fb चा जास्त वापर आज काल वयस्कर माणसं किंवा कलाकार करतात त्यात संगीत , साहित्य क्षेत्र आले.
नोकरी करणारे कमी किंवा नाहीच..गृहिणी चा वापर कमी होतो मुलां मुळे.
...
माणसाच्या दुःखाच कारण एक तर तो स्वतः असतो नाहीतर दुसरी आयुष्यातली व्यक्ती जी आयुष्यात असते किंवा नसते। दूर असते किंवा नसते.. जिवंत असते किंवा नसते...
...
मुलं हुशार असली की परदेशात जातात मागे आई वडील पैकी कोणी emotional
असेल तर मुलांच्या आठवणीत जगतात!
#vidya

0 comments:
Post a Comment