राजकारण आणि बुरखा

खांग्रेस सत्तेत येण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते! स्त्रियांनी बुरखा घालणं हे काही वर्षांपूर्वी च सुरू झालं आहे.
मागे मुंबईत ह्यामुळे रेल्वेत ladies डब्बात पुरुष बुरखा घालून घुसला!

लव जिहाद च्या केसेस सुद्धा वाढत आहेत!

मदरसा मशिदी चा वापर कट्टरता पसरवण्यासाठी होतो शिकलेले सुद्धा मागे नाहीत दिल्ली आतंकवादी हल्या मध्ये सिद्ध केलं!

corporate जिहाद ही सुरू झाला आहे महाराष्ट्रात !

२००४ मध्ये मुस्लिम मुली सोबत मैत्री झाली! तिच्या घरचे शिकलेले होते म्हणून बुरखा घातला नाही तरी चालेल म्हणायचे!

क्लास मध्ये आल्यावर बुरखा काढून पंजाबी ड्रेस मध्ये बसायची
!!

आज काल ह्या बुरखा वरून सुद्धा राजकरण सुरू आहे मग कॉलेज असो किंवा शाळा ह्याला सुद्धा सोडलं नाही मागे 
कर्नाटकात एका हिंदूंचा जीव गेला आहे!

गोदी मीडिया म्हणून संबोधन करणारे सरकारी विरोधी देश  विरोधातलेच आहेत!

मोदी ना तर DD national वर साधी मुलाखत द्यायला सुद्धा स्वतंत्र्य दिलं नव्हतं ह्या गांधी परिवाराने ! 
पत्रकार प्रखर श्रीवास्तव यांनी सांगितलं होतं!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .