राजकारण

एक गांधी गेला नथुराम गोडसे ना सगळ्या पुरावा नसताना फाशी दिली. गांधी हॉस्पिटल च्या जवळपास होते तरी त्यांना admit केलं नव्हतं !

त्या नंतर मुंबईत सावरकर बंधू ची हत्या केली या अहिंसावादी गांधी च्या समर्थकांनी आणि गोडसे जातीच्या ब्राह्मणांची सुद्धा ! तरी पण अजूनही काहींना गांधींचा पुळका जो हिंदू विरोधी secular 
होता आरामात आंदोलन करायचे काळ्या पाण्याची यांना नेहरू ला एकदाही शिक्षा नाही झाली तरीही आज ही  काही कवी गांधी साठी लेखन करतात ! 

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .