वाद

वादाच मूळ कारण समोरचा व्यक्ती माझ्या मना सारखं वागत  नाही हे आहे. दुसरं म्हणजे आवडी , निवडी , आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो! सुख दुःखाच्या संकल्पना ही ज्याच्या त्याच्या वेगळ्या असतात!

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .