post 6

 कभी धूप है 
कभी छाव है ये जिंदगी 
ये जिंदगी मेरी तेरी ये जिंदगी 

Vidya

post 5

ज्या ज्या गोष्टी जिभेला आवडत नाहीत उदाहरण पालक , कारली, पालेभाज्या ,फळभाज्या , फळ नाचणी त्या त्या सगळ्या पौष्टिक गोष्टी असतात .
#vidya

post 4

प्रशांत दामले यांनी १२,५०० नाटकाचे प्रयोग केले म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी अभिनंदन करत आहेत.
मग त्यात अभिनेते अमिताभ बच्चन असो किंवा क्रिकेटर सचिन तेंडुलकर .

तिघांची क्षेत्र वेगळी.  आयुष्य जगायला एक क्षेत्र निवडाव लागत आणि सापडलं की सातत्याने कर्म करत रहाणे.  कोणाला आधी मिळतो मार्ग कोणाला उशिरा किंवा कोणी सुचवत म्हणून त्या मार्गावर माणूस चालू लागतो.
#vidya

post 3

 अल्पसंख्याक नसले तरी अल्पसंख्याक आयोग मध्ये मुस्लिम महिला आहेत . शिक्षण क्षेत्रात  मोदी सरकार आल्यावर ४०% मुस्लिम महिला dropout होतात पूर्वी ७०% dropout व्हायच्या. खांग्रेस ने  मुस्लिम महिला च्या विकासासाठी काहीही केलेलं नाही.  सत्यमेव जयते अमीर खान च्या कार्यक्रमात एकदाही विषय काढला नाही त्या खान ने.

हिंदू नि शिव मंदिरात दूध द्यायचं की नाही यावर भाष्य करायला बरं जमतं. सुरवातीला सगळं चांगले चित्रपट बनवले प्रसिद्धी मिळाली आणि नंतर हिंदू देवतांचा अपमान करणारे चित्रपट बनवले.
मुस्लिम समाजाच एक उद्देश असतो लोकसंख्या वाढवा देश विभाजन करा ; चांगल्या असो किंवा वाईट गोष्टीत एकत्र रहा. स्वतःच्या समाजाला एकत्र राहण्यासाठी हलाल , जकात भरावा लागतो तेव्हा कुठे गरीब असो वा श्रीमंत सुप्रिम कोर्ट असो किंवा दंगल  संपल्यावर त्यांच्याच समाजाला मदत करणे असो कायम पुढे असतात. मुस्लिम पंथ  political agenda आहे फक्त . उगाच नाही इतके मुस्लिम देश झाले आणि हिंदूच एकही हिंदू राष्ट्र झालेलं नाही अजून. 
#vidyamslife

post 2

 दोस्ती इतनी गहरी हो की बिना बोले ही दोस्तों के दिल का हाल जान ले.

© #vidyamslife

post 1

 मुलगी वयात आली की पुरुषांच्या नजरेत भरते. खरं तर ती वयात आली हे पुरुषांच्या वासनांध नजरा च सांगत असतात. कधी नातेवाईकाच्या रुपात, कधी अनोळखी व्यक्ती समाजात वाटेत  भेटणाऱ्या. कधी social media वर ही भेट होते. निरागसता बाजूला ठेवायचं शहणपण तिच्यात आलं नसतं. मोठया सोबत बोलताना जास्त हसू नये, मैत्रीपूर्ण वागणूक देऊ  नये हे ही नंतर मोठं झालं की कळत. आपण काका  , मामा,भाऊ नात्याने बोलतो , कधी कधी कोणी ताई बोललं की सहज हुरळून जातो. पण त्या अनोळखी व्यक्तीला किंवा आपल्या घरी काम म्हणून करायला व्यक्तीला चुकून वय सांगून जातो आणि खरे रंग बाहेर येतात. घरी बायको ती पण प्रेम करून लग्न झालं म्हणणारे सुद्धा  कॉम्पुटर दुरुस्ती च्या नावावर घरी शिरतात , ओळख ना पाळख लग्न झालं का ? Bf आहे का प्रश्न विचारतात आणि घरी मोठं माणूस नसलं की हे असले आगाऊ चाळे सुरु.
खरे रंग एकटी व्यक्ती सोबत संवाद करताना कळतात. म्हणून मुलींनी अनोळखी व्यक्ती सोबत मनमोकळ्या गप्पा मारू नये, कामापूरत बोलावं. घरची काम असली तरी रिक्षा करून अश्या लोकां सोबत जाणं ही टाळावं मग काका म्हणून तुम्ही हाक मारत असलात तरी.
  पालक सोबत असताना सगळे गोडगोड बोलतात, मनाचे काळे रंग दिसत नसतात.

कोणी उशिरा लग्न झालं नाही म्हणून दुसऱ्या च्या मुली कडे वाईट नजरेने बघायला सुरवात करत तर कोणी बायको आजारी म्हणून दुसऱ्या स्त्री कडे किंवा मुलीं कडे नको तितकं चांगलं वागायचं  , लाड पुरवायचा आणि संवाद करायला आवडतो म्हणून सारखं घरी या ना त्या कारणाने भेटी गाठी वाढवायच्या सुरू असतं.
आज काल  cctv, ऑफिस सारखं तंत्रज्ञान आलं आहे, सोसायटीच्या व्यक्तीला विचारल्या शिवाय प्रवेश नसतो.  म्हणून खूप स्त्रिया अश्या असंख्य वासनांध पुरुषा पासून वाचल्या   म्हणायच्या.

Social media वर आज काल कोणत्याही वया च्या व्यक्ती सोबत मैत्री होते आवडी निवडी जुळल्या की माणसं सहज प्रेमात पडतात कधी एकतर्फी असतं  , कधी दोन तर्फी. एकट्या स्त्रीने (लग्न न झालेल्या ) social media चा योग्य तो वापर करावा. आपल्या वयाच्या व्यक्ती सोबत बोला किंवा जास्त वयाच्या किंवा विवाहित. समोरच्या व्यक्तीने तुला bf आहे का ? लग्न झालं का? घरी कोण असतं? कोणी आवडलं की नाही अजून? असले personal व्ययक्तिक प्रश्न विचारायला सुरवात केली की समजून जायचं 
ती व्यक्ती single आहे विवाहित असली तरी. तिला सुध्दा तात्पुरती सोबत हवी आहे. 
भावनेच्या भरात स्त्रिया वाहत जातात , विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडतात , प्रेमभंग होतो किंवा सगळं जीव ही देतात. कारण एखाद्या व्यक्ती ची सवय झाली असते. अचानक ती व्यक्ती सोडून गेली की मानसिक त्रास अटळ आहे. म्हणून सावध पणे स्त्रियांनी social media वापरणे गरजेचं आहे. स्त्रिया कडे six sense असतो , vibes मुळे ही कळतं, पण हे खऱ्या आयुष्यात शक्य आहे. Social media वर वावरण्या आधी स्त्रियांना  पुरुषांची psychology माहिती हवी .खऱ्या आयुष्यात अनोळखी व्यक्ती सोबत हाथ मिळवणं , शारीरिक संपर्क करणं टाळावं. त्यापेक्षा नमस्कार करणं उत्तम.


स्वतःला मानसिक त्रास होणार नाही इतकी काळजी मात्र घ्यावी.



© Vidya M S
28.11.2022 

post 3

 सार्वजनिक ठिकाणी असे चांगल्या विचारवंतांचे विचारांचे Poster लावले तर किती बरं होईल . 
पालकांवर संस्कार करा की आधी . मुलांनी काय करावं कसं वागावं सगळं पाठ असतं पण स्वतःची पाटी कोरी नुसती. माणूस बना की आधी. विकास तर झाड फुल पक्षी प्राण्यांचाही होतो की.

post 2

 कलाकारांचं आयुष्य वेगळंच असतं . प्रत्येकाच्या गोष्टी ऐकल्या की कळेल  आधी घरचे नोकरी कर नोकरी कर म्हणून हाथ धुवून मागे लागतात. दुसरं अमुक च शिक्षण घ्यायचं सगळे घरचे engineer झाले म्हणून eng हो बोलतात. दुसरी बाजू मध्ये  पण एक जण होते science घ्यायला लावलं मग नाही आवडलं म्हणून commerce केलं त्यानंतर arts मध्ये गाडी थांबली. कधी पालकांनी त्रास दिला असतो तर कधी शिक्षकांनी , समाजाने . नंतर काही काळाने कलाकार बनते व्यक्ती. 
मग लेखक असो youtuber असो. चौकटीतल आयुष्य हवं असतं. स्वतःच्या काळात ज्या गोष्टी उपलब्ध होत्या त्यातून पालकांनी हवी ती निवडली. मूल पण म्हणू शकतात की तुम्ही अंबानी  , क्रिकेटर, गायक झालात का? नाही ना ! प्रत्येकाची आवड वेगळी असते. स्वीकारावं आणि जगू द्यावं की मुलांना . 

post 1

 Twitter वर #stophindiimposition हिंदी भाषा केंद्र सरकार ने लागू करू नये म्हणून दक्षिण भारतीय विरोध करत होते. यांना इंग्रजांची इंग्रजी मात्र बरी चालते. इंग्रजी मुळे इतर भाषेचं अस्तित्व संपलं नाही मग हिंदी मुळे का संपेल?

गुजरात मध्ये university मधले अति शिकलेले सुद्धा हिंदी नको बोलू हे इंग्रजी मध्ये सांगत होते.

हिंदी जपानी किंवा इतर देशातली माणसं शिकतात foreign language म्हणून आणि YouTube channel बनवून किंवा हिंदी भाषा इतरांना शिकवून पैसे ही कमवतात.

हिंदी मुळे त्यांच्या जपानी भाषेला काही फरक पडला नाही. मग दक्षिण भारतीय लोकांना कशाला इतका हिंदी चा अनादर. स्वा सावरकरांनी एक देश एक भाषा म्हणून हिंदी सुचवली होती. एका पेक्षा अधिक भाषा शिकल्यामुळे left brain चा  विकास  होतो ऐकलं आहे.

#vidya

इतिहास

 इतिहास वाचा किंवा नको वाचू पण प्रत्येक हिंदू नि स्वा सावरकर यांचे विचार नक्की  वाचावेत! काही कणभर सुध्दा परिस्थिती बदलली नाही! 
अल्पसंख्याक म्हणून स्वतःला बोलणारा मुस्लिम समाज आज ही अनेक सुविधा चा लाभ घेतोय ! 
पारसी , पंजाबी , जैन कोणी स्वत: ला अल्पसंख्याक मानलं नाही! मुस्लिम लोकांची एकी हीच त्यांची ताकद आहे ! चांगली कर्म करा किंवा वाईट यांचे सुप्रिम कोर्टात वकील असतात वाचवायला !

Vidya 

post 4

 Life is nothing but connecting Dot's of of your life and complete your life story.

Vidya

post 3

 मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.

आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली  ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये  बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.

#vidyamslife

post 2

मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.

आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली  ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये  बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.

#vidyamslife

आयुष्य

 मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.

आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली  ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये  बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.

#vidyamslife

art



post 1

आयुष्य जगायचं असेल तर वर्तमानात जगावं ! भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्य काळाकडून अपेक्षा करत बसण्यात आताचा क्षण जगायचं का सोडायचं ! देवाने जे दिलंय त्या बद्दल आभार मानावेत. 
बाकी देव तारी त्याला कोण मारी ! ऐकावे जनाचे करावे मनाचे! आपल्या आयुष्यावर आपला हक्क आहे कोणा रक्ताच्या नात्याची मालकी नाही ! मान द्यावा म्हणून मन मारून जगू नये .  खऱ्या आयुष्यात  मांजरा पेक्षा माणसं च आडवी येतात तरी मांजर बदनाम! शेवटी विधिलिखित असतं तेच घडत मार्गात कितीही अडथळे आले तरी!

#vidyamslife

post 2

आपल्या इथले ६० वर्ष झाली की वय झालं वय झालं सतत घोकत असतात आणि परदेशातली माणसं ८० व्या वर्षी YouTube channel सुरू करतात वकिली करतात कोणी 
Medical prof असतं ७० व्या वर्षी कोणी ८० च्या वर झालेल्या आजी बाई volunteer म्हणून काम करतात  कंपनी मध्ये ! इतरांची काळजी ही घेतात ! त्या वयात माणसं ही जपतात ! त्यांची कोणी काळजी घ्यावी अशी अपेक्षा तर बिलकुल नसते! निस्वार्थी पणे वागतात! मित्र मंडळी आणि स्वतःच्या मुला सोबत apple pie पण बनवतात!  किती छान 👌
सकारात्मकता पसरवतात अशी माणसं समाजात!
 कोणी फिरायला जातात , कोणी कला सादर करणारे music चे video बनवतात ! आयुष्य खऱ्या अर्थाने जगतात ! वृद्धापकाळ आजारपण नसतो ! 
© 
 #vidyamslife

post 1

post 4

Bollywood Bhrashmastra चित्रपटाने खोट bollywood collection दाखवलं एवढे वाईट दिवस आलेत त्यांचे . विवेक अग्निहोत्री जी यांनी पोलखोल केली. सुशांत ची बहिण बरोबर बोलली ह्या bollywood ला सुशांत ब्रह्मास्त्र च पुरे. 
#vidya #news

post 3

कला कोणतीही असो संस्कृती च चित्रण करते किंवा कलेतून संस्कृती च दर्शन घडतं. मग कला चित्रकला असो किंवा लेखन कला. संस्कृती मध्ये आजूबाजूचा निसर्ग येतो आणि वेशभूषा सुध्दा. प्रतिलिपी वरचे लेख वाचले की कळेल भारतात शहरीकरण इतकं झालं की फक्त आणि फक्त western culture दाखवलं जातं. Youtube travel video मध्ये वेगवेगळ्या राज्यात जातात ब्लॉगर तिथल्या संस्कृती च चित्रण करतात खाद्यसंस्कृती आणि भाषा ही आली त्यात काही परदेशात पण जातात.

Vietnam मध्ये काम करणाऱ्या स्त्रिया पर्यटकांच्या बॅग उचलून हॉटेल मध्ये ठेवतात काही ठिकाणी तर food serve करणाऱ्या स्त्रिया असतात. 
© #vidyamslife

post 2

पाकिस्तान  मध्ये भारत देश सोडून गेलेल्यांची संपत्ती Waqf board कडे आहे ती पण तिसऱ्या क्रमांक लागतो यांचा देशातल्या सगळ्यात जास्त संपत्ती असणाऱ्या मध्ये त्यात भारतीय रेल्वे पण येते .

अल्पसंख्याक तुष्टीकरण करण्यासाठी खांग्रेसने च हे असले देशविरोधी कायदे आणले. 

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि त्यांचा समूह लढत आहे यांच्या विरोधात  .

#vidya

post1

 ज्यांनी भारताचं विभाजन केले त्यातले काही मुस्लिम भारतात राहिले आणि संसदेत ही होते !
हैद्राबाद त्यांना पाकिस्तान चा भाग व्हायला हवं होतं नाही झालं. भौगोलिक परिस्थिती एक कारण. मग यांनी रझाकार All India Muslim league (भारत नामकरणं केलं.) समूहाने केरळ मध्ये स्थानिक व्हायचं ठरवलं.  तिकडे मुस्लिम ची स्वतंत्र सेना पण उभी केली त्यांनी. 

जेव्हा यांची संख्या कमी असते तोपर्यंत भाईचारा ची भाषा बोलणार. हिंदूत्व आणि सावरकर , हिंदुराष्ट्र एकच उत्तर ह्यांच्या विरोधात. 

हलाल आणि जकात मधून पैसे स्वतःच्या समाजासाठी खर्च करतात.

नाहीतर आपली मंदिर ह्यांना सगळ्यांची काळजी ना.
जास्त करून तर मंदिर पेटीतला पैसा सरकार च्याच तिजोरीत जातो व्याज देतात.  त्यापेक्षा मठ  बरे.

#vidya

post 4

 Why movie or documentary remember easily by mind? Because ; movie is in image format . Mind or thoughts are also image format . Image always remember easily than text in education books. Education system need to changed accordingly. So that children will learn every subject very well. History must be teach in documentary format. Why to remember date ?Why there should be exam on marks ?  Why can't exams on grades ? Now a days google also share more true history than these school college books. 

Vidya

post 3

God has gave you eyes in front so there is no need to look back. Just go forward.

Keep motivate yourself !

#vidyamslife

post 2

 वक्त की शाखों से लम्हें हसीन चुराने है !
गीत नए जिंदगी के गाने है !

#vidya

post 1

आधार कार्ड मतदान कार्ड ला जोडणे अनिवार्य केलं आहे !👍👍
आता बोगस मतदान थांबणार ! काही जण दोन जिल्ह्यात देखील मतदान करतात एक शहरात एक गावी त्याचा कडे रेशन कार्ड पण असतात वेगवेगळी ! 
गावी मतदान म्हणजे पैसे वाटप हमखास होते! 
#vidya

post 5

 आज काल लोकांचा sense of humor चुलीत गेलाय 🤣
Serious comment नाही केली तरी serious घेतात ! 
राजकीय नेत्यां सारखं जगता यायला हवं ! विधानसभेत छान संवाद सुरू असतात पक्ष आणि विपक्ष मध्ये !

#vidya

आयुर्वेद

 आयुर्वेदानुसार वात, पित्त , कफ तीन प्रकृती असतात

!

वात , अशक्तपणा होण्या मागचं कारण calcium, protein ची कमतरता असते !

डॉ एक तर calcium च्या गोळ्या आणि protein powder घातलेलं दूध प्यायला सांगतात!

वात झाला की आयुर्वेदिक तेल ही लावून बरा होतो आजार !

पित्त च्या माणसानी जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत !

कफ प्रकृती च्या माणसांनी
जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये! सकाळी उठल्यावर तर बिलकुल खाऊ नये!

#nurtureoneslife

Nurtureoneslife

post 4

 

There must be life in any relationship.
Following your heart is best gift one give to oneself !

 

post 3

 चांगलं वाचन करणारी व्यक्ती चांगली असू शकते. पण चांगलं लेखन करणारी व्यक्ती चांगली माणूस  असेलच असं नाही! काही राजकारण करणाऱ्या असतात तुमच्या सोबत असण्याच नाटक करतात आणि एक उपक्रम सुरू असताना मागे दुसरा स्वतंत्र उपक्रम राबविण्यात व्यस्त असतात! मराठी माणूस खेकड्याची जात बोलतात ते उगाच नाही!  माणसाने मुफट असलेलं च बरं ! जे मनात असतं तेच बोलून मोकळं  व्हावं! 

काही उत्तम लेखन करणारी माणुसकीचा गंध ही नसणारी असतात! कला येणारी प्रत्येक व्यक्ती चांगलीच भेटेल अस काही नसतं !

माणसं भेटतात आणि धडे नवीन  गिरवायला लावतात ! अशी माणसं निरागसता आपल्यातील कमी करायला हातभार लावतात!
स्वानुभव 
©
#vidyamslife
....

दुसऱ्याच डोकं एकदा वापरून स्वतंत्र काही केले तरी कुठे ना कुठे थांबावंच लागतं!
Never do copy paste work ! It's better to use own brain and do work which one like! 
Doing copy paste means using other's brain for a while!  When other person detached then work stopped afterwards! 

#vidyamslife
......

समोरच्या व्यक्तीच वय कमी आहे म्हणून त्याला मान नाही द्यायचा असं काही नसतं! आपण असतो तसेच वागतो ! 
आज  ना उद्या खरे रंग माणसांचे दिसतात! 
वय जास्त आहे म्हणून अति मान दिला की ती माणसं सुध्दा डोक्यावर चढतात! सगळं कसं प्रमाणात हवं ! समाजात राहायचं कसं हे समाजच शिकवत असतो ! 

मान दिला की मिळतो ! काही जण वाईट वागून , राजकारण करून मान मिळावा अशी अपेक्षा करतात! 

व्यक्त झालं की मन हलकं होत म्हणून व्यक्त व्हावं ! 

#vidyamslife

....

post 2

आज काल काही शहरातल्या स्त्रिया शाळा , कॉलेजमध्ये जाणाऱ्या असो किंवा social media वर स्त्री वादी म्हणून स्वयं घोषित म्हणून वावरणाऱ्या मध्ये काही गोष्टी समान आहेत  शिव्या देणे , दारू पिणे , मुलांसोबत सिगरेट ओढणे . पाश्चिमात्य संस्कृती का विकृती कोळून पिल्या असतील म्हणायचं! पुरुष बनण्याचा अट्टहास असतो केवळ ! काही पुरुषां सारखे कपडे घालणे आणि पुरुषां सारखं वावरणं सुरू असत! 
मानसिकता च विचित्र आहे ही !

स्त्रियांना शारीरिक आरोग्य बिघडलं की doctor स्वतःहून सांगतात घट्ट jeans नावाचा प्रकार घालू नका. घर की मुर्गी दाल बराबर.

भारतीय वेशभूषा सैल आणि कमी शिवण असलेले कपडे घालण्याची आहे आणि भारतीय संस्कृती युगा पासून सुरू आहे ; राज्य बदलू तसे कपडे आणि भाषा बदलत असते ! 

कोणत्याही गोष्टी ची अति करू नये इतकंच मत आहे. 

काही स्त्रिया मुलांना फक्त जन्म देतात आणि स्त्री वादी विद्या बाळ सारख्या नेत्यांना मानतात आणि स्वतःच्याच मुलांची , नातेवाईकांची काळजी घेत नाही ! समाजात फक्त नाव  व्हावं म्हणून सामाजिक कार्यकर्ते बनतात! अति शिकलेल्याही असतात ; मग घर च्या वर जबाबदारी टाकून मोकाट स्वतंत्र फिरत असतात समाजात! त्यातल्या काहींना माणूसकी चा गंध ही नसतो! जवळच्या मैत्रिणी ओळखून पार असतात अश्या दिखाऊ सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचे रंग  त्यात काही वारस हक्काने सेलेब्रिटी ही असतात (social media वर फक्त)  खऱ्या आयुष्यात आजूबाजूचा समाज फक्त ओळखतो इतर ठिकाणी ओळख करून द्यावी लागते !

काही स्त्रिया मूल परदेशात असूनही पैसे नसल्या सारख्या महागाई या विषयावर शेजारी सोबत गप्पा मारताना दिसतात !

©

#vidyamslife

post 1

आज काल काही शहरातल्या स्त्रिया शाळा , कॉलेजमध्ये जाणाऱ्या असो किंवा social media वर स्त्री वादी म्हणून स्वयं घोषित म्हणून वावरणाऱ्या मध्ये काही गोष्टी समान आहेत  शिव्या देणे , दारू पिणे , मुलांसोबत सिगरेट ओढणे . पाश्चिमात्य संस्कृती का विकृती कोळून पिल्या असतील म्हणायचं! पुरुष बनण्याचा अट्टहास असतो केवळ !

स्त्रियांना शारीरिक आरोग्य बिघडलं की doctor स्वतःहून सांगतात घट्ट jeans नावाचा प्रकार घालू नका. घर की मुर्गी दाल बराबर.

भारतीय वेशभूषा सैल आणि कमी शिवण असलेले कपडे घालण्याची आहे आणि भारतीय संस्कृती युगा पासून सुरू आहे ; राज्य बदलू तसे कपडे आणि भाषा बदलत असते ! 

कोणत्याही गोष्टी ची अति करू नये इतकंच मत आहे. 


#vidyamslife

post 3

भारतीय वेशभूषा कोणती?
न शिवलेले कपडे ! धोती असो नऊवारी साडी असो शिवत नाही !

जिथे शिवण असते तिथे सूर्यकिरणे पोहचत नाहीत आणि सूक्ष्म जिवाणू साचतात असं वाचनात आले आहे!

म्हणून सूर्यग्रहण च्या दिवशी भारतीय वेशभूषा उत्तम असते!

#vidyamslife

post 2

 दक्षिण भारतीय चित्रपट देशभक्त  वैज्ञानिका  च्या जीवनावर चित्रपट काढतात ! 

Bollywood देशविरोधी  लोकांवर आत्मचरित्र च्या नावावर चित्रपट काढतात !

 हिंदु  विरोधी चित्रपट काढतात !

Bollywood मध्ये फक्त Napotism आहे ,ज्यांनी सुशांत सारख्या कलाकारांचा आणि माणुसकी ने जगणाऱ्या माणसांचा जीव घेतला शिवाय बदनामी ही केली! 

जे वामपंथी आहेत त्यांचे चित्रपट flop होत आहेत ! हिंदू  नि च त्यांना नाकारलं ! 

#vidya

post 1

 दक्षिण भारतीय चित्रपट देशभक्त  वैज्ञानिका  च्या जीवनावर चित्रपट काढतात ! 

Bollywood देशविरोधी  लोकांवर आत्मचरित्र च्या नावावर चित्रपट काढतात !

 हिंदु  विरोधी चित्रपट काढतात !

Bollywood मध्ये फक्त Napotism आहे ,ज्यांनी सुशांत सारख्या कलाकारांचा आणि माणुसकी ने जगणाऱ्या माणसांचा जीव घेतला शिवाय बदनामी ही केली! 

जे वामपंथी आहेत त्यांचे चित्रपट flop होत आहेत ! हिंदू  नि च त्यांना नाकारलं ! 

#vidya

art 2

 

art

 

विचार २

आयुष्यात येणारी माणसं कसं वागावं आणि कसं नाही दोन्ही शिकवतात!आपण फक्त जागरूक रहायचं असत!
#vidyamslife 

दहीहंडी विचार

 दहीहंडी सणावरून आठवलं माणसांनी  एकमेकांना प्रोत्साहन देऊन वरची उंची गाठायला मदत करावी नाहीतर काही जण आयुष्यात खेकड्याची जात असतात! सतत दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी धडपडणारे ! नकारात्मक गोष्टी करण्या पेक्षा सकारात्मक गोष्टी केलेल्या कधीही उत्तम च , श्रेष्ठ च ! 
#vidya

health article

Is It Possible to Make Yourself Forget Something?


Medically reviewed by Timothy J. Legg, PhD, PsyD — Written by Corinne O'Keefe Osborn — Updated on September 18, 2018

Overview
Throughout our lives we accumulate memories we’d rather forget. For people who’ve experienced a serious trauma, such as combat experience, domestic violence, or childhood abuse, these memories can be more than unwelcome — they can be debilitating.
Scientists are just beginning to understand the complex process of memory. But there’s still a lot they don’t understand, including why some people develop post-traumatic stress disorder (PTSD) and others do not.
Research into intentional forgetting has only been going on for about a decade. Prior to that, memory research revolved around retaining and improving memory. The topic of erasing or suppressing memories is controversial. Recent researchTrusted Source into “forgetting pills” is frequently challenged on the grounds of medical ethics. For some people though, it could be a lifesaver. Keep reading to learn what we know so far about intentionally forgetting things.


How to forget painful memories

1. Identify your triggers

Memories are cue-dependent, which means they require a trigger. Your bad memory isn’t constantly in your head; something in your present environment reminds you of your bad experience and triggers the recall process.
Some memories have only a few triggers, like particular smells or images, whereas others have so many that they are hard to avoid. For example, someone with a combat-related trauma might be triggered by loud noises, the smell of smoke, closed doors, particular songs, items on the side of the road, and so on.
Identifying your most common triggers can help you take control of them. When you consciously recognize a trigger, you can practice suppressing the negative association. The more often you suppress this association, the easier it will become. Researchers believeTrusted Source you can also reassociate a trigger with a positive or safe experience, thereby breaking the link between the trigger and the negative memory.

2. Talk to a therapist

Take advantage of the process of memory reconsolidation. Every time you recall a memory, your brain rewires that memory. After a trauma, wait a few weeks for your emotions to die down and then actively recall your memory in a safe space. Some therapists advise you to talk about the experience in detail once or twice per week. Others prefer that you write out a narrative of your story and then read it during therapy.
Forcing your brain to repeatedly reconstruct your painful memory will allow you to rewrite your memory in a way that reduces the emotional trauma. You won’t be erasing your memory, but when you do remember, it will be less painful.

3. Memory suppression

For years, researchersTrusted Source have been investigating a theory of memory suppression called the think/no-think paradigm. They believe that you can use your brain’s higher functions, like reasoning and rationality, to consciously interrupt the process of memory recall.
Basically, this means that you practice intentionally shutting down your painful memory as soon as it starts. After doing this for several weeks or months, you can (theoretically) train your brain not to remember. You basically weaken the neural connection that allows you to call up that particular memory.


4. Exposure therapy

Exposure therapy is a type of behavioral therapy widely used in the treatment of PTSD, which can be particularly helpful for flashbacks and nightmares. While working with a therapist, you safely confront both traumatic memories and common triggers so that you can learn to cope with them.
Exposure therapy, sometimes called prolonged exposure, involves frequently retelling or thinking about the story of your trauma. In some cases, therapists bring patients to places that they have been avoiding because of PTSD. A multisite clinical trialTrusted Source of exposure therapy among female service members found that exposure therapy was more successful than another common therapy at reducing PTSD symptoms.

5. Propranolol

Propranolol is a blood pressure medication from the class of medications known as beta blockers, and it’s often used in the treatment of traumatic memories. Propranolol, which is also used to treat performance anxiety, stops the physical fear response: shaky hands, sweating, racing heart, and dry mouth.
Recent double-blind trialsTrusted Source in 60 people with PTSD found that a dose of propranolol given 90 minutes before the start of a memory recall session (telling your story), once a week for six weeks, provided a significant reduction in PTSD symptoms.
This process takes advantage of the memory reconsolidation process that happens when you recall a memory. Having propranolol in your system while you recall a memory suppresses the emotional fear response. Later, people are still able to remember the details of the event, but it no longer feels devastating and unmanageable.
Propranolol has a very high safety profile, which means it’s generally considered safe. Psychiatrists will often prescribe this medication off-label. (It’s not yet FDA-approved for the treatment of PTSD.) You can inquire about local psychiatrists in your area and see if they use this treatment protocol in their practices.



https://www.healthline.com/health/how-to-forget-something#how-to-forget

post 2

 

post 1

 आपल्या समाजात शारीरिक आरोग्या बद्दल जितकी जागरूकता आहे तितकी मानसिक आरोग्या बद्दल जागरूकता नाही ! 

#vidya 

post 11

मागे वाचनात आलेलं जोपर्यंत कमीत कमी एक  मुस्लिम भारतात राहील तोपर्यंत भारताचं विभाजन गृहीत धरलं जाणार नाही !
इति डॉ बाबासाहेब आंबेडकर

post 10

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी Uniform civil code संविधान लिहिलेलं पण अल्पसंख्याक तुष्टीकरण ची राजनीती करणाऱ्यांनी फक्त हिंदू साठी 
Hindu code bill आणलं !

ज्यात अजूनही हिंदू ला हिंदू धर्माच शिक्षण घ्यायची परवानगी नाही!

चर्च सोबत त्यांची convent school असतात!

मुस्लिम समाजासाठी मदरसा !

शिख समाजाला सुद्धा क्षत्रिय च शिक्षण घ्यायची परवानगी आहे !

यांना अल्पसंख्याक समाज घोषित केला म्हणून परवानगी दिली आहे 

आणि

हिंदू बहु संख्य समाज म्हणून परवानगी नाही ! 
तरी याच हिंदू ना जाती मध्ये विभागून 

आरक्षण दिल आहे!

देशात हिंदू आहेत तरी किती ?

#vidya

post 9

भारत च राष्ट्रगीत वंदे मातरम् असावं !
ज्यांना मान्य नाही त्यांच्या साठी पाकिस्तान ची निर्मिती केली आहे की !

post 8

ब्रिटिशांनी आज १५ ऑगस्ट transfer of power केली आहे ! 
Right wing इतिहास सांगतो !

आता पर्यंत ब्रिटिशांनी जितक्या देशावर राज्य केल त्यात फक्त भारत देशाच विभाजन झालं आहे ते ही 

नेहरू , गांधी , जिना मूळे !

त्या जिना ची मुलगी आज काल भारतात राहते ऐकलं होतं!

#vidya

post 7

 मागे सदगुरु जग्गी वासुदेव 
यांनी केंद्र सरकार ला कळवलं आहे की 
भारत देशाला भारत म्हणून फक्त संबोधले जावे!
...

इंग्रजांनी India that is भारत का भारत that is India केलंय ते बदलावं !

खूप झाला तो इंग्रजांचा इतिहास !

#vidya

post 6

 ह्या दोन नेत्यांमुळे त्या ब्रिटिशांना आज १५ ऑगस्ट ला भारत सोडावा लागला ! 

दुसऱ्या महायुद्धात स्वा सावरकरां चे सैनिक ब्रिटिश यांच्या सोबत लढले ! स्वा सावरकरांची युद्ध रणनीती सुध्दा वापरली त्या ब्रिटिशांनी !

इतक्या यातना देऊन ही मदत स्वा सावरकरांची घ्यावी च लागली!

ज्या दिवशी आझाद हिंद सेने समोर स्वा सावरकर सैनिक होते तेव्हा मात्र त्यांनी स्वा सावरकरांनी सांगितल्या प्रमाणे बंदुकाची टोक ब्रिटिशां कडे केली !

नेताजी सुभाषचंद्र चंद्र बोस जीव वाचवण्यासाठी जपान मित्र देशा ने निधन झालं ची अफवा पसरवली !

Right wing इतिहासा नुसार 

त्या ब्रिटिश ने सैनिक मागवले होते सरळ नकार दिला त्यांच्या राज्याने मग भारत सोडवाच लागला दुसऱ्या महायुद्धात !

#vidya

post 5

British Empire was a world of trouble, says historian in a new book

Source : https://news.illinois.edu/view/6367/254534

post 4

 

post 3

वामपंथी इतिहास लिहून स्वतःचाच गौरव करणारी ही राजकीय नेत्यांची जोडी !

स्वा सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या करणारे हे काळे इंग्रज !

१५  अगस्ट ला स्वातंत्र्य दिन आहे हा खोटा इतिहास सांगणारे धूर्त नेते ! 

देशद्रोही ही पदवी शोभते यांना !

Ina आझाद हिंद सेने मुळे १५ आगस्ट १९४७  ला 

 ब्रिटिश सोडून गेले भारत (गांधी मुळे नाही ! )

नथुराम गोडसे गांधी हत्या करणार माहिती होत एकदा गोडसे यांच्या व्यक्ती ला दिल्ली मध्ये पकडण्यात आले !

सगळं माहिती असूनही खापर पत्रकार , संपादक नथुराम गोडसे यांच्या वर टाकलं गेले !

स्वा सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप करून नेहरू ने राजकीय हत्या केली !

स्वदेशी ची मोहिम पहिली स्वा सावरकरांनी सुरू केली गांधी ने नाही!

हिंदू नि हिंदू रहावं अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वा सावरकरांनी डॉ आंबेडकर यांच्या आधी  कार्य केले  होते !

आणि भारतीयांना  इतिहास वामपंथी  left wing चा सांगितला जातो !

Right wing चा इतिहास कळेल तो सुदिन प्रत्येका साठी !

आजची पिढीइतिहास काय शाळेच्या फक्त पुस्तकातून नाही शिकत ; मागे अनुज धर यांचं खूप मोठं पुस्तक एकाने वाचून काढलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर आहे !

#vidya 


post 2

 आमच्या भागात भारत माता की जय आणि वंदे मातरम् बोलत प्रभात फेरी काढली काही लहान मुलांनी हातात तिरंगा होता !

#vidya

post 1

आज 15 August  स्वा सावरकर आणि नेताजी यांचा शौर्य दिवस म्हणून घोषित करावं की केंद्र सरकारने ! (Right Wing इतिहासानुसार ) 
सोबत या देशभक्तांचा अपमान करणार त्यांना कडक शिक्षेची पण सोय करावी !

जय हिंद !

post 31

 मुंबईत महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का कमी झाला असेल तर वाढवावा की !

आज काल बिहार ,उत्तर प्रदेश , दिल्ली कुठून कुठून माणसं येतात आणि स्वतः च शून्यातून विश्व उभारतात !

त्या राज्यपाल ची बोलती बंद करायची ! 
काही ठिकाणी अ मराठी वस्ती जास्त झाल्या !

हे नेते मंडळी काही करत नाही !
मराठी च फक्त राजकारण सुरू यांचं !

निवडणुका आल्या की हिंदी पोस्टर लावणार मत मागायला ते ही महाराष्ट्र राज्यात !
मराठी माणूस कट्टर नाही हेच खरं !

#vidyams #politics

post 30 July 2022

 महाराष्ट्र राज्याच्या विकासात गुजरात ,राजस्थान चा हाथ आहे बोलणारे राज्यपाल कधी भटकून तरी आले आहेत का?
गुजरात तर राजस्थान पेक्षा समृद्ध असायला हवं ना !
असेल ही पण महाराष्ट्रा पेक्षा तर बिलकुल नाही च ! संमेलनाच्या निमित्ताने अहमदाबाद वडोदरा / बडोदा  प्रवास झाला ! दोन नाव कशाला वापरतात काय माहिती .. !
बस ने अंदाजे एक ते दोन तास अंतर ! व्यवस्था चांगलीच होती ! वडोदरा पोहचल्यावर एकच mall ! बाकी सगळं गावातल्या शहरात असतात तशी दुकाने ! 
नाहीतर महाराष्ट्रात जागो जागी mall असतात आणि लोकवस्ती समृद्ध असल्या शिवाय थोडी घडतं ! मोदी च नेतृत्व चांगलं आहे पण महाराष्ट्रापेक्षा काही समृद्ध नाही गुजरात !

महाराष्ट्र राज्यातुन कधी एक तरी पंतप्रधान झाला आहे का?
ह्या लोकांना फक्त मुख्यमंत्री व्हायचं असत की काय !

#vidyams

post 28 July 2022



आयुष्याची गाडी सतत भूतकाळात डोकावत असेल तर मनाला ब्रेक लावायचा आणि वर्तमानात नवीन कर्म करण्यात व्यस्त होऊन ; भविष्याकडे वाटचाल करावी. मनावर अधिराज्य गाजवावे ; मात्र त्याच्या आहारी जाऊ नये! मनाला गुलाम करणे योग्य ! 
 
#vidyamslife

post 28 july

post 12 27 july

 
ये जिंदगी है जनाब 
अपने हर रंग दिखाएगी  ।
बस्स हम अपनी राह चलते चले
कभी न रुके
 जब तक मंजिल ना मिले ।।

#vidyamslife

post 11 27 July 2022

 ये जिंदगी है जनाब अपने हर रंग दिखाएगी !
बस्स हम अपनी राह चलते चलते कभी न रुके जब तक मंजिल ना मिले !
#vidyamslife

post 10 26 July 2022

आपल्याला candid video आवडतात काढायला मज्जा येते ! 😃🤣 
Candid फोटो चा जमाना गेला की आता !
😃😄😅
#vloggers  life #vidya

post 8 26 July 2022

 सत्तापालट झाली म्हणून स्व विकास आघाडी यांनी मिळून  fb page सुरु केले  शिंदे सरकार ची बदनामी करायला ! 

दुसरे उद्योग नाहीत यांना ! 

सत्तेत होते तेव्हा स्वतः साठी काम केली आणि विरोधात आहेत म्हणून सतत विरोध करत राहणे इतकंच सुरू असत ! 

मुख्यमंत्री शिंदे पण बोलले विरोधकांना तेच काम असत सतत विरोध करणे ! 

#vidyamslife

post 9 26 July 2022

शिल्लक सेनेचे वरूण देसाई आणि राऊत यांना सुरक्षा कशाला दिली आहे ? यांना कोण मारणार 🤣  मच्छर तरी मारेल का 😃 
#vidyamslife
खूप दिवसांनी राजकिय गोष्टी ऐकायला मिळाल्या !

post 7 26 July

आज राणे पिता पुत्र यांनी पोलखोल करून टाकली धु धु धुतले कोणी उद्धव ला कोणी आदित्य ला ! 

बाळासाहेब ठाकरे यांच नाव नको वापरु बोलणारे स्वतः  
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कशाला राजकारण करत असतात ! प्रत्येक शिवसेना शाखेत  छत्रपती शिवाजी महाराजां ची मूर्ती कशाला असते ..
!

#vidyamslife

post 6 4 june 2022

#आठवणी 

आम्ही foodie ना .. ice cream , कुल्फी अमूल ची आवडते ...मी वेळेवर   नाही घेतली की भाऊ हा वपु चा विचार ऐकवतो मला🤣😀

दुसरं KK कुठे जाणार .. आमच्या दोघांचा आवडता गायक आहे ...
काही दिवस KK विषय सुरू आहे!  तेव्हा एकदा भावाने वपु च्या नाव घ्यायचं सोडून KK बोलले म्हणाला ...! KK गेला असं वाटतच नाही.. मुलं प्रॅक्टिकल असावीत... नाही तर हा जरा जास्तच बदलला दुसरं जन्म मिळणारी व्यक्ती आधी पेक्षा वेगळंच  वागते आणि आयुष्य जगते! आमच्या दोघांचं ही bonus आयुष्य सुरू आहे !☺️

एक जीव श्री स्वामी समर्थ नामस्मरण करून वाचला दुसरा शिव  भक्ती ने ! हर हर महादेव ! श्री स्वामी समर्थ!

#vidyamslife

post 5 4 june 2022

आ हा 👌मन शांत होतं आलाय अनुभव! मी लहान होती ना शांतता भंग केली होती !😂😂

post 4 5 june 2022

#news 
भारत माता की जय !

Our shef came in Top 10 chef's in the world !

Best wishes for Vikas Khanna , Food guru , Food expert !

#vidya



post 3 13 june 2022

कविता जास्त करून वास्तव वादी कमी आणि कल्पना विलास अधिक असतो म्हणून वैचारिक लेखन जास्त आवडायला लागलं मला तरी ! वाचन करता करता माणूस नव्या गोष्टी शिकतो आणि स्वतः मध्ये बदल घडवून आणतो !

#vidyamslife

आपल्याला नियतीने सुंदर समृद्ध बालपण दिलं होतं हे जेव्हा कळत तेव्हा नक्कीच देवाचे आभार मानावेत !
काही जण तर वेळे आधीच मोठी होतात आणि घराची  जबाबदारी घेण्यासाठी कला क्षेत्रात पाऊल टाकतात ! ज्या वयात छान खेळायचं मज्जा करायचे दिवस असतात त्या वयात घराला आर्थिक मदती साठी खारीचा वाटा उचलतात च  ही वयाने लहान मुलं पण वेळे आधी मोठी झालेली मुलं !

#vidyamslife

एखादं उद्दिष्ट गाठण्यापेक्षा त्या आधी च आयुष्य जगण्यात जास्त मज्जा असते खूप सारे चढ उतार असतात ..पण आपण चालत राहायचं ! एक ना एक दिवस ध्येय पूर्तीचा निःश्वास सोडतं मन ! #vidyamslife

post 2 18 june 2022

 मुलांची शाळा सुरू झाली..
Lockdown मध्ये खेळून खेळून थकली .. कंटाळा आला त्यांना .. 
राज आणि प्राजक्ता सांगत होते मला मागे !

.....
माणसाचं ज्ञान वयावर नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !

आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !

आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग ! 
ठिकाण स्त्रियां साठीचे गृह  उद्योग, रत्नागिरी !

ह्या मुलां कडू न राज कडून  lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !

समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात 
दगावला !

दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !
चाणक्य बोलतात तेच खरं !

शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!

प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !
वडील शेळीपालन करतात  , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !

राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !

त्याचे आजोबा  आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !

काही पैशाचा माज नाही ! 
किती छान !

दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला ! 

मस्त गेला दिवस ! 

दोन जनांसोबत मैत्री झाली !
(C)
#vidyamslife

post 1






Believe in yourself first. Be Yourself always.


post 2

REINVENTING THE BODY, RESURRECTING THE SOUL
by Deepak Chopra, MD
Summary & Insights: Chpt, 5, Live Timelessly
Readings Facilitator, R. Kajuth, MLS, EdS, DD

“The body’s greatest flaw . . . is that it breaks down for no better reason, apparently, than the negative effects of the passage of time” (p 88).  Chopra points out though, that we still have a choice and hand in living somewhat outside of the ravages of time.  The problem, he states, is that one’s body erodes and evolves simultaneously, both quite invisible forces battling for supremacy.  On the one hand we suffer natural entropy, that is, the body tends to break down over time as previously stated.  However, on the other hand, out DNA by nature is constantly renewing our body with boundless energy to be called upon, having an astounding life force to last for 6.8 million years before it breaks down!  Knowing this, we can make a choice to resist aging through attitudes and beliefs about ourselves (p. 89).  “There is no need to buy into any belief that promotes entropy.  Far better to assume . . . that awareness can change any energy pattern at will” (ibid.).

There is good reason to assume this is culturally happening in the West.  It used to be that people thought 65 was the beginning of old age.  Now, surveys show that 70 is considered by most to be late middle age and 80 and upwards is now considered old age.  People have begun to think that they can ‘expect’ to be vigorous, alert, and useful for years more than thought just a few decades ago.  This is due, in part, to new medical technologies, and thanks to better health outcomes and lifestyle changes, but attitudes have also shifted to maximize the effects of the “new old age” movement.  When we feel expansive, optimistic, and forward looking, one naturally enhances the body’s repair mechanisms and allows one, living in the moment with these attitudinal changes, to live somewhat timelessly regardless of one’s numerical age (p. 89).  “To the physicist, your body is an island of ‘negative entropy’ because as long as it’s alive it refuses to cool down (p. 91).

What’s important to note is that as soon as you force any fears or negative thoughts and feelings about time and aging, one’s troubles begin.  For example, take the simple belief that there’s not enough time to get things done you want to accomplish.  One root of the self-imposed problem may be simple procrastination about starting things.  Then you create deadlines which causes stress as your mind races to do the things you need to speedily accomplish.  Firing up every cell engages catabolic processes which  breaks down tissues in the body.  You have trapped yourself in time (p. 92).

The way to make time your ally is to abide by a set of behaviors that will paradoxically tend to free you and make you functionally timeless.  Chopra lists 18 of them:  Keep regular hours, eat and sleep on a regular schedule; avoid drastic changes in diet and activities; set up an orderly work environment; rest in quietude twice a day; remove yourself from self-imposed stressful situations; don’t rush; make decisions as they arise . . . don’t procrastinate; focus on one thing at a time . . . be present; don’t multitask; avoid high risk situations or deals; don’t stray too far from your comfort zone (just enough to stretch yourself); put your finances in order; address any underlying anxieties; learn to release repressed anger without hurting others; renounce violence in thought, word, and deed; work to become more emotionally resilient; eliminate chaotic challenges at work and in primary relationships and; live as if you have all the time in the world! (pp. 95-96).  Remember, time will pass anyway.  You can either spend it creating the life you want or spend it living the life you don’t want.

Chopra states that once you realize it is your mind that gets you in trouble with time, it is consciousness of the body that will get you out.  How?  The body lives in the moment, one flowing into another . . . the eternal now . . . in one continuous flow.  Getting in touch with that ‘nowness’ can be accomplished and reinforced through an appropriate meditation practice that takes you to a place of quietude and stillness outside of the confines of the mind, the aim of true Yoga: ‘Yogash chitta vritti nirodhaha’ . . . Yoga is the cessation of the mental chatter of the mind’ [Yoga Sutras 1.2].  “If you want to have all the time in the world, you can train yourself through the following simple exercises” (pp. 100-103) recommended by Chopra to induce stillness and to release stuck energy and tension of thoughts and feelings.  With time, your brain will adapt to become more steady, still, and quiet even in times of the everyday turmoil everyone encounters.

post 1

 #news 

शिवसेना सत्ता संघर्ष मध्ये उद्धव यांनी शिंदे ना मारण्याची सुपारी नक्षली ना दिली! 

देव तारी त्याला कोण मारी ! 
तरी बोलले होते मी ९०% सांगितलं आहे सत्ता पालट कसा झाला का  झाला ते ! उगाच नाही गुवाहाटी ला गेले ! 

आता y दर्जाची सुरक्षा शिंदे गटाच्या सर्व आमदारांना देण्यात आली आहे  !

जे जे शिंदे विरोधी आहेत त्यांचे भ्रष्टाचार केला तर संपत्ती जप्त , अवैध बांधकाम तोडली किंवा seal केली ठाण्यात ! 
#politics 
#vidya




post 1

 शिवसेना प्रमुख यांचं नाव जाहीरपणे घेत नाही मुख्यमंत्री जी चांगलं आहे! 
नुसत्या वारसा हक्काने मिळालेल्या पदाचा इतका माज म्हणून तर अधोगती झाली! हिंदू विरोधी गोष्टी केल्या त्याची फळ तर मिळणारच की मामु ला !
राम मंदिर झालं , स्वा सावरकर जयंती असो कोणतेही कार्यक्रम साजरे करायला मिळाले नाही  शिंदे गटाला त्या secular वादी पक्ष प्रमुख मुळे ! 

आज पण शिंदे गट जिंकला सुप्रीम कोर्टात ! 👍👍
जय महाराष्ट्र !
हर हर महादेव !

#vidya #politics

post 2

मराठी शब्दकोश वाढवण्यासाठी मराठी news channel वृत्त वाहिनी बघावी ! 🤣 (भावाची सुधारतेय कारण शाळेत तर काही व्यवस्थित शिकवलं नाही ! वाचन शिवाय भाषा येत नसते कोणतीही!)
मराठी मालिका आम्ही बघणं कधीच सोडून दिल ! त्यात कधी हिंदी ,इंग्रजी मिश्रित मराठी वापरली जाते ! ज्याला मराठी येईल तो पण बिघडेल!आपलयाला youtube , social media पुरते मनोरंजनासाठी !

#vidyamslife

post 1

स्वा सावरकर काळे पाणीची शिक्षा होण्या आधी इंग्रजांनी असे फोटोशूट केले होते !

दुसऱ्या महायुद्धात शेवटी स्वा सावरकरांची मदतच घ्यावी लागली त्या इंग्रजांना !
स्वा सावरकर आणि सुभाषचंद्र बोस दोघांनी मिळून आझाद हिंद सेनेच्या मदतीने इंग्रजांना शेवटी भारत सोडावा लागला यात नगण्य भूमिका कोणाची होती तर मोहनदास गांधी यांची !
वाम पंथी नि खोटा इतिहास पसरवला नेहरू गांधी ला त्यांचं उदात्तीकरण हवं होतं !
दिल्लीच्या संग्रहालय  prof कपिल यांनी सगळा खरा इतिहास मांडला आहे !
#vidyamslife



post 4

 




post 3

 #news #BehinduNotSecular 
जितका जमेल तितका आर्थिक बहिष्कार करायला हवा ह्या हिंदू विरोधी समाजाचा !

post 1

 Patience is key for personal and financial growth !
Vidya

post 2

हमिद अंसारी तो पहिले से ही गद्दार है ! 
सोनिया गांधी इसको राष्ट्रपति बनाना चाहती थी पर ममता बनर्जी और उत्तर प्रदेश के मुलायम सिंग जब मित्र पक्ष थे सत्ता में तो उन्होंने रोक दिया और प्रणब मुखर्जी जो राष्ट्रपति कर दिया !
हैदराबाद पाकिस्तान का हिस्सा नहीं हुआ इसलिए कुछ गद्दार भारत में अब भी रह रहे हैं !

#vidya  #politics

post 1


काहींचा स्वभावच असतो प्रवाहा विरुद्ध वाहण्याचा ! प्रत्येक वेळी प्रवाह बरोबर असतो कुठे ? आपण आपल्या विचारावर ठाम राहायचं सामर्थ्य असावं लागतं किंवा असतंच जे मिळालेल्या ज्ञाना मुळे मिळतं! म्हणून सतत वाचन सुरू ठेवावं विचार प्रगल्भ होतात!  मग समाजाच्या ८० % हून अधिक विचार आपल्या मनात असणारे आपल्या वर हुकूमत गाजवू शकत नाहीत ! निदान प्रत्येक जण इतकं तरी जागरूक असावं की कर्म आणि विचार आपलेच आहेत ! मग माणूस निर्भय होतो आयुष्य जगायला स्वतःच्या विचारांनी !मन मारून  जगण्या पेक्षा किंवा स्वतः च्या स्वभावा विरुद्ध जगण्यापेक्षा स्वतःच्या विचारांनी सारासार बुद्धी ने विचार करून आयुष्य जगणं कधीही उत्तमच असतं !
© #vidyamslife



post 13

 भारतात Mall संस्कृती इतकी काही टिकणार नाही . काही चालतात योग्य ठिकाणी असलेले . बाकीचे बंद होतात . कारण, एकच श्रीमंत लोक जास्त जातात , गाडी काढली आणि गेले mall मध्ये . देशाची जास्त लोकसंख्या सामान्य माणसांची आहे आणि सामान्य माणसाच दुकानदारा सोबत फक्त पैश्याचं नातं नसतं, भावनिक ही नातं असतं. ग्राहक आणि दुकानदार यांचं जुळलं एकदाच की मैत्रीचं नातं होतं. आमच्या घरी सगळेच दुकानदारा सोबत इतर गप्पा मारतात आणि चुकून कोणी नाही आलं दुकानात तर घरच्यांना विचारतात तुमचे वडील दिसले नाही गावी गेले का? Lockdown मध्ये दुकानात खाऊ च्या जाता आलं नाही तर भावाला दुकान वाले हाथ दाखवायचे . तो पण ह्या च काळात शिकला व्यावहारिक जगात वावरणं. Update केलं त्याच version देवाने . नाहीतर कधी गरज नाही पडली त्याला दुकानात पाठवायची. आता वाटेत कुठे ही दिसला तर दुकानदार स्वतःच बोलतात तुला इथे इथे पाहिलं होतं म्हणून . लक्ष असतो त्यांचा. दुकानातून काही घेतलं नाही तरी गप्पा मारायला यायचं की असं ही एक उत्तराखंड चे दुकानदार बोलले. एकदम down to earth माणसं ती.
कंपनी साठी रोज जेवणाचे डब्बे त्यांचे ठरलेले असतात. घरगुती हॉटेल सारख कमी किंमतीत नाष्टा , भाजी  , डाळ , भात जेवण मिळत त्यांच्या कडे.  नाहीतर बाकीच्या दुकानात आधी पैसे द्या आणि मग खा. ती काही आपली संस्कृती नाही.
(C)

#Vidyamslife

post 12

 आयुर्वेद नुसार आजार होऊ नये  म्हणून पथ्य सांगितली जातात आणि 
Calendar
मध्ये ही एकादशी असते!
Prevention better than cure !
Health care system 
अजून तरी आली नाही आपल्या देशात ! पंचकर्म चिकित्सा मात्र आहे !  वर्षातून एकदा तरी करतात ! एका कडून कळलं !

Cancer cell आधी पासून च 
असतात शरीरात ! 

एकादशी किंवा कमीत कमी अकरा  दिवसांनी अंदाजे साबुदाणा खिचडी , साबुदाणा वडा दही तरी खाऊच शकतात ! उपवासाचे खूप पदार्थ आहेत ! 

रोज जेवण करताना पूर्ण पोट भरू नये ! 
डॉ राजीव दीक्षित यांनी सांगितलं !
पाणी sip sip करून प्यावे ! ते ही फ्रीज च नाही !  कोमट करून नंतर थंड केलेलं normal temperature वरच !

#vidyamslife
Health awareness campaign

post 11

 भारतात Mall संस्कृती इतकी काही टिकणार नाही . काही चालतात योग्य ठिकाणी असलेले . बाकीचे बंद होतात . कारण, एकच श्रीमंत लोक जास्त जातात , गाडी काढली आणि गेले mall मध्ये . देशाची जास्त लोकसंख्या सामान्य माणसांची आहे आणि सामान्य माणसाच दुकानदारा सोबत फक्त पैश्याचं नातं नसतं, भावनिक ही नातं असतं. ग्राहक आणि दुकानदार यांचं जुळलं एकदाच की मैत्रीचं नातं होतं. आमच्या घरी सगळेच दुकानदारा सोबत इतर गप्पा मारतात आणि चुकून कोणी नाही आलं दुकानात तर घरच्यांना विचारतात तुमचे वडील दिसले नाही गावी गेले का? Lockdown मध्ये दुकानात खाऊ च्या जाता आलं नाही तर भावाला दुकान वाले हाथ दाखवायचे . तो पण ह्या च काळात शिकला व्यावहारिक जगात वावरणं. Update केलं त्याच version देवाने . नाहीतर कधी गरज नाही पडली त्याला दुकानात पाठवायची. आता वाटेत कुठे ही दिसला तर दुकानदार स्वतःच बोलतात तुला इथे इथे पाहिलं होतं म्हणून . लक्ष असतो त्यांचा. दुकानातून काही घेतलं नाही तरी गप्पा मारायला यायचं की असं ही एक उत्तराखंड चे दुकानदार बोलले. एकदम down to earth माणसं ती.
कंपनी साठी रोज जेवणाचे डब्बे त्यांचे ठरलेले असतात. घरगुती हॉटेल सारख कमी किंमतीत नाष्टा , भाजी  , डाळ , भात जेवण मिळत त्यांच्या कडे.  नाहीतर बाकीच्या दुकानात आधी पैसे द्या आणि मग खा. ती काही आपली संस्कृती नाही.
(C)

#Vidyamslife

post 10

https://youtu.be/WQZUoSt2_38

#politics 
लय भारी आहे भाषण !👍👍

विरोधी पक्ष काहीही बोलले तर मनावर घ्यायचं नसतं राजकारणात! 
उपमुख्यमंत्री फडणवीस चांगली training द्यायला सुरुवात केली आहे!  त्याबद्दल ही बोलले ! ठाण्यात किसन नगर  मध्ये दिघे यांनी शिंदे यांना शाखा प्रमुख म्हणून काम दिलं तिथून सुरू झालेला प्रवास देवेंद्र जी यांनी सांगितला !

नवीन  हिंदूत्व वादी आणि जनतेचा विकासासाठी झटणाऱ्या 
शिंदे फडणवीस युती ला  खूप खूप शुभेच्छा ! 🙏

#vidyamslife

post 9

मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला, त्यावेळी तेथे उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Congratulated CM Eknathrao Shinde in his chamber in Mantralaya as he took charge, this morning.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#Maharashtra #Mumbai #Mantralaya #devendrafadnavis #eknathshinde 

....

बसा ओ ..,😃🤣 किती हक्काने बसवत आहेत ! 
ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची bonding जाम आवडली !
जय महाराष्ट्र ! जय हिंदुत्व ! 
#vidya

post 8

आयुर्वेद नुसार आजार होऊ नये  म्हणून पथ्य सांगितली जातात आणि 
Calendar
मध्ये ही एकादशी असते!
Prevention better than cure !
Health care system 
अजून तरी आली नाही आपल्या देशात ! पंचकर्म चिकित्सा मात्र आहे !  वर्षातून एकदा तरी करतात ! एका कडून कळलं !

Cancer cell आधी पासून च 
असतात शरीरात ! 

एकादशी किंवा कमीत कमी अकरा  दिवसांनी अंदाजे साबुदाणा खिचडी , साबुदाणा वडा दही तरी खाऊच शकतात ! उपवासाचे खूप पदार्थ आहेत ! 

रोज जेवण करताना पूर्ण पोट भरू नये ! 
डॉ राजीव दीक्षित यांनी सांगितलं !
पाणी sip sip करून प्यावे ! ते ही फ्रीज च नाही !  कोमट करून नंतर थंड केलेलं normal temperature वरच !

#vidyamslife
Health awareness campaign

post 8

Daily Sutra—->>>With inner calmness, talents simply appear. Love springs up and intuition comes, beauty comes, peace comes and then comes prosperity.

post 7

Modern psychology will not accept meditation because meditation will destroy its business. 
A man of meditation needs no psychoanalysis. The deeper his meditation goes, the saner he becomes and the further beyond the mind is his flight.

Meditation is the greatest danger for psychoanalysis, for psychologists. They have to insist that there is nothing beyond the mind because if there is something beyond the mind, then their whole business can flop. The East has to assert itself, show that what they are doing is simply foolish.

Osho.
BEYOND ENLIGHTENMENT
CHAPTER: 24

post 6

असंच होतं नवं स्वीकारताना ! जुन्या विचारांची सवय झाली असते नवीन विचार स्वीकारणं म्हणजे नव्या मार्गावर जाणं ! नव्या अनोळखी मार्गावर जायला मन भीत असतं! पण जो पार करतो तो जिंकतो !  खऱ्या अर्थाने स्वतः च स्वतः ची चौकट मोडतो! स्वतंत्र होतो! 


#vidyamslife

post 5

 Life is all about adventure ... Live it ... Face it .. !
#vidya 

#oldpost

post 4 article

चलती का नाम जिंदगी! कटपूतळ्यांचा खेळ तो ही काही वेळा साठी ! 

.....
आयुष्यात बदल अनिवार्य असतात. कधी आपण लगेच स्वीकारतो कधी वेळ लागतो .सगळे मनाचे खेळ. मन  दुसऱ्याला न दिसणारं आपलं अस्तित्व.
मन विचार करत कधी चांगले कधी वाईट. कधी भूतकाळात रमत तर कधी भविष्य काळात रमत.
मन वर्तमानात किती जगत? त्याचा स्वभाव च नाही. म्हणून meditation करावं लागतं. म्हणजे वर्तमानात खऱ्या अर्थाने आपण जगू. जन्म कुठे घ्यायचा आणि शेवटचा श्वास कुठे घ्यायचा आपल्या हातात नाही , मग मधल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तरी आपल्या हातात कश्या असतील ? माणसांचा अहं असतो. माणूस स्वतः ला कर्ता समजतो. कर्ता भाव त्यागून मन देवाला समर्पित करावं. मग कर्म योग सुरू होतो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत एवढं च लक्षात ठेवायच
असतं.

जे आयुष्यात घडणार तेच घडणार किंवा घडत असतं.
जे आयुष्यात नाही घडायचं ते नाहीच घडणार.

मागे वळून पाहिलं की आयुष्यातली एक जरी घटना वजा केली तर आयुष्याला वेगळं वळण 
लागलं असतं की. 

प्रत्येकाचं आयुष्य कांदबरी सारखं असतं. काही तरी वेगळेपण , कादंबरीतल्या पात्रातल वेगळं अस्तित्व  , व्यक्तिमत्व प्रत्येकाच वेगळा ठसा उमटवत असतं  वाचकाच्या मनावर!

श्वास दिले म्हणून मातृदेवो भव म्हणावं. त्या नंतर देवाचे आभार मानावे  . आपण चांगली कर्म केली आता पर्यंत तर पुढे ही तो देव चांगलं कर्म करायला भाग पडणार च आहे की!

देवाने जन्म घेतला  मृत्यूलोकात तरी त्याच्या 
सुद्धा वाट्याला चांगले वाईट भोग येतात च की!

मन कधी शत्रू असतं तर कधी मित्र! फक्त आपण त्याला गुलाम करावं नकारात्मक विचारांना सकारात्मक करावं! 
Never be a servant of Mind ! Make mind ones servant ! Be conscious at every moment of life! Be here and now ! Live in present ! That's the task for human being! 

हर  हर महादेव ! जय श्रीराम ! जय श्रीकृष्ण !

( C)

#vidyamslife

post 3

https://youtu.be/WQZUoSt2_38

#politics 
लय भारी आहे भाषण !👍👍

विरोधी पक्ष काहीही बोलले तर मनावर घ्यायचं नसतं राजकारणात! 
उपमुख्यमंत्री फडणवीस चांगली training द्यायला सुरुवात केली आहे!  त्याबद्दल ही बोलले ! ठाण्यात किसन नगर  मध्ये दिघे यांनी शिंदे यांना शाखा प्रमुख म्हणून काम दिलं तिथून सुरू झालेला प्रवास देवेंद्र जी यांनी सांगितला !

नवीन  हिंदूत्व वादी आणि जनतेचा विकासासाठी झटणाऱ्या 
शिंदे फडणवीस युती ला  खूप खूप शुभेच्छा ! 🙏

#vidyamslife

post 2

 आयुष्यात सतत नकारात्मकता च वाट्याला आली असेल तर नवीन काही चांगलं घडत असेल ते ही आपल्या कर्मा मुळे  किंवा  देवाच्या कृपे मुळे 
तर विश्वास ठेवायला जडच जात! गणपती बाप्पा मोरया ! 
#vidyamslife

post 1Article

ऐकावे जनाचे करावे मनाचे ! 
एक गोष्ट आयुष्यात शिकली मी.
खरं तर आपल्या भारतीय समाजाने च शिकवली .
तुमच्या आयुष्यात जरा काही वेगळं झालं तर समाज पाठ फिरवतो.

आई गावी गेली . सात इमारती पण एक ही जण आलं नाही घरी ना खाली ह्या स्वार्थी , माणुसकी नसणाऱ्या निदान आमच्या भागातल्या तरी ..
साधी  board वर सूचना सुध्दा लिहिण्याची तसदी घेतली नाही . अमुक अमुक व्यक्ती च गावी निधन झालं वैगरे.

आई गेल्यावर त्या लोकांना जणू काही ते कायम अमर आहेत आणि आम्हाला बघून त्यांना मृत्यू ची आठवण होते जणू म्हणून लांब लांब राहू लागले आम्हा भावंडा पासून . बायका समोर असून सुद्धा ओळख दाखवत नव्हत्या.

२.
माणसाने आत्म निर्भर व्हावं .
ह्या समाजाला आणि पालकांना कोणी काय संघर्ष करतोय माहिती नसतं आणी फुकटचे सल्ले द्यायला यांच्या कडे फावला वेळ खूप असतो.

खूप दिवसांनी खाली बसायला गेली तर एक मराठी शेजारी दुसऱ्या इमारती मधली मुलं अमेरिका आणि लंडन तरी पैसा नाही यांच्या कडे  अश्या गप्पा करत होती.  विषय काय तर महागाई . दुसरा विषय लहान मुलं. स्वतः लहान असताना सुद्धा मोठ्यांनी जागरण केली होती की ... आता यांना स्वतः च्या घरातल्या लहान मुलांचा च त्रास होतोय..

भारतीय समाज संकुचित आहे आणि काही पिढ्या तरी राहील असंच दिसतंय सध्या तरी! आपण शिकायचं आणि  आपला मार्ग स्वतंत्र आपण निवडायचा इतका आत्मविश्वास आयुष्य जगायला पुरतो.
समाजाला आणि कोणाला म्हणजे पालक मालका सारखे वागले तरी त्यांना स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील नाही.

प्रत्येक पाल्याला आई वडीलांनी किती कष्ट घेतले याची जाणीव असली तर आज ना उद्या विकास , प्रगती , हवा तो मार्ग नक्की सापडतो .
(C)
#vidyamslife

post 10

 

post 9

Ramana says, "keep quiet"
Poonja ji says, "keep quiet"
Mooji says, "keep quiet"
Osho says, "keep quiet"
Buddha says, "keep quiet"
Eckhart Tolle says,"keep quiet"
Robert Adams says, "keep quiet"

So many masters - I haven't mentioned all of them here - have one essence in their teachings: silence... 
Isn't it enough to know that silence/awareness is God, formless and everywhere, and we are in it and of it? So, all living beings - human beings, animals, birds, trees - everything is God and that alone is. 



post 8

 मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला, त्यावेळी तेथे उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Congratulated CM Eknathrao Shinde in his chamber in Mantralaya as he took charge, this morning.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#Maharashtra #Mumbai #Mantralaya #devendrafadnavis #eknathshinde 

....

बसा ओ ..,😃🤣 किती हक्काने बसवत आहेत ! 
ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची bonding जाम आवडली !
जय महाराष्ट्र ! जय हिंदुत्व ! 
#vidya


post 7

Life is all about adventure ... Live it ... Face it .. !
#vidya 

#oldpost 

post 6

 चलती का नाम जिंदगी! कटपूतळ्यांचा खेळ तो ही काही वेळा साठी ! 

.....
आयुष्यात बदल अनिवार्य असतात. कधी आपण लगेच स्वीकारतो कधी वेळ लागतो .सगळे मनाचे खेळ. मन  दुसऱ्याला न दिसणारं आपलं अस्तित्व.
मन विचार करत कधी चांगले कधी वाईट. कधी भूतकाळात रमत तर कधी भविष्य काळात रमत.
मन वर्तमानात किती जगत? त्याचा स्वभाव च नाही. म्हणून meditation करावं लागतं. म्हणजे वर्तमानात खऱ्या अर्थाने आपण जगू. जन्म कुठे घ्यायचा आणि शेवटचा श्वास कुठे घ्यायचा आपल्या हातात नाही , मग मधल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तरी आपल्या हातात कश्या असतील ? माणसांचा अहं असतो. माणूस स्वतः ला कर्ता समजतो. कर्ता भाव त्यागून मन देवाला समर्पित करावं. मग कर्म योग सुरू होतो. आपण फक्त निमित्त मात्र आहोत एवढं च लक्षात ठेवायच
असतं.

जे आयुष्यात घडणार तेच घडणार किंवा घडत असतं.
जे आयुष्यात नाही घडायचं ते नाहीच घडणार.

मागे वळून पाहिलं की आयुष्यातली एक जरी घटना वजा केली तर आयुष्याला वेगळं वळण 
लागलं असतं की. 

प्रत्येकाचं आयुष्य कांदबरी सारखं असतं. काही तरी वेगळेपण , कादंबरीतल्या पात्रातल वेगळं अस्तित्व  , व्यक्तिमत्व प्रत्येकाच वेगळा ठसा उमटवत असतं  वाचकाच्या मनावर!

श्वास दिले म्हणून मातृदेवो भव म्हणावं. त्या नंतर देवाचे आभार मानावे  . आपण चांगली कर्म केली आता पर्यंत तर पुढे ही तो देव चांगलं कर्म करायला भाग पडणार च आहे की!

देवाने जन्म घेतला  मृत्यूलोकात तरी त्याच्या 
सुद्धा वाट्याला चांगले वाईट भोग येतात च की!

मन कधी शत्रू असतं तर कधी मित्र! फक्त आपण त्याला गुलाम करावं नकारात्मक विचारांना सकारात्मक करावं! 
Never be a servant of Mind ! Make mind ones servant ! Be conscious at every moment of life! Be here and now ! Live in present ! That's the task for human being! 

हर  हर महादेव ! जय श्रीराम ! जय श्रीकृष्ण !

( C)

#vidyamslife

post 5

 व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'.

Vapu

post 4

 इतक्या हसऱ्या चेहऱ्याला श्रद्धांजली कशी द्यायची ?😢😢
ॐ शांती! 
Soul Never dies ! 
She was fighter who fight against cancer !  ❤️

post 3

आमच्याकडे घरी  एकाहून अधिक वेळा बघितलं ! लय भारी होत! ज्यांनी नाही बघितलं त्यांनी नक्की बघा! 

#vidyamslife


post 2

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्वीकारला. 

यासमयी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.@Dev_Fadnavis यांनी आवर्जून उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार केला. https://t.co/op8a1D2Kc5

#Twitter_news
........

मस्त टोमणा मारला माजी मुख्यमंत्री यांना ! 
मंत्रालयात बसलेच नव्हते ते  म्हणून त्यांना bjp वाले घरकोंबडा बोलायचे!
🤣😃
.....


Post 1

कपिल जी हिंदू ओ के लिए अच्छा काम कर रहे है ! 🙏

जिहादी ओ ने उमेश जी की  हत्या कर दि ! 😡

#politics #hindutv

post 1

 ज्याला पद नको असतं जो फक्त कर्म करत असतो निस्वार्थी पणे त्यांना देव कर्माची फळ देतो आज ना उद्या ! मुख्यमंत्री शिंदे उत्तम उदाहरण! त्यांना स्वतःलाच विश्वास होत नाही आहे 🤣 बोलले काम फोनवर करायची कागद हवेत कशाला !

#vidya

....


“Remember that you’re not on this earth to be perfect. We’re here to love well, to realize our unity and our connection.”

~ Adyashanti

“Fierce Love” Self-Guided Course 


....

आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले ! 

म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!

पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!

#vidya #politics 

..............

शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिल्लक सेना !  

यंदा बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट १६४ आमदार आहेत तर २०० करण्याचा निच्छय  केला आहे ! 

घड्याळाचे कार्यकर्ते शिवसेना असो किंवा खांग्रेस जबरदस्तीने एकत्र मविआ सरकार बनवलं नाना पटोले बोलले ! फायदा मात्र दोन्ही काँग्रेस ने घेतला ! एकनाथ जी ना मुख्यमंत्री व्हायला दिल नाही ह्या लोकांनी ! 

#vidya

.........

आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले ! 

म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!

पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!

#vidya #politics 

.................


🤣 नको सांगू नको सांगू  बोलले तरी मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सांगून मोकळे झाले ..फडणवीस यांनी किती वेळा सांगितलं सगळं सांगू  नका तरी सुरूच शिंदे ची गाडी सुसाट सुटली ! युती कशी झाली ? सांगत होते !

🙏👏 🤣 

सामान्य माणूस ठाण्याचा तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही ? त्यांचा प्रश्न !


सुरवातीला उध्दव यांच्या जागी मविआ मध्ये सुद्धा शिंदे ना मुख्यमंत्री करणार होते पण अजित जी नि नको करू बोलले ।।। कारण तर स्पष्ट आहे .. ह्या घड्याळ ची कामं कशी झाली असती !


#vidya

.......


🤣 नको सांगू नको सांगू  बोलले तरी मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सांगून मोकळे झाले ..फडणवीस यांनी किती वेळा सांगितलं सगळं सांगू  नका तरी सुरूच शिंदे ची गाडी सुसाट सुटली ! युती कशी झाली ? सांगत होते !

🙏👏 🤣 

सामान्य माणूस ठाण्याचा तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही ? त्यांचा प्रश्न !


सुरवातीला उध्दव यांच्या जागी मविआ मध्ये सुद्धा शिंदे ना मुख्यमंत्री करणार होते पण अजित जी नि नको करू बोलले ।।। कारण तर स्पष्ट आहे .. ह्या घड्याळ ची कामं कशी झाली असती !


#vidya


post 2

 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .