आज काल शिक्षण करून सुद्धा नोकरी मिळत नाही काहींना. इतकं शिक्षण घेण्यापेक्षा बारावी नंतर सरळ नोकरी शोधावी . तीन चार वर्षे अनुभव ही मिळेल , कमी वयात पैसे कमावणे ही होईल. व्यवहारीक ज्ञान मिळेल. ज्यांना व्यवसाय करायचा मार्ग मिळेल ते बालाजी च्या मालकां सारखे व्यवसाय करतील.
#vidya

0 comments:
Post a Comment