जागा भरते
तिथे मैत्रीची सुंदर सुरवात होते!

© Vidyamslife

विचार

जे आपल्याकडे असतं तेच आपण दान करू शकतो ! म्हणून श्वास कोणी दान करू शकत नाही जे मुळात आपले नसतातच ! #vidya

कविता



मोकळा श्वास 
घेई ध्यास स्वप्नांचा 
घेई उंच उंच भरारी 
पोहची उंच शिखरी 
#vidyamslife

आई

ती आई असते जिचं आयुष्य दिवसभर कुटुंबा भोवती फिरत असतं! 
जिचं अस्तित्वच जणू कुटूंब झालं असतं
स्वतःसाठी मोकळा वेळ मिळावा ह्या साठी मात्र धडपड सुरू असते मध्ये मध्ये
संसार रमलेलं मन स्वतः साठी कधी मोकळा श्वास घेतं  स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घेत उंच शिखर गाठण्या प्रयत्नांची कास धरतं!

(२)

मोकळा श्वास 
घेई ध्यास स्वप्नांचा 
घेई उंच उंच भरारी 
पोहची उंच शिखरी 
 © #vidyamslife

विचार

चालत बोलता माणूस निघून जातो आणि मनात एक निधनानंतर पोकळीत निर्माण करतो मात्र मग नातेवाईक असो किंवा कोणी ओळखीची माणसं कधी सामाजिक कार्यकर्ते ,नेते मंडळी!
#vidya

चेहरा

चेहरा फक्त चेहरा कुठे असतो
आठवणी नुसत्या सोबत घेऊन येतो
कधी कटू कधी गोड
कधी सुखद कधी दुःखद
क्षणांचे स्मरण करतो !
प्रत्येक माणसाचा जणू ठसा असतो
आपल्या मनावर उमटवलेला !
माणसं मनाने दूर जातात
कधी देहाने दूर जातात
हाच चेहरा फक्त सोबती उरतो
आठवणी मध्ये सतत येतो जातो !
चेहरा ज्याची त्याची ओळख असतो
क्षणभंगुर आयुष्यातला सोबती म्हणायचा !
पण आपण असतो का ते? देहाच्या पलीकडे
मनाच्या पलीकडे सुद्धा एक चेहरा आहे की
जो भाव भावनांचं दर्शन घडवतो ...
जो नाती जपतो ..
कधी टिकवतो तर
कधी स्वार्थासाठी तोडतो !
कधी
मन जुळवतो
नाती घडवतो ..
आयुष्य सुखकर करतो !

विद्या
१५.५.२०२६
#vidyamslife

quotes

Overthinking never takes anyone anywhere, but actions surely will.

#vidyamslife

@ vidyamsblog


If you don’t walk towards your goal, you’ll never reach it.

#vidyamslife

स्त्री

जेव्हा स्त्री संसारी होते तेव्हा तिची ऊर्जा संसारात विभागली जाते! स्वतःसाठी आवडीची गोष्ट करायला वेळ मुद्दाम काढावा लागतो!

#vidya

कविता मैत्री

कोणी सोबत आहे
ही जाणीव अनुभवून
वर्षे कित्येक निघून गेली..
आता कोणी असलं सोबत
तरी एकांतची इतकी सवय झाली की
एकांतच हवाहवासा वाटतो
नकोच वाटते
कोणा सोबत गुंतणे
सतत अवलंबून जगणे
वाट बघत क्षण घालवणे
मैत्रीच सुख दिलंस तरी
भेटीची आस काही थांबली नाही
तुला भेटून घट्ट मिठी मारण्या
जीव किती धडपडतो आहे
मनातल्या सगळ्या दुःख आणि चिंता 
हलक्या करून मुक्त मनाने जगीन म्हणते आहे
साथ तुझी लाभल्या मुळे मन कसं शांत निवांत झालं आहे ..
फक्त काही करण्या तुझ्यासाठी धडपडतं आहे !

विद्या
१३.५.२०१६
#vidyamslife

आई

मनाची सावली
तूच माझी माऊली

मौनाची अबोल भाषा
तूच मनीची प्रीत बावरी

तुझिया साठी मनी झुरते
पाहण्या डोळे आसुसले किती

आता भेट न होणे अपुली
हेचि भाग्य स्वीकारते

मनोमनी चित्र तुझे रेखाटते
स्वप्न तुझे मनी  रंगवते

भावनांच्या माळा गुंफूनी
स्मरणफुलांनी तुला स्मरते

विद्या
१३.०५.२०२६

Vidyamslife

विचार

जस वय वाढतं तसं आयुष्यात येणारी माणसंच अनुभव देतात आणि आपण पण बदलतो ! पण मनाच्या कोपऱ्यात आपलं जुनं अस्तित्व ही असतं फक्त जवळपास च्या लोकांसाठी उरलेलं !

#vidyamslife

वाचन

शालेय सोडून ग्रंथालयातल्या पुस्तकाचं वाचन हाच एक पर्याय भाषा समृद्ध करण्यास मदत करू शकतो.

#vidyamslife

सवय

कोणाच्या असण्याची सवय होते तशी एक दिवशी कोणाच्या नसण्याची सवय होते शेवटी सगळे मनाचे खेळ नुसते आणि आठवणीच्या माळा !

#vidyamslife

People in life

The people who are tune with your frequency, your lifestyle will be part of your life in same or different levels of time. People whose part is over will leave you from our life. Accept everything and move on . People who have connections always stays in your life. 

#vidyamslife

quotes

If you want something then crave it for 100% not less than that.

Vidya

स्त्री

घराला घरपण देणारी एक स्त्री च असते!
घराची शोभा एक स्त्री असते!
घराची मर्यादा ही स्त्री असते!

स्त्री अस्तित्व घराचं
मायेचं एक पांघरूण
ज्याच्या छताखाली पाखरं निवांत निजती
स्त्री घराचा मान
स्त्री घराचा सन्मान
स्त्री मर्यादा
स्त्री पावित्र्य
स्त्री मांगल्याची खूण
स्त्री शुभ संकेत
स्त्री जीवन ज्योत
स्त्री मंदिरातला तेवता दिवा
स्त्री कधी राखेतला धगधगता निखारा
स्त्री नात्यांमधला न तुटणारा एक धागा

स्त्री  कैवल्याची मूर्ती
स्त्री शांततेच प्रतिक
स्त्री एक निःशब्द मौन

विद्या
१२.५.२०२६

#vidyamslife

दुःख

एक काळ सरला की ज्या त्या विषयाचं दुःख आटतं आणि माणूस पुन्हा आयुष्याच्या प्रवाहात वाहायला मोकळा!

$vidyamslife

आई

अमुक वयात आई हवी असते. कधी मानसिक तर कधी शारीरिक आधाराला. जसं वय वाढतं आई नसते तेव्हा आपण च आई च्या भुमिकेत शिरतो. मग आपण म्हणजे कोणी स्त्री असते कोणी पुरुष तर कोणी भाऊ , बहीण सुद्धा .कधी बाप च आई होतो. मुळात मातृत्व असणारी व्यक्ती च आई ची माया देऊ शकते.


#vidyamslife

मैत्री

दुष्काळात पावसाचा शिडकावा व्हावा
तशी तुझी मैत्री
मना प्रसन्न करी तुझी मैत्री
मधूर संगीत मनी गुणगुणी तुझी मैत्री
सुखाची सोबती तशी तुझी मैत्री
मायेची ऊब तशी तुझी मैत्री
झाडाची सावली तशी तुझी मैत्री
भक्ती चे सूर अंतरी अवतरी तशी तुझी मैत्री
पावसातल्या मातीचा सुगंध तशी तुझी मैत्री

विद्या
११.५.२०२६

#vidyamslife

Quotes 11.5.26

sometime what we want is not happening right now is good thing .
#vidya

sometime ok is not ok .

#vidya

Quotes 11.5.26

just do conversation with old friends.if there is connection and feelings then it will survive otherwise move on . #vidya

Quotes 1

विचार

AI जमान्यात lawyer च्या business ला मरण नाही! 
मग property case , divorce case वाढत आहेत. 
न्याय मात्र कधी कोणाला मिळणार त्याची काही हमी मात्र नाही!
परदेशात lie detection test वापर केला जातो.
लवकरात लवकर न्याय मिळतो. आपल्या इथे बैलगाडी सारखी न्यायव्यवस्था भाऊ तोरसेकर यांच्या भाषेत.
#vidya

news

That's why he deserves to be a Chief minister of West Bengal 🙏🚩✌🏻 Suvendu Adhikari new chief minister who won against M a m a t a . 

*****

On April 22, 2025, islamic Terrorists killed 26 Hindu tourists in Pahalgam after confirming their religion.

Among the victims was Bitan Adhikari, a 40-year-old engineer from Kolkata, working in Florida MNC, USA. 

He was on a family vacation with his wife Sohini(A Bangladeshi Hindu woman who fled to India due to islamic persecution and got Indian citizenship in 2024) and 3-year-old son Hridaan when he was shot dead in front of them. 

Terrorists pointed gun at Haridaan, looked towards his mother, laughed at her helpless face and said "Go tell Modi"

Bitan was the family’s sole breadwinner. At Kolkata airport, Suvendu Adhikari met Sohini and said:  

“I will take full responsibility for Hridaan’s upbringing and education. I will look after him like my own son.”  

Suvendu held Haridaan in his lap who kept sobbing and asking "where is Papa" and  fell asleep in his arms. Today Suvendu Adhikari is CM of West Bengal

विचार

Urban Naxal सरकारच्या विरुद्ध बोलणारे ! देश विरोधात गोष्टी करणारे! 
left wing वामपंथी विचारधारा कोणत्याही हिंदू समर्थनीय ,देशासाठी केलेल्या गोष्टी ला सतत विरोध करणारी मानसिकता ! काही जूने स्वतः हुन स्वीकारतात आणि काही नवीन  त्या मार्गावर चालतात सुरवात करतात पण स्वीकारत नाही !
#vidya

विचार

एखाद्या  व्यक्ती ची तोंडओळख असणं आणि मैत्री करणे भिन्न गोष्टी असतात!
#vidya

राजकारण

भाजपा सत्तेत असो किंवा नसो कधी हिंसा करत नाही !म्हणून आम्ही भाजपा समर्थक ! भाजपा जनादेशाचा आदर करते नेहमी!

आई

निस्वार्थी नातं आई च असतं ! ती असताना धन्यवाद करून घ्यावे! ❤️ माझ्याकडे आठवणीत जिवंत आहे ती माझी आई ! 

कविता २

कविता १

विचार २

आयुष्यातला दुखद दिवस पालकांचा विरह असतो!

Vidya

विचार

पालकांसाठी चा grief संपला की आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू होतो! त्याच्या शिवाय जगण्याचा नवीन प्रयत्न!#vidya

असंस्कारी स्त्रिया

आज काल च्या कमावत्या स्त्रिया उच्च शिक्षित असंस्कारी ,चरित्रहीन , व्यसनी झाल्या आहेत. 
पुण्यात ४० हजार केस आहेत काडीमोड च्या!

ह्या मध्ये  लहान मुलांना त्रास असतो हे जो चूक करतो तो विसरून जातो!

अश्या गोष्टी ओळखीच्या व्यक्ती सोबत झालेल्या कळल्या की अजून मानसिक त्रास आपल्याला ही होतो!


#vidya

बीजेपी की जीत

म म ता की हुकूमशाही का अंत हो गया ✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩 भगवा छा गया पश्चिम बंगाल में ! 
बीजेपी जीत गयी 👏👏👏 अमित शाह जी का कमाल १५ दिन वही थे उस राज्य में प्रचार के लिए !

#vidya

home schooling

Home schooling घरातून शिक्षण घेणे उत्तम पर्याय आहे ! आज काल लहानपणी शाळेत दिल्ली बोर्ड च्या लाखो रुपये घेतात! शिक्षण व्यवस्थेचा बाजार करून ठेवला आहे!

Brand च्या वस्तू सारखं अमुक शाळेत अमुक फी द्यावीच लागणार !
इथे पण branding सुरूच!
#vidya

माहिती

अस्थि विसर्जन वाहत्या पाण्यात करायचं असतं !
कोणत्याही कुंडात नाही!

राजकारण आणि बुरखा

खांग्रेस सत्तेत येण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते! स्त्रियांनी बुरखा घालणं हे काही वर्षांपूर्वी च सुरू झालं आहे.
मागे मुंबईत ह्यामुळे रेल्वेत ladies डब्बात पुरुष बुरखा घालून घुसला!

लव जिहाद च्या केसेस सुद्धा वाढत आहेत!

मदरसा मशिदी चा वापर कट्टरता पसरवण्यासाठी होतो शिकलेले सुद्धा मागे नाहीत दिल्ली आतंकवादी हल्या मध्ये सिद्ध केलं!

corporate जिहाद ही सुरू झाला आहे महाराष्ट्रात !

२००४ मध्ये मुस्लिम मुली सोबत मैत्री झाली! तिच्या घरचे शिकलेले होते म्हणून बुरखा घातला नाही तरी चालेल म्हणायचे!

क्लास मध्ये आल्यावर बुरखा काढून पंजाबी ड्रेस मध्ये बसायची
!!

आज काल ह्या बुरखा वरून सुद्धा राजकरण सुरू आहे मग कॉलेज असो किंवा शाळा ह्याला सुद्धा सोडलं नाही मागे 
कर्नाटकात एका हिंदूंचा जीव गेला आहे!

गोदी मीडिया म्हणून संबोधन करणारे सरकारी विरोधी देश  विरोधातलेच आहेत!

मोदी ना तर DD national वर साधी मुलाखत द्यायला सुद्धा स्वतंत्र्य दिलं नव्हतं ह्या गांधी परिवाराने ! 
पत्रकार प्रखर श्रीवास्तव यांनी सांगितलं होतं!

बातमी

स्त्रियांवर किंवा लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला भर चौकात live प्रक्षेपण करून news वर सगळ्या समाजा समोर शिक्षा द्यावी ... छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हाथ पाय दोन्ही कापले जायचे ती तरी शिक्षा द्यावी की ! 😡

स्त्री अत्याचार साठी OTT जबाबदार

विष्णू शंकर जैन सुप्रिम कोर्टाचे वकील यांनी सुद्धा  अश्या घटना  होण्या मागची खरी कारणे sensorship नसलेले OTT platform आहेत असं मत दिलं आहे!  Internet चा content च कारणीभूत आहे !  स्त्रीला भोगवस्तू करून ठेवलं आहे मग चित्रपट ही त्यात पुढे आहेतच! नवरात्रीला फक्त देवीची पूजा करायची मात्र!  नराधमांना चौरंगा करून हाथ पाय कापून समाजात सोडून द्यावं असं वाटतं! छत्रपती शिवाजी महाराज ह्याच पध्दतीचा वापर करायचे!

चित्रकाव्य

कविता

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .