नमस्कार ,
आपले पुस्तक कॅलिडोस्कोप मराठी साहित्यिकांच्या लेखनाचा साहित्य प्रवास आणि पत्र व्यवहार प्रत्येक मराठी वाचकांनी वाचावा असे आहे. वाचन संस्कृती ला बळ देणारे पुस्तक आहे.वाचक आणि साहित्यिकांमधला दुवा आहे. शाळेत वाचन संस्कृती वाढवायची असेल तर मुळात साहित्यिकांची ओळख होणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रत्येक शाळेत व्याख्यानमाला आणि ह्या पुस्तकाचा परिचय अवश्य करावा ही लेखक म्हणून तुम्हाला विनंती ! मराठी साहित्याचा वटवृक्ष असाच बहरत राहो.
धन्यवाद लिहीत रहा ! शुभेच्छा 🙏
विद्या एम एस

0 comments:
Post a Comment