शिक्षण

आज काल शिक्षण करून सुद्धा नोकरी मिळत नाही काहींना. इतकं शिक्षण घेण्यापेक्षा  बारावी नंतर सरळ नोकरी शोधावी . तीन चार वर्षे अनुभव ही मिळेल , कमी वयात पैसे कमावणे ही होईल. व्यवहारीक ज्ञान मिळेल.  ज्यांना व्यवसाय करायचा मार्ग मिळेल ते बालाजी च्या मालकां सारखे व्यवसाय करतील.

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .