post 5
ज्या ज्या गोष्टी जिभेला आवडत नाहीत उदाहरण पालक , कारली, पालेभाज्या ,फळभाज्या , फळ नाचणी त्या त्या सगळ्या पौष्टिक गोष्टी असतात .
#vidya
post 4
प्रशांत दामले यांनी १२,५०० नाटकाचे प्रयोग केले म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी अभिनंदन करत आहेत.
मग त्यात अभिनेते अमिताभ बच्चन असो किंवा क्रिकेटर सचिन तेंडुलकर .
तिघांची क्षेत्र वेगळी. आयुष्य जगायला एक क्षेत्र निवडाव लागत आणि सापडलं की सातत्याने कर्म करत रहाणे. कोणाला आधी मिळतो मार्ग कोणाला उशिरा किंवा कोणी सुचवत म्हणून त्या मार्गावर माणूस चालू लागतो.
#vidya
post 3
हिंदू नि शिव मंदिरात दूध द्यायचं की नाही यावर भाष्य करायला बरं जमतं. सुरवातीला सगळं चांगले चित्रपट बनवले प्रसिद्धी मिळाली आणि नंतर हिंदू देवतांचा अपमान करणारे चित्रपट बनवले.
मुस्लिम समाजाच एक उद्देश असतो लोकसंख्या वाढवा देश विभाजन करा ; चांगल्या असो किंवा वाईट गोष्टीत एकत्र रहा. स्वतःच्या समाजाला एकत्र राहण्यासाठी हलाल , जकात भरावा लागतो तेव्हा कुठे गरीब असो वा श्रीमंत सुप्रिम कोर्ट असो किंवा दंगल संपल्यावर त्यांच्याच समाजाला मदत करणे असो कायम पुढे असतात. मुस्लिम पंथ political agenda आहे फक्त . उगाच नाही इतके मुस्लिम देश झाले आणि हिंदूच एकही हिंदू राष्ट्र झालेलं नाही अजून.
#vidyamslife
post 2
post 1
post 3
post 2
post 1
गुजरात मध्ये university मधले अति शिकलेले सुद्धा हिंदी नको बोलू हे इंग्रजी मध्ये सांगत होते.
हिंदी जपानी किंवा इतर देशातली माणसं शिकतात foreign language म्हणून आणि YouTube channel बनवून किंवा हिंदी भाषा इतरांना शिकवून पैसे ही कमवतात.
हिंदी मुळे त्यांच्या जपानी भाषेला काही फरक पडला नाही. मग दक्षिण भारतीय लोकांना कशाला इतका हिंदी चा अनादर. स्वा सावरकरांनी एक देश एक भाषा म्हणून हिंदी सुचवली होती. एका पेक्षा अधिक भाषा शिकल्यामुळे left brain चा विकास होतो ऐकलं आहे.
#vidya
इतिहास
post 4
post 3
आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.
#vidyamslife
post 2
मांजरी पेक्षा मुलांच्या आयुष्यात पालकच आडवे येतात. मुलांनी कसं वागावं कसं नाही भारतीय समाज खूप शिकवत असतो. पण मुलांसोबत कसं वागावं मोठ्यांनी (वयाने) हे काही शिकवत नाही. जणू काही वय झालं आणि हे बोलतील तीच पूर्व दिशा.कोणतं शिक्षण घ्यावं इथपासून आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात.
आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.
#vidyamslife
आयुष्य
आपल्या इथे मुलांना जन्म देण्याचं मूळ कारण वारस , वय झालं की हा आपल्याला सांभाळणार ही च मानसिकता जोपासत असतात. गैर भारतीय एकटे राहतात बनारस मध्ये मग मुलगी असो वा मुलगा. वयस्कर माणसं राहतात तिथे ही लोक गेली की लग्न झालं का? विचारतात परदेशातली ४० शी च्या स्त्री सुद्धा एकटी राहते भारतीय संस्कृती follow करते. मानसिकता आहे नुसती . कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो फक्त नम्रता हवी. स्वतः मध्ये बदल करणे हा स्व धर्म जगाला बदलणं , इतरांना बदलणं हा परधर्म असतो.
#vidyamslife
post 1
post 2
post 4
post 3
post 2
post1
post 4
post 3
Keep motivate yourself !
#vidyamslife
post 1
post 5
आयुर्वेद
!
वात , अशक्तपणा होण्या मागचं कारण calcium, protein ची कमतरता असते !
डॉ एक तर calcium च्या गोळ्या आणि protein powder घातलेलं दूध प्यायला सांगतात!
वात झाला की आयुर्वेदिक तेल ही लावून बरा होतो आजार !
पित्त च्या माणसानी जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत !
कफ प्रकृती च्या माणसांनी
जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये! सकाळी उठल्यावर तर बिलकुल खाऊ नये!
#nurtureoneslife
Nurtureoneslife
post 3
post 2
post 1
post 3
भारतीय वेशभूषा कोणती?
न शिवलेले कपडे ! धोती असो नऊवारी साडी असो शिवत नाही !
जिथे शिवण असते तिथे सूर्यकिरणे पोहचत नाहीत आणि सूक्ष्म जिवाणू साचतात असं वाचनात आले आहे!
म्हणून सूर्यग्रहण च्या दिवशी भारतीय वेशभूषा उत्तम असते!
#vidyamslife
post 2
post 1
विचार २
दहीहंडी विचार
health article
post 1
post 11
post 10
post 9
post 8
post 7
post 6
post 5
post 3
post 2
post 1
post 31
post 30 July 2022
post 28 July 2022
post 12 27 july
post 11 27 July 2022
post 10 26 July 2022
post 8 26 July 2022
post 9 26 July 2022
post 7 26 July
post 6 4 june 2022
post 4 5 june 2022
post 3 13 june 2022
post 2 18 june 2022
post 2
post 1
post 1
post 2
मराठी शब्दकोश वाढवण्यासाठी मराठी news channel वृत्त वाहिनी बघावी ! 🤣 (भावाची सुधारतेय कारण शाळेत तर काही व्यवस्थित शिकवलं नाही ! वाचन शिवाय भाषा येत नसते कोणतीही!)
मराठी मालिका आम्ही बघणं कधीच सोडून दिल ! त्यात कधी हिंदी ,इंग्रजी मिश्रित मराठी वापरली जाते ! ज्याला मराठी येईल तो पण बिघडेल!आपलयाला youtube , social media पुरते मनोरंजनासाठी !
#vidyamslife
post 1
स्वा सावरकर काळे पाणीची शिक्षा होण्या आधी इंग्रजांनी असे फोटोशूट केले होते !
दुसऱ्या महायुद्धात शेवटी स्वा सावरकरांची मदतच घ्यावी लागली त्या इंग्रजांना !
स्वा सावरकर आणि सुभाषचंद्र बोस दोघांनी मिळून आझाद हिंद सेनेच्या मदतीने इंग्रजांना शेवटी भारत सोडावा लागला यात नगण्य भूमिका कोणाची होती तर मोहनदास गांधी यांची !
वाम पंथी नि खोटा इतिहास पसरवला नेहरू गांधी ला त्यांचं उदात्तीकरण हवं होतं !
दिल्लीच्या संग्रहालय prof कपिल यांनी सगळा खरा इतिहास मांडला आहे !
#vidyamslife
post 2
post 1
post 13
post 12
post 11
post 10
post 9
post 8
post 8
post 7
post 6
post 4 article
post 3
post 2
post 1Article
post 9
post 8
post 6
post 4
post 3
post 2
Post 1
post 1
#vidya
....
“Remember that you’re not on this earth to be perfect. We’re here to love well, to realize our unity and our connection.”
~ Adyashanti
“Fierce Love” Self-Guided Course
....
आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले !
म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!
पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!
#vidya #politics
..............
शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिल्लक सेना !
यंदा बीजेपी आणि शिवसेना शिंदे गट १६४ आमदार आहेत तर २०० करण्याचा निच्छय केला आहे !
घड्याळाचे कार्यकर्ते शिवसेना असो किंवा खांग्रेस जबरदस्तीने एकत्र मविआ सरकार बनवलं नाना पटोले बोलले ! फायदा मात्र दोन्ही काँग्रेस ने घेतला ! एकनाथ जी ना मुख्यमंत्री व्हायला दिल नाही ह्या लोकांनी !
#vidya
.........
आधीच्या सरकारने पाच पैसे कर कमी केला नाही मुख्यमंत्री बोलले !
म्हणून आताच सरकार vat केंद्रीय कर कमी करणार आहे!
पेट्रोल आणि डिझेल च्या किमंती कमी होतील!
#vidya #politics
.................
🤣 नको सांगू नको सांगू बोलले तरी मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सांगून मोकळे झाले ..फडणवीस यांनी किती वेळा सांगितलं सगळं सांगू नका तरी सुरूच शिंदे ची गाडी सुसाट सुटली ! युती कशी झाली ? सांगत होते !
🙏👏 🤣
सामान्य माणूस ठाण्याचा तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही ? त्यांचा प्रश्न !
सुरवातीला उध्दव यांच्या जागी मविआ मध्ये सुद्धा शिंदे ना मुख्यमंत्री करणार होते पण अजित जी नि नको करू बोलले ।।। कारण तर स्पष्ट आहे .. ह्या घड्याळ ची कामं कशी झाली असती !
#vidya
.......
🤣 नको सांगू नको सांगू बोलले तरी मुख्यमंत्री शिंदे सगळ्या गोष्टी सांगून मोकळे झाले ..फडणवीस यांनी किती वेळा सांगितलं सगळं सांगू नका तरी सुरूच शिंदे ची गाडी सुसाट सुटली ! युती कशी झाली ? सांगत होते !
🙏👏 🤣
सामान्य माणूस ठाण्याचा तो मुख्यमंत्री का होऊ शकत नाही ? त्यांचा प्रश्न !
सुरवातीला उध्दव यांच्या जागी मविआ मध्ये सुद्धा शिंदे ना मुख्यमंत्री करणार होते पण अजित जी नि नको करू बोलले ।।। कारण तर स्पष्ट आहे .. ह्या घड्याळ ची कामं कशी झाली असती !
#vidya


